यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही (RSS ) भाजपाची साथ सोडली आहे, असा टोला मायावती यांनी भाजपा सरकारला लगावला आहे. एका वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार मायावती म्हणाल्या कि ‘सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे’. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे.
BSP Chief Mayawati: PM Modi's government is losing this election, it appears that even RSS has stopped supporting them. In view of unfulfilled election promises & the public agitation, their swayamsevaks are not being seen putting in the work, it has made Shri Modi nervous. pic.twitter.com/u5EFsCITDD
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 14, 2019
काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये सपा -बसपा सरकारच्या काळात गुंडगिरीला आळा घालता आला नाही. मग या पक्षांकडून दहशतवादाला कसे रोखले जाऊ शकेल, असे प्रश्न उपस्थित करत सपा – बसपा सरकारवर निशाणा साधला होता.
यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही (RSS ) भाजपाची साथ सोडली आहे, असा टोला मायावती यांनी भाजपा सरकारला लगावला आहे. एका वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार मायावती म्हणाल्या कि ‘सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे’. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे.
BSP Chief Mayawati: PM Modi's government is losing this election, it appears that even RSS has stopped supporting them. In view of unfulfilled election promises & the public agitation, their swayamsevaks are not being seen putting in the work, it has made Shri Modi nervous. pic.twitter.com/u5EFsCITDD
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 14, 2019
काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये सपा -बसपा सरकारच्या काळात गुंडगिरीला आळा घालता आला नाही. मग या पक्षांकडून दहशतवादाला कसे रोखले जाऊ शकेल, असे प्रश्न उपस्थित करत सपा – बसपा सरकारवर निशाणा साधला होता.
यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही (RSS ) भाजपाची साथ सोडली आहे, असा टोला मायावती यांनी भाजपा सरकारला लगावला आहे. एका वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार मायावती म्हणाल्या कि ‘सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे’. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे.
BSP Chief Mayawati: PM Modi's government is losing this election, it appears that even RSS has stopped supporting them. In view of unfulfilled election promises & the public agitation, their swayamsevaks are not being seen putting in the work, it has made Shri Modi nervous. pic.twitter.com/u5EFsCITDD
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 14, 2019
काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये सपा -बसपा सरकारच्या काळात गुंडगिरीला आळा घालता आला नाही. मग या पक्षांकडून दहशतवादाला कसे रोखले जाऊ शकेल, असे प्रश्न उपस्थित करत सपा – बसपा सरकारवर निशाणा साधला होता.
यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे. पराभव समोर दिसत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही (RSS ) भाजपाची साथ सोडली आहे, असा टोला मायावती यांनी भाजपा सरकारला लगावला आहे. एका वृत्तसंस्थेनी दिलेल्या माहितीनुसार मायावती म्हणाल्या कि ‘सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची नौका बुडू लागली आहे’. पराभव समोर दिसत असल्याने संघानेही भाजपाची साथ सोडली आहे.
BSP Chief Mayawati: PM Modi's government is losing this election, it appears that even RSS has stopped supporting them. In view of unfulfilled election promises & the public agitation, their swayamsevaks are not being seen putting in the work, it has made Shri Modi nervous. pic.twitter.com/u5EFsCITDD
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 14, 2019
काही दिवसांपूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशमध्ये सपा -बसपा सरकारच्या काळात गुंडगिरीला आळा घालता आला नाही. मग या पक्षांकडून दहशतवादाला कसे रोखले जाऊ शकेल, असे प्रश्न उपस्थित करत सपा – बसपा सरकारवर निशाणा साधला होता.