पाटणसावंगी येथे ते बोलत होते. त्यांनी भारतरत्न पुरस्कारावरून आपली भूमिका जाहीर केली. सावित्रीबाईंनी महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांमध्ये जागृती, शिक्षण, जातिप्रथा निर्मूलनासाठी महान कार्य केले. याशिवाय विधवांचे पुनर्वसन, बालकल्याण, वंचितांच्या उत्थानासाठी अविरत कार्य केले. ९ जुलै २०१५ ला आपण ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ७ ऑगस्ट २०१८ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई अधिवेशनात घोषणा झाली. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची साधी तयारी दाखविली नाही.
भाजपा सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याचेही केदार म्हणाले. सावनेर तहसील कार्यालयात अनेक महिला कामासाठी येतात. त्यांच्यासाठी सावित्रीबाईंचे कार्य आदर्श आहे. या जाणिवेतून तहसील कार्यालयात पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तब्बल दोन वर्षांनंतर राज्य शासनाने परवानगी दिली, ही चिंताजनक बाब आहे. उठसूट भारतरत्न कुणालाही देण्याची भूमिका योग्य नसल्याचीही भूमिका आमदार केदार यांनी यावेळी मांडली.
पाटणसावंगी येथे ते बोलत होते. त्यांनी भारतरत्न पुरस्कारावरून आपली भूमिका जाहीर केली. सावित्रीबाईंनी महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांमध्ये जागृती, शिक्षण, जातिप्रथा निर्मूलनासाठी महान कार्य केले. याशिवाय विधवांचे पुनर्वसन, बालकल्याण, वंचितांच्या उत्थानासाठी अविरत कार्य केले. ९ जुलै २०१५ ला आपण ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ७ ऑगस्ट २०१८ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई अधिवेशनात घोषणा झाली. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची साधी तयारी दाखविली नाही.
भाजपा सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याचेही केदार म्हणाले. सावनेर तहसील कार्यालयात अनेक महिला कामासाठी येतात. त्यांच्यासाठी सावित्रीबाईंचे कार्य आदर्श आहे. या जाणिवेतून तहसील कार्यालयात पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तब्बल दोन वर्षांनंतर राज्य शासनाने परवानगी दिली, ही चिंताजनक बाब आहे. उठसूट भारतरत्न कुणालाही देण्याची भूमिका योग्य नसल्याचीही भूमिका आमदार केदार यांनी यावेळी मांडली.
पाटणसावंगी येथे ते बोलत होते. त्यांनी भारतरत्न पुरस्कारावरून आपली भूमिका जाहीर केली. सावित्रीबाईंनी महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांमध्ये जागृती, शिक्षण, जातिप्रथा निर्मूलनासाठी महान कार्य केले. याशिवाय विधवांचे पुनर्वसन, बालकल्याण, वंचितांच्या उत्थानासाठी अविरत कार्य केले. ९ जुलै २०१५ ला आपण ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ७ ऑगस्ट २०१८ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई अधिवेशनात घोषणा झाली. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची साधी तयारी दाखविली नाही.
भाजपा सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याचेही केदार म्हणाले. सावनेर तहसील कार्यालयात अनेक महिला कामासाठी येतात. त्यांच्यासाठी सावित्रीबाईंचे कार्य आदर्श आहे. या जाणिवेतून तहसील कार्यालयात पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तब्बल दोन वर्षांनंतर राज्य शासनाने परवानगी दिली, ही चिंताजनक बाब आहे. उठसूट भारतरत्न कुणालाही देण्याची भूमिका योग्य नसल्याचीही भूमिका आमदार केदार यांनी यावेळी मांडली.
पाटणसावंगी येथे ते बोलत होते. त्यांनी भारतरत्न पुरस्कारावरून आपली भूमिका जाहीर केली. सावित्रीबाईंनी महात्मा जोतिबा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून महिलांमध्ये जागृती, शिक्षण, जातिप्रथा निर्मूलनासाठी महान कार्य केले. याशिवाय विधवांचे पुनर्वसन, बालकल्याण, वंचितांच्या उत्थानासाठी अविरत कार्य केले. ९ जुलै २०१५ ला आपण ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ७ ऑगस्ट २०१८ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई अधिवेशनात घोषणा झाली. मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची साधी तयारी दाखविली नाही.
भाजपा सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असल्याचेही केदार म्हणाले. सावनेर तहसील कार्यालयात अनेक महिला कामासाठी येतात. त्यांच्यासाठी सावित्रीबाईंचे कार्य आदर्श आहे. या जाणिवेतून तहसील कार्यालयात पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तब्बल दोन वर्षांनंतर राज्य शासनाने परवानगी दिली, ही चिंताजनक बाब आहे. उठसूट भारतरत्न कुणालाही देण्याची भूमिका योग्य नसल्याचीही भूमिका आमदार केदार यांनी यावेळी मांडली.