फुटाणे म्हणाले, हा देश दोन महाभक्तांच्या मुठीत चाललेला आहे. भाजपाच्या ताब्यात असता तर काही वाटलं नसतं. पण या देशावर अहिरावण आणि महिरावण जे दिल्लीत बसलेले आहेत, एक अमित शहा आणि दुसरा मोदी हे अहिरावण आणि महिरावण कसे हकलायचे हा प्रश्न देशालाच नाही तर भाजपालाही पडला आहे, तुमचं आमचं सोडाच असा घणाघात फुटाणे यांनी पुणे येथे बोलताना केला.
या मोदी, शहांना हाकलण्याची मोठी जबाबदारी साहित्यिकांची आहे असंही फुटाणे यांनी म्हटलं आहे. नंतर काँग्रेसचे राज्य आले तरी त्यांना झोडपून काढू. पण साहित्यिकांची भूमिका चोख बजावू असेही ते म्हणाले.
फुटाणे म्हणाले, हा देश दोन महाभक्तांच्या मुठीत चाललेला आहे. भाजपाच्या ताब्यात असता तर काही वाटलं नसतं. पण या देशावर अहिरावण आणि महिरावण जे दिल्लीत बसलेले आहेत, एक अमित शहा आणि दुसरा मोदी हे अहिरावण आणि महिरावण कसे हकलायचे हा प्रश्न देशालाच नाही तर भाजपालाही पडला आहे, तुमचं आमचं सोडाच असा घणाघात फुटाणे यांनी पुणे येथे बोलताना केला.
या मोदी, शहांना हाकलण्याची मोठी जबाबदारी साहित्यिकांची आहे असंही फुटाणे यांनी म्हटलं आहे. नंतर काँग्रेसचे राज्य आले तरी त्यांना झोडपून काढू. पण साहित्यिकांची भूमिका चोख बजावू असेही ते म्हणाले.
फुटाणे म्हणाले, हा देश दोन महाभक्तांच्या मुठीत चाललेला आहे. भाजपाच्या ताब्यात असता तर काही वाटलं नसतं. पण या देशावर अहिरावण आणि महिरावण जे दिल्लीत बसलेले आहेत, एक अमित शहा आणि दुसरा मोदी हे अहिरावण आणि महिरावण कसे हकलायचे हा प्रश्न देशालाच नाही तर भाजपालाही पडला आहे, तुमचं आमचं सोडाच असा घणाघात फुटाणे यांनी पुणे येथे बोलताना केला.
या मोदी, शहांना हाकलण्याची मोठी जबाबदारी साहित्यिकांची आहे असंही फुटाणे यांनी म्हटलं आहे. नंतर काँग्रेसचे राज्य आले तरी त्यांना झोडपून काढू. पण साहित्यिकांची भूमिका चोख बजावू असेही ते म्हणाले.
फुटाणे म्हणाले, हा देश दोन महाभक्तांच्या मुठीत चाललेला आहे. भाजपाच्या ताब्यात असता तर काही वाटलं नसतं. पण या देशावर अहिरावण आणि महिरावण जे दिल्लीत बसलेले आहेत, एक अमित शहा आणि दुसरा मोदी हे अहिरावण आणि महिरावण कसे हकलायचे हा प्रश्न देशालाच नाही तर भाजपालाही पडला आहे, तुमचं आमचं सोडाच असा घणाघात फुटाणे यांनी पुणे येथे बोलताना केला.
या मोदी, शहांना हाकलण्याची मोठी जबाबदारी साहित्यिकांची आहे असंही फुटाणे यांनी म्हटलं आहे. नंतर काँग्रेसचे राज्य आले तरी त्यांना झोडपून काढू. पण साहित्यिकांची भूमिका चोख बजावू असेही ते म्हणाले.