प्रा. कसाब म्हणाले, की या देशात शिक्षणाचे खाजगीकरण करुन नव्याने ज्ञानबंदी केली जात आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीचा विचार नष्ट करु पहात आहेत. दलित, आदिवासी महिलांना आगामी काळात शिक्षणापासून दूर ठेवण्याचा कुटील डाव येथील प्रस्थापित व्यवस्था नियोजनबध्द पध्दतीने रचत आहे. त्यामुळे परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या विचारांचे भक्त बनण्यापेक्षा अनुयायी बनून वैचारिक चळवळ पुढे नेली पाहिजे. या देशात जाती अंताचा लढा यशस्वी केल्याशिवाय समाजातील विषमता नष्ट होणार नाही., असेही ते म्हणाले.
प्रा. सारिका भंडारे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे समाजाने अनुकरण केले पाहिजे असे सांगितले. सुरेखा सोमवारे यांनी महिलांनी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठल भंडारे म्हणाले, की जो धर्म माणसाचा सन्मान करतो तोच खरा आदर्श धर्म आहे. समतेच्या लढाईसाठी महापुरुषांच्या विचाराची गरज असून त्यासाठी प्रबोधन सभा मेळावे व विचाराचे जागर मोठया प्रमाणात घेण्याची गरज आहे.
छाया बेले म्हणाल्या, की सावित्रीबाई फले व मुक्ता साळवे यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा विचार दिला आहे. महिलांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारुन समाज परिवर्तनात योगदान द्यावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष एल. जी. डोके यांनी करुन परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. गणपत चिवळीकर यांनी केले. डी. एन. ननूरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चंद्रकला भंडारे, सौ. कसाब, सौ. चिवळीकर, सौ. ननुरे, सौ. पंडित, प्रा. साहेबराव इंगोले, उपप्राचार्य डॉ. विश्वनाथ कंधारे, प्रा. डॉ. प्रकाश भांगे, डॉ. व्ही. एन. देवकांबळे, मुख्याध्यापक दयानंद मोरे, एल.डी. नीळकंठे, सुनील सूर्यवंशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एन. जी. गिरगावकर, प्रा.दीपमाला पाटोदे, एस. एल. सोमवारे, प्रा. सी. व्ही. भोसीकर, जी. एम. भुयारे, प्रा. हरी पाटोडे, प्रा. डॉ. अशोक जाधव, चंद्रकांत ठाणेकर यांनी प्रयत्न केले.
प्रा. कसाब म्हणाले, की या देशात शिक्षणाचे खाजगीकरण करुन नव्याने ज्ञानबंदी केली जात आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीचा विचार नष्ट करु पहात आहेत. दलित, आदिवासी महिलांना आगामी काळात शिक्षणापासून दूर ठेवण्याचा कुटील डाव येथील प्रस्थापित व्यवस्था नियोजनबध्द पध्दतीने रचत आहे. त्यामुळे परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या विचारांचे भक्त बनण्यापेक्षा अनुयायी बनून वैचारिक चळवळ पुढे नेली पाहिजे. या देशात जाती अंताचा लढा यशस्वी केल्याशिवाय समाजातील विषमता नष्ट होणार नाही., असेही ते म्हणाले.
प्रा. सारिका भंडारे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे समाजाने अनुकरण केले पाहिजे असे सांगितले. सुरेखा सोमवारे यांनी महिलांनी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठल भंडारे म्हणाले, की जो धर्म माणसाचा सन्मान करतो तोच खरा आदर्श धर्म आहे. समतेच्या लढाईसाठी महापुरुषांच्या विचाराची गरज असून त्यासाठी प्रबोधन सभा मेळावे व विचाराचे जागर मोठया प्रमाणात घेण्याची गरज आहे.
छाया बेले म्हणाल्या, की सावित्रीबाई फले व मुक्ता साळवे यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा विचार दिला आहे. महिलांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारुन समाज परिवर्तनात योगदान द्यावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष एल. जी. डोके यांनी करुन परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. गणपत चिवळीकर यांनी केले. डी. एन. ननूरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चंद्रकला भंडारे, सौ. कसाब, सौ. चिवळीकर, सौ. ननुरे, सौ. पंडित, प्रा. साहेबराव इंगोले, उपप्राचार्य डॉ. विश्वनाथ कंधारे, प्रा. डॉ. प्रकाश भांगे, डॉ. व्ही. एन. देवकांबळे, मुख्याध्यापक दयानंद मोरे, एल.डी. नीळकंठे, सुनील सूर्यवंशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एन. जी. गिरगावकर, प्रा.दीपमाला पाटोदे, एस. एल. सोमवारे, प्रा. सी. व्ही. भोसीकर, जी. एम. भुयारे, प्रा. हरी पाटोडे, प्रा. डॉ. अशोक जाधव, चंद्रकांत ठाणेकर यांनी प्रयत्न केले.
प्रा. कसाब म्हणाले, की या देशात शिक्षणाचे खाजगीकरण करुन नव्याने ज्ञानबंदी केली जात आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीचा विचार नष्ट करु पहात आहेत. दलित, आदिवासी महिलांना आगामी काळात शिक्षणापासून दूर ठेवण्याचा कुटील डाव येथील प्रस्थापित व्यवस्था नियोजनबध्द पध्दतीने रचत आहे. त्यामुळे परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या विचारांचे भक्त बनण्यापेक्षा अनुयायी बनून वैचारिक चळवळ पुढे नेली पाहिजे. या देशात जाती अंताचा लढा यशस्वी केल्याशिवाय समाजातील विषमता नष्ट होणार नाही., असेही ते म्हणाले.
प्रा. सारिका भंडारे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे समाजाने अनुकरण केले पाहिजे असे सांगितले. सुरेखा सोमवारे यांनी महिलांनी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठल भंडारे म्हणाले, की जो धर्म माणसाचा सन्मान करतो तोच खरा आदर्श धर्म आहे. समतेच्या लढाईसाठी महापुरुषांच्या विचाराची गरज असून त्यासाठी प्रबोधन सभा मेळावे व विचाराचे जागर मोठया प्रमाणात घेण्याची गरज आहे.
छाया बेले म्हणाल्या, की सावित्रीबाई फले व मुक्ता साळवे यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा विचार दिला आहे. महिलांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारुन समाज परिवर्तनात योगदान द्यावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष एल. जी. डोके यांनी करुन परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. गणपत चिवळीकर यांनी केले. डी. एन. ननूरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चंद्रकला भंडारे, सौ. कसाब, सौ. चिवळीकर, सौ. ननुरे, सौ. पंडित, प्रा. साहेबराव इंगोले, उपप्राचार्य डॉ. विश्वनाथ कंधारे, प्रा. डॉ. प्रकाश भांगे, डॉ. व्ही. एन. देवकांबळे, मुख्याध्यापक दयानंद मोरे, एल.डी. नीळकंठे, सुनील सूर्यवंशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एन. जी. गिरगावकर, प्रा.दीपमाला पाटोदे, एस. एल. सोमवारे, प्रा. सी. व्ही. भोसीकर, जी. एम. भुयारे, प्रा. हरी पाटोडे, प्रा. डॉ. अशोक जाधव, चंद्रकांत ठाणेकर यांनी प्रयत्न केले.
प्रा. कसाब म्हणाले, की या देशात शिक्षणाचे खाजगीकरण करुन नव्याने ज्ञानबंदी केली जात आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीचा विचार नष्ट करु पहात आहेत. दलित, आदिवासी महिलांना आगामी काळात शिक्षणापासून दूर ठेवण्याचा कुटील डाव येथील प्रस्थापित व्यवस्था नियोजनबध्द पध्दतीने रचत आहे. त्यामुळे परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी महापुरुषांच्या विचारांचे भक्त बनण्यापेक्षा अनुयायी बनून वैचारिक चळवळ पुढे नेली पाहिजे. या देशात जाती अंताचा लढा यशस्वी केल्याशिवाय समाजातील विषमता नष्ट होणार नाही., असेही ते म्हणाले.
प्रा. सारिका भंडारे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचे समाजाने अनुकरण केले पाहिजे असे सांगितले. सुरेखा सोमवारे यांनी महिलांनी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवून योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन केले. साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठल भंडारे म्हणाले, की जो धर्म माणसाचा सन्मान करतो तोच खरा आदर्श धर्म आहे. समतेच्या लढाईसाठी महापुरुषांच्या विचाराची गरज असून त्यासाठी प्रबोधन सभा मेळावे व विचाराचे जागर मोठया प्रमाणात घेण्याची गरज आहे.
छाया बेले म्हणाल्या, की सावित्रीबाई फले व मुक्ता साळवे यांनी महिलांना सन्मानाने जगण्याचा विचार दिला आहे. महिलांनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारुन समाज परिवर्तनात योगदान द्यावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष एल. जी. डोके यांनी करुन परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. गणपत चिवळीकर यांनी केले. डी. एन. ननूरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास चंद्रकला भंडारे, सौ. कसाब, सौ. चिवळीकर, सौ. ननुरे, सौ. पंडित, प्रा. साहेबराव इंगोले, उपप्राचार्य डॉ. विश्वनाथ कंधारे, प्रा. डॉ. प्रकाश भांगे, डॉ. व्ही. एन. देवकांबळे, मुख्याध्यापक दयानंद मोरे, एल.डी. नीळकंठे, सुनील सूर्यवंशी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. एन. जी. गिरगावकर, प्रा.दीपमाला पाटोदे, एस. एल. सोमवारे, प्रा. सी. व्ही. भोसीकर, जी. एम. भुयारे, प्रा. हरी पाटोडे, प्रा. डॉ. अशोक जाधव, चंद्रकांत ठाणेकर यांनी प्रयत्न केले.