लाडशाखिय वाणी समाजाच्या पहिल्या महाअधिवेशनाचे आयोजन मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाऊनशिप येथे करण्यात आले. या महाअधिवेशनाच्या उदघाटनात ‘ समाजमंथन ‘ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान लाडशाखिय वाणी समाजाच्या वतीने स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि व्यापाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला दिलेल्या बळकटीसाठी समाजाचे त्यांनी कौतुक केले, याचबरोबर वाणी चेंबर ऑफ कॉमर्स या समाजाच्या उद्योगाविषयी व्यासपीठावर शुभेच्छा दिल्या इतकेच नव्हे तर येत्या १० वर्षात देशातील अव्वल दहा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये चेंबर गणले जावे अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे लाड शाखीय वाणी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत यावेळी करण्यात आली. तसेच वाणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे २५ गावातील ३०० विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणार असल्याचे शैलेश वाणी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, अधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी, श्याम शेंडे, गोपाळ केले, अभय नेरकर, अभय केले अनिल चीतोडकर, जगदिष चींचोरे, शशिकांत वाणी, गजानन भालपुरे, गणेश बिडकर, आदी उपस्थित होते.
लाडशाखिय वाणी समाजाच्या पहिल्या महाअधिवेशनाचे आयोजन मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाऊनशिप येथे करण्यात आले. या महाअधिवेशनाच्या उदघाटनात ‘ समाजमंथन ‘ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान लाडशाखिय वाणी समाजाच्या वतीने स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि व्यापाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला दिलेल्या बळकटीसाठी समाजाचे त्यांनी कौतुक केले, याचबरोबर वाणी चेंबर ऑफ कॉमर्स या समाजाच्या उद्योगाविषयी व्यासपीठावर शुभेच्छा दिल्या इतकेच नव्हे तर येत्या १० वर्षात देशातील अव्वल दहा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये चेंबर गणले जावे अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे लाड शाखीय वाणी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत यावेळी करण्यात आली. तसेच वाणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे २५ गावातील ३०० विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणार असल्याचे शैलेश वाणी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, अधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी, श्याम शेंडे, गोपाळ केले, अभय नेरकर, अभय केले अनिल चीतोडकर, जगदिष चींचोरे, शशिकांत वाणी, गजानन भालपुरे, गणेश बिडकर, आदी उपस्थित होते.
लाडशाखिय वाणी समाजाच्या पहिल्या महाअधिवेशनाचे आयोजन मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाऊनशिप येथे करण्यात आले. या महाअधिवेशनाच्या उदघाटनात ‘ समाजमंथन ‘ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान लाडशाखिय वाणी समाजाच्या वतीने स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि व्यापाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला दिलेल्या बळकटीसाठी समाजाचे त्यांनी कौतुक केले, याचबरोबर वाणी चेंबर ऑफ कॉमर्स या समाजाच्या उद्योगाविषयी व्यासपीठावर शुभेच्छा दिल्या इतकेच नव्हे तर येत्या १० वर्षात देशातील अव्वल दहा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये चेंबर गणले जावे अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे लाड शाखीय वाणी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत यावेळी करण्यात आली. तसेच वाणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे २५ गावातील ३०० विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणार असल्याचे शैलेश वाणी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, अधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी, श्याम शेंडे, गोपाळ केले, अभय नेरकर, अभय केले अनिल चीतोडकर, जगदिष चींचोरे, शशिकांत वाणी, गजानन भालपुरे, गणेश बिडकर, आदी उपस्थित होते.
लाडशाखिय वाणी समाजाच्या पहिल्या महाअधिवेशनाचे आयोजन मारुंजी येथील लाइफ रिपब्लिक टाऊनशिप येथे करण्यात आले. या महाअधिवेशनाच्या उदघाटनात ‘ समाजमंथन ‘ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान लाडशाखिय वाणी समाजाच्या वतीने स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि व्यापाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला दिलेल्या बळकटीसाठी समाजाचे त्यांनी कौतुक केले, याचबरोबर वाणी चेंबर ऑफ कॉमर्स या समाजाच्या उद्योगाविषयी व्यासपीठावर शुभेच्छा दिल्या इतकेच नव्हे तर येत्या १० वर्षात देशातील अव्वल दहा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये चेंबर गणले जावे अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे लाड शाखीय वाणी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी ११ लाख रुपयांची मदत यावेळी करण्यात आली. तसेच वाणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे २५ गावातील ३०० विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक पालकत्व घेणार असल्याचे शैलेश वाणी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संजय काकडे, आमदार मेधा कुलकर्णी, अधिवेशनाचे अध्यक्ष कैलाश वाणी, श्याम शेंडे, गोपाळ केले, अभय नेरकर, अभय केले अनिल चीतोडकर, जगदिष चींचोरे, शशिकांत वाणी, गजानन भालपुरे, गणेश बिडकर, आदी उपस्थित होते.