बनसोडे म्हणाले, ज्या-ज्या राष्ट्रांनी बुद्धांचे विचार आचरणात आणले, त्या -त्या राष्ट्राची जगाच्या पाटीवर प्रगती झाल्याचे पाहायला मिळते. या भारत देशाला सुजलाम, सुफलाम प्रगतशील कराचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांचे विचार आचरणात आणलेच पाहिजे. तर देश प्रगतिशील बनेल. असे बनसोडे म्हणाले.
ईश्वर श्रीसागर यांचा नुकताच थायलंड, मलेशिया, बँकॉक, सिंगापूर, अभ्यास दौरा झाला. परतून आल्यानंतर परिवर्तन संस्थेने त्यांचा सत्कार केला. संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांची देश पातळीवर एनजीओ क्षेत्रात गॅप चेंज मेकर ( अधिव्याख्याता ) म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के गायकवाड यांनी केले. आभार पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले.
बनसोडे म्हणाले, ज्या-ज्या राष्ट्रांनी बुद्धांचे विचार आचरणात आणले, त्या -त्या राष्ट्राची जगाच्या पाटीवर प्रगती झाल्याचे पाहायला मिळते. या भारत देशाला सुजलाम, सुफलाम प्रगतशील कराचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांचे विचार आचरणात आणलेच पाहिजे. तर देश प्रगतिशील बनेल. असे बनसोडे म्हणाले.
ईश्वर श्रीसागर यांचा नुकताच थायलंड, मलेशिया, बँकॉक, सिंगापूर, अभ्यास दौरा झाला. परतून आल्यानंतर परिवर्तन संस्थेने त्यांचा सत्कार केला. संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांची देश पातळीवर एनजीओ क्षेत्रात गॅप चेंज मेकर ( अधिव्याख्याता ) म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के गायकवाड यांनी केले. आभार पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले.
बनसोडे म्हणाले, ज्या-ज्या राष्ट्रांनी बुद्धांचे विचार आचरणात आणले, त्या -त्या राष्ट्राची जगाच्या पाटीवर प्रगती झाल्याचे पाहायला मिळते. या भारत देशाला सुजलाम, सुफलाम प्रगतशील कराचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांचे विचार आचरणात आणलेच पाहिजे. तर देश प्रगतिशील बनेल. असे बनसोडे म्हणाले.
ईश्वर श्रीसागर यांचा नुकताच थायलंड, मलेशिया, बँकॉक, सिंगापूर, अभ्यास दौरा झाला. परतून आल्यानंतर परिवर्तन संस्थेने त्यांचा सत्कार केला. संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांची देश पातळीवर एनजीओ क्षेत्रात गॅप चेंज मेकर ( अधिव्याख्याता ) म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के गायकवाड यांनी केले. आभार पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले.
बनसोडे म्हणाले, ज्या-ज्या राष्ट्रांनी बुद्धांचे विचार आचरणात आणले, त्या -त्या राष्ट्राची जगाच्या पाटीवर प्रगती झाल्याचे पाहायला मिळते. या भारत देशाला सुजलाम, सुफलाम प्रगतशील कराचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धांचे विचार आचरणात आणलेच पाहिजे. तर देश प्रगतिशील बनेल. असे बनसोडे म्हणाले.
ईश्वर श्रीसागर यांचा नुकताच थायलंड, मलेशिया, बँकॉक, सिंगापूर, अभ्यास दौरा झाला. परतून आल्यानंतर परिवर्तन संस्थेने त्यांचा सत्कार केला. संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांची देश पातळीवर एनजीओ क्षेत्रात गॅप चेंज मेकर ( अधिव्याख्याता ) म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस के गायकवाड यांनी केले. आभार पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी केले.