मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांसाठी खुषखबर आहे. राज्यातील सर्व सरपंचांचे मानधन वाढविण्यात आले आहे. तर उपसरपंचांनाही...
पुणे : महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता व व्यवसायासंबंधी नवकल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने 'हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची' हीयोजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्ये भाग घेण्यास राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान(NULM), महिला आर्थीक विकास महामंडळ (MAVIM) व उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियान (MSRLM) या अंतर्गत तयार केलेले पंचसूत्रीचे...