ज्या विद्यार्थ्याने २०१८-२०१९ या वर्षांमध्ये प्रवेश घेतलं आहे त्यांची शिष्यवृत्ती बंद केली. विध्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती देण्यात यावी म्हणून विध्यापीठातील संविधान स्तंभाजवळ आंदोलन करीत होते. विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांच्यावर दडपशाही करून त्यांना उचलण्याचा प्रकार घडला. विद्यापीठाने परिपत्रक काडून अनिकेत कॅन्टीनच्या आवारात आंदोलन करण्यास सर्व विद्यार्थी संघटनांना बंदी घातली. आणि संविधान स्थंभाजवळची जागा निश्चित करून सुद्धा विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रकार विद्यापीठाकडून घडला.
या आहेत प्रमुख मागण्या
१) सर्व विभागातील एमफिल व पीचडी अभ्यासकेंद्रासाठी २०१८-१९ शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वच विध्यार्थ्यांना कोणत्याचं प्रकारचे मेरिट न लावता पूर्ववत विद्यावेतन देण्यात यावे.
२) एमफिल व पीचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या तारखेपासून विद्यावेत्तन संशोधक विध्यार्थ्यांना देण्यात यावे.
३) विद्यावेतन देण्यासंबंधीची प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होईल आणि विद्यावेतन कधी मिळेल यांचा स्पष्ठ उल्लेख असलेले लेखी पत्र माननीय कुलगुरू किंवा कुलसचिव यांच्याकडून मिळावे.
जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तो पर्यंत आंदोलन सुरु राहील असे विध्यार्थी प्रतिनिधी मारुती अवरगंड, सूर्यकांत गायकवाड, प्रभाकर कोळी, दादासाहेब गायकवाड, श्रीनिवास भिसे, माळेगावकर अल्ली, प्रवीण जाधव, प्रियांका खरात, दिपिका स्वामी, दिपिका खर्डे यांनी सांगितले.
ज्या विद्यार्थ्याने २०१८-२०१९ या वर्षांमध्ये प्रवेश घेतलं आहे त्यांची शिष्यवृत्ती बंद केली. विध्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती देण्यात यावी म्हणून विध्यापीठातील संविधान स्तंभाजवळ आंदोलन करीत होते. विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांच्यावर दडपशाही करून त्यांना उचलण्याचा प्रकार घडला. विद्यापीठाने परिपत्रक काडून अनिकेत कॅन्टीनच्या आवारात आंदोलन करण्यास सर्व विद्यार्थी संघटनांना बंदी घातली. आणि संविधान स्थंभाजवळची जागा निश्चित करून सुद्धा विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रकार विद्यापीठाकडून घडला.
या आहेत प्रमुख मागण्या
१) सर्व विभागातील एमफिल व पीचडी अभ्यासकेंद्रासाठी २०१८-१९ शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वच विध्यार्थ्यांना कोणत्याचं प्रकारचे मेरिट न लावता पूर्ववत विद्यावेतन देण्यात यावे.
२) एमफिल व पीचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या तारखेपासून विद्यावेत्तन संशोधक विध्यार्थ्यांना देण्यात यावे.
३) विद्यावेतन देण्यासंबंधीची प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होईल आणि विद्यावेतन कधी मिळेल यांचा स्पष्ठ उल्लेख असलेले लेखी पत्र माननीय कुलगुरू किंवा कुलसचिव यांच्याकडून मिळावे.
जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तो पर्यंत आंदोलन सुरु राहील असे विध्यार्थी प्रतिनिधी मारुती अवरगंड, सूर्यकांत गायकवाड, प्रभाकर कोळी, दादासाहेब गायकवाड, श्रीनिवास भिसे, माळेगावकर अल्ली, प्रवीण जाधव, प्रियांका खरात, दिपिका स्वामी, दिपिका खर्डे यांनी सांगितले.
ज्या विद्यार्थ्याने २०१८-२०१९ या वर्षांमध्ये प्रवेश घेतलं आहे त्यांची शिष्यवृत्ती बंद केली. विध्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती देण्यात यावी म्हणून विध्यापीठातील संविधान स्तंभाजवळ आंदोलन करीत होते. विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांच्यावर दडपशाही करून त्यांना उचलण्याचा प्रकार घडला. विद्यापीठाने परिपत्रक काडून अनिकेत कॅन्टीनच्या आवारात आंदोलन करण्यास सर्व विद्यार्थी संघटनांना बंदी घातली. आणि संविधान स्थंभाजवळची जागा निश्चित करून सुद्धा विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रकार विद्यापीठाकडून घडला.
या आहेत प्रमुख मागण्या
१) सर्व विभागातील एमफिल व पीचडी अभ्यासकेंद्रासाठी २०१८-१९ शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वच विध्यार्थ्यांना कोणत्याचं प्रकारचे मेरिट न लावता पूर्ववत विद्यावेतन देण्यात यावे.
२) एमफिल व पीचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या तारखेपासून विद्यावेत्तन संशोधक विध्यार्थ्यांना देण्यात यावे.
३) विद्यावेतन देण्यासंबंधीची प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होईल आणि विद्यावेतन कधी मिळेल यांचा स्पष्ठ उल्लेख असलेले लेखी पत्र माननीय कुलगुरू किंवा कुलसचिव यांच्याकडून मिळावे.
जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तो पर्यंत आंदोलन सुरु राहील असे विध्यार्थी प्रतिनिधी मारुती अवरगंड, सूर्यकांत गायकवाड, प्रभाकर कोळी, दादासाहेब गायकवाड, श्रीनिवास भिसे, माळेगावकर अल्ली, प्रवीण जाधव, प्रियांका खरात, दिपिका स्वामी, दिपिका खर्डे यांनी सांगितले.
ज्या विद्यार्थ्याने २०१८-२०१९ या वर्षांमध्ये प्रवेश घेतलं आहे त्यांची शिष्यवृत्ती बंद केली. विध्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती देण्यात यावी म्हणून विध्यापीठातील संविधान स्तंभाजवळ आंदोलन करीत होते. विद्यापीठ प्रशासनाकडून त्यांच्यावर दडपशाही करून त्यांना उचलण्याचा प्रकार घडला. विद्यापीठाने परिपत्रक काडून अनिकेत कॅन्टीनच्या आवारात आंदोलन करण्यास सर्व विद्यार्थी संघटनांना बंदी घातली. आणि संविधान स्थंभाजवळची जागा निश्चित करून सुद्धा विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रकार विद्यापीठाकडून घडला.
या आहेत प्रमुख मागण्या
१) सर्व विभागातील एमफिल व पीचडी अभ्यासकेंद्रासाठी २०१८-१९ शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्वच विध्यार्थ्यांना कोणत्याचं प्रकारचे मेरिट न लावता पूर्ववत विद्यावेतन देण्यात यावे.
२) एमफिल व पीचडी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या तारखेपासून विद्यावेत्तन संशोधक विध्यार्थ्यांना देण्यात यावे.
३) विद्यावेतन देण्यासंबंधीची प्रक्रिया किती दिवसात पूर्ण होईल आणि विद्यावेतन कधी मिळेल यांचा स्पष्ठ उल्लेख असलेले लेखी पत्र माननीय कुलगुरू किंवा कुलसचिव यांच्याकडून मिळावे.
जो पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तो पर्यंत आंदोलन सुरु राहील असे विध्यार्थी प्रतिनिधी मारुती अवरगंड, सूर्यकांत गायकवाड, प्रभाकर कोळी, दादासाहेब गायकवाड, श्रीनिवास भिसे, माळेगावकर अल्ली, प्रवीण जाधव, प्रियांका खरात, दिपिका स्वामी, दिपिका खर्डे यांनी सांगितले.