ओबीसी विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचे कर्ज माफ करा, बाराबलुतेदार महासंघाची मागणी
अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन - राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे उद्योग व्यवसास कोलमडून पडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी विकास महामंडळाकडून ज्या लाभार्थ्यांनी ...