लोकसहभागातून तलावाची गळती थांबली, गाव झाले पाणीदार July 11, 2019 0 लोहा बहुजननामा ऑनलाईन - नांदेड जिल्ह्यातील अतिदुष्काळ ग्रस्त गाव, या ठिकाणी गावतलावं होता तो पण गळका, चार महिने गावाला ३ ...
जुन उलटला तरी सटाणा शहरात टँकरने पाणी June 30, 2019 0 सटाणा (नाशिक) : (अमोल बच्छाव : ) महाराष्ट्रात सर्वत्र पाण्याचा दिलासा मिळाला असला तरी नाशिक जिल्ह्यातील सटाणा शहरात पाण्याचे दुर्भिक्ष्य ...
आकोट उपविभागीय अधिकाऱ्यांना पीक विम्याबाबत प्रहारचे निवेदन June 28, 2019 0 अकोला : बहुजननामा ऑनलाईन - नावापुरती दुष्काळ घोषित करून सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये गांजर देण्याचे काम भाजप - शिवसेना युती सरकार ...
दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम June 27, 2019 0 परळी वैजनाथ : बहुजननामा ऑनलाइन - ऐन दुष्काळी परिस्थतीत महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची मोहिम हाती घेण्यात आली असुन ...
राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन June 23, 2019 0 अकोला : बहुजननामा ऑनलाईन - संबंध महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना शासनाकडून बळीराजाला होत असलेल्या मदत व पुनर्वसनाच्या कामास हातभार लागावा ...
४ वर्षात तब्बल १२ हजार शेतकऱ्यांनी संपवले आपले जीवन June 24, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सन २०१५ ते २०१8 या शिवसेना-भाजप युती सरकारच्या चार वर्षांच्या काळात तब्बल १२ हजार शेतक-यांनी ...
‘किडनी’ घ्या पण, बियाणे द्या, विधानसभेत धनंजय मुंडेंनी मांडली शेतकऱ्याची व्यथा June 20, 2019 0 मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 'किडनी घ्या पण, बियाणे द्या' अशी करुण मागणी ...
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी : संभाजी ब्रिगेड June 12, 2019 0 अमरावती : बहुजननामा ऑनलाईन - राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत तीव्र दुष्काळामुळे शेतकरी वर्ग विविध संकटांचा सामना ...
विदर्भातील फळबागांना मदत न केल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर चाल करणार : राजू शेट्टी June 13, 2019 0 नागपूर : बहुजननामा ऑनलाईन - विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत दुष्काळ तीव्र असताना फडणवीस सरकार हे विदर्भातील संत्रा ...
दुष्काळ निवारणासाठी काय उपाययोजना केल्या : उच्च न्यायालय June 8, 2019 0 मुंबई : बहुजननामा ऑनलाईन - संबंध महाराष्ट्रात दुष्काळ असताना या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवाल उच्च ...