पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी ! भारताच्या वाट्याचं एक थेंबही पाणी PAK मध्ये जाऊ देणार नाही, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताकडून पाकिस्तानकडे जाणाऱ्या नद्यांचे पाणी थांबविण्याच्या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून पाकिस्तानला दिले ...