‘मी राष्ट्रवादीतच अन् शरद पवार साहेब आपले नेते’, अजित पवारांनी सांगितलं November 24, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्यात राजकीय भूकंपानंतर अजित पवार यांनी भाजपला पाठींबा देऊन उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली होती. मात्र ...
‘या’ प्रमुख 3 कारणांमुळं अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला ? चर्चेला ‘उधाण’ November 23, 2019 0 बहुजननामा ऑनलाईन टीम - महाराष्ट्रातील राजकारणासाठी आज मोठा दिवस मला जात आहे, राष्ट्रवादीचे अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत नव्या सरकार ...
अखेर फायनल ! उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वावर ‘सर्वसमंती’, बैठकीनंतर शरद पवारांनी सांगितलं November 22, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात महाशिवआघाडी सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं होत. दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींनी महाशिवआघाडीला हिरवा ...
मोठी बातमी ! भाजप करणार उद्या सत्ता स्थापनेचा दावा ! November 6, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सुरु असलेल्या सत्ता स्थापनेचा वाद आता थांबवणार असल्याची चिन्ह आहेत. कारण उद्या ...
सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचं सरसंघचालकांना पत्र ! November 5, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर राज्यात निर्माण झालेला सत्ता स्थापनेचा तिढा कायम दिसत आहे. एकीकडे राष्ट्रवादी ...
सर्वांच्याच फाईल्स ‘ED’कडं, ‘मोदी-शहा’ सर्वांनाच ‘ब्लॅकमेल’ करतात (व्हिडिओ) November 3, 2019 0 पुणे : बहुजननामा ऑनलाइन - राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले असूनही राज्यात स्थिर सरकार स्थापन झालेले नाही. ...
निर्णायकी भूमिका घेणार्या शरद पवारांची दिल्लीत ‘एन्ट्री’ ! शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा सोनिया गांधींबरोबर November 3, 2019 0 नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज दिल्लीत दाखल झाले ...
सेना मुख्यमंत्रिपदावर ‘ठाम’ राहिल्यास भाजपाचं पुढचं ‘पाऊल’ काय ?, रावसाहेब दानवेंनी दिलं ‘हे’ उत्तर November 3, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेसाठी चढाओढ सुरु आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला ...
पंकजा मुंडे यांच्याकडून भाजपला घरचा ‘आहेर’, म्हणाल्या… November 3, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - परतीच्या पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यावर आता पंकजा ...
सत्ता स्थापनेचा ‘तिढा’ कायमच, मुख्यमंत्र्यांच्या चेहर्यावर ‘तणाव’ ? November 3, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - राज्यात एकीकडे ओल्या दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे भाजप-शिवसेनेतील सत्ता स्थापनेविषयीचा गुंता वाढतच ...