भारतीय संविधानानुसार अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती संवर्गातील मागास जातींना न झाल्यामुळे अनुसूचित जाती समुहातील सर्व मागास, वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळणेसाठी, अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावे, यासाठी मातंग जातीसह विविध वंचित जाती समूहाच्या संघटनांनी फडणवीस सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मातंग युवक संजय ज्ञानोबा ताकतोडे-३५ रा. साळेगाव ता. केज यांनी बिंदुसरा तलावात जलसमाधी घेत बलिदान दिले आहे. त्यामुळे फडणवीस सरकार बरखास्त करा व संजय ताकतोडे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मातंग समाज आक्रोश मोर्चा समन्वय समितीचे सतीश कावडे, माधव डोंपले, भालचंद्र पवळे, प्रकाश मुराळकर, परमेश्वर बंडेवार, बाळू लोंढे, विनोद भोसले, डॉ. विठ्ठल भंडारे, चंद्रकांत भोसीकर, नागेश तादलापूरकर, एम. बी. उमरे, पांडुरंग गायकवाड, शाम कांबळे, साहेबराव गुंडिले, संजय गोटमुखे, बालाजी गुंडिले, आनंदराव गायकवाड, विठ्ठल घाटे, डी. डी. गायकवाड, डॉ. व्ही. एन. देवकांबळे, के. एम. ढगे, के. पी. रेड्डी, पी. एम. धडेकर, नागोराव आंबटवार, नामदेव कांबळे, विजय सूर्यवंशी, ॲड डी. बी. नवघरे, के. वाय. देवकांबळे, सुभाष भंडारे, रवींद्र भालेराव, दिगांबर घंटेवाड, डॉ. साहेबराव सांगवीकर, श्रीरंग खानजोडे, सतीश सुगावकर, गजानन पवळे, गंगाधर जाधव, मारोती शिकारे, देवीदास सूर्यवंशी, तुळशीराम जाधव, सुरेश कांबळे, संभाजी शिंदे, संतोष सूर्यवंशी, नागोराव कुडके, खांडेश्वर लिंगायत, गंगाधर वाघमारे, पिराजी गाडेकर, शिवाजी नुरूंदे, सुनील मोघेकर,अंबादास वाघमारे, अमित जाधव, भगवान जाधव, राजू सूर्यवंशी, सुधाकर तेलंग आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभाग घेतला.
भारतीय संविधानानुसार अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती संवर्गातील मागास जातींना न झाल्यामुळे अनुसूचित जाती समुहातील सर्व मागास, वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळणेसाठी, अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावे, यासाठी मातंग जातीसह विविध वंचित जाती समूहाच्या संघटनांनी फडणवीस सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मातंग युवक संजय ज्ञानोबा ताकतोडे-३५ रा. साळेगाव ता. केज यांनी बिंदुसरा तलावात जलसमाधी घेत बलिदान दिले आहे. त्यामुळे फडणवीस सरकार बरखास्त करा व संजय ताकतोडे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मातंग समाज आक्रोश मोर्चा समन्वय समितीचे सतीश कावडे, माधव डोंपले, भालचंद्र पवळे, प्रकाश मुराळकर, परमेश्वर बंडेवार, बाळू लोंढे, विनोद भोसले, डॉ. विठ्ठल भंडारे, चंद्रकांत भोसीकर, नागेश तादलापूरकर, एम. बी. उमरे, पांडुरंग गायकवाड, शाम कांबळे, साहेबराव गुंडिले, संजय गोटमुखे, बालाजी गुंडिले, आनंदराव गायकवाड, विठ्ठल घाटे, डी. डी. गायकवाड, डॉ. व्ही. एन. देवकांबळे, के. एम. ढगे, के. पी. रेड्डी, पी. एम. धडेकर, नागोराव आंबटवार, नामदेव कांबळे, विजय सूर्यवंशी, ॲड डी. बी. नवघरे, के. वाय. देवकांबळे, सुभाष भंडारे, रवींद्र भालेराव, दिगांबर घंटेवाड, डॉ. साहेबराव सांगवीकर, श्रीरंग खानजोडे, सतीश सुगावकर, गजानन पवळे, गंगाधर जाधव, मारोती शिकारे, देवीदास सूर्यवंशी, तुळशीराम जाधव, सुरेश कांबळे, संभाजी शिंदे, संतोष सूर्यवंशी, नागोराव कुडके, खांडेश्वर लिंगायत, गंगाधर वाघमारे, पिराजी गाडेकर, शिवाजी नुरूंदे, सुनील मोघेकर,अंबादास वाघमारे, अमित जाधव, भगवान जाधव, राजू सूर्यवंशी, सुधाकर तेलंग आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभाग घेतला.
भारतीय संविधानानुसार अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती संवर्गातील मागास जातींना न झाल्यामुळे अनुसूचित जाती समुहातील सर्व मागास, वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळणेसाठी, अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावे, यासाठी मातंग जातीसह विविध वंचित जाती समूहाच्या संघटनांनी फडणवीस सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मातंग युवक संजय ज्ञानोबा ताकतोडे-३५ रा. साळेगाव ता. केज यांनी बिंदुसरा तलावात जलसमाधी घेत बलिदान दिले आहे. त्यामुळे फडणवीस सरकार बरखास्त करा व संजय ताकतोडे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मातंग समाज आक्रोश मोर्चा समन्वय समितीचे सतीश कावडे, माधव डोंपले, भालचंद्र पवळे, प्रकाश मुराळकर, परमेश्वर बंडेवार, बाळू लोंढे, विनोद भोसले, डॉ. विठ्ठल भंडारे, चंद्रकांत भोसीकर, नागेश तादलापूरकर, एम. बी. उमरे, पांडुरंग गायकवाड, शाम कांबळे, साहेबराव गुंडिले, संजय गोटमुखे, बालाजी गुंडिले, आनंदराव गायकवाड, विठ्ठल घाटे, डी. डी. गायकवाड, डॉ. व्ही. एन. देवकांबळे, के. एम. ढगे, के. पी. रेड्डी, पी. एम. धडेकर, नागोराव आंबटवार, नामदेव कांबळे, विजय सूर्यवंशी, ॲड डी. बी. नवघरे, के. वाय. देवकांबळे, सुभाष भंडारे, रवींद्र भालेराव, दिगांबर घंटेवाड, डॉ. साहेबराव सांगवीकर, श्रीरंग खानजोडे, सतीश सुगावकर, गजानन पवळे, गंगाधर जाधव, मारोती शिकारे, देवीदास सूर्यवंशी, तुळशीराम जाधव, सुरेश कांबळे, संभाजी शिंदे, संतोष सूर्यवंशी, नागोराव कुडके, खांडेश्वर लिंगायत, गंगाधर वाघमारे, पिराजी गाडेकर, शिवाजी नुरूंदे, सुनील मोघेकर,अंबादास वाघमारे, अमित जाधव, भगवान जाधव, राजू सूर्यवंशी, सुधाकर तेलंग आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभाग घेतला.
भारतीय संविधानानुसार अनुसूचित जातीसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ अनुसूचित जाती संवर्गातील मागास जातींना न झाल्यामुळे अनुसूचित जाती समुहातील सर्व मागास, वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळणेसाठी, अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावे, यासाठी मातंग जातीसह विविध वंचित जाती समूहाच्या संघटनांनी फडणवीस सरकारचे लक्ष वेधले होते. परंतु या मागणीकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील मातंग युवक संजय ज्ञानोबा ताकतोडे-३५ रा. साळेगाव ता. केज यांनी बिंदुसरा तलावात जलसमाधी घेत बलिदान दिले आहे. त्यामुळे फडणवीस सरकार बरखास्त करा व संजय ताकतोडे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी मातंग समाज आक्रोश मोर्चा समन्वय समितीचे सतीश कावडे, माधव डोंपले, भालचंद्र पवळे, प्रकाश मुराळकर, परमेश्वर बंडेवार, बाळू लोंढे, विनोद भोसले, डॉ. विठ्ठल भंडारे, चंद्रकांत भोसीकर, नागेश तादलापूरकर, एम. बी. उमरे, पांडुरंग गायकवाड, शाम कांबळे, साहेबराव गुंडिले, संजय गोटमुखे, बालाजी गुंडिले, आनंदराव गायकवाड, विठ्ठल घाटे, डी. डी. गायकवाड, डॉ. व्ही. एन. देवकांबळे, के. एम. ढगे, के. पी. रेड्डी, पी. एम. धडेकर, नागोराव आंबटवार, नामदेव कांबळे, विजय सूर्यवंशी, ॲड डी. बी. नवघरे, के. वाय. देवकांबळे, सुभाष भंडारे, रवींद्र भालेराव, दिगांबर घंटेवाड, डॉ. साहेबराव सांगवीकर, श्रीरंग खानजोडे, सतीश सुगावकर, गजानन पवळे, गंगाधर जाधव, मारोती शिकारे, देवीदास सूर्यवंशी, तुळशीराम जाधव, सुरेश कांबळे, संभाजी शिंदे, संतोष सूर्यवंशी, नागोराव कुडके, खांडेश्वर लिंगायत, गंगाधर वाघमारे, पिराजी गाडेकर, शिवाजी नुरूंदे, सुनील मोघेकर,अंबादास वाघमारे, अमित जाधव, भगवान जाधव, राजू सूर्यवंशी, सुधाकर तेलंग आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभाग घेतला.