याप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोणे, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, प्रशांत गायकवाड, प्रकाश भागानगरे, सुवेंद्र गांधी, दत्ता जाधव, संभाजी पवार, गणेश नन्नवरे, स्मशानभूमी सुधार समितीचे संतोष तोडकर, वैजिनाथ लोखंडे, अध्यक्ष संजय कोरपे, संजय फिरोदे, प्रा.वसंत बैचे, दिलीप तोडकर, नंदू चिखले, गणेश वाळेकर, कैलास हुंडेकरी, विनय नगरकर, विनय होनराव आदी उपस्थित होते.
वीरशैव लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अनेकवेळा लोकप्रतिनिधी, शासकीय पातळीवर निवेदने, निदर्शने केली तरी आमच्या मागण्यांचा कोणत्याही प्रकारे विचार झालेला नाही. समाजाच्या काटवन खंडोबा येथे असलेली स्मशानभूमीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने बिकट अशी दुरवस्था झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. अतिक्रमण, संरक्षक भिंत, लाईटची दुरावस्था, पाणी, स्वच्छता आदी सुविधांपासून ही स्मशानभूमी वंचित आहे. रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कार करणे खूपच जिकरीचे होते, असे प्रश्न आ. जगताप यांच्यापुढे मांडण्यात आले.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप यांनी सर्व परिस्थितीची पाहणी करून म्हणाले की, स्मशानभूमीसह समाजातील इतर प्रश्न महत्त्वाचे असून, स्मशानभूमीबाबत तातडीने उपाययोजना राबविण्याबाबत उपस्थित नगरसेवक व मी स्वत: प्रयत्न करून हा प्र श्न लवकरच मार्गी लावू. तसेच समाजाला मनपाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देऊ, त्यावर समाज मंदिर बांधण्यासाठी आपण आमदार निधी देऊ,असे आश्वासन दिले.
याप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोणे, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, प्रशांत गायकवाड, प्रकाश भागानगरे, सुवेंद्र गांधी, दत्ता जाधव, संभाजी पवार, गणेश नन्नवरे, स्मशानभूमी सुधार समितीचे संतोष तोडकर, वैजिनाथ लोखंडे, अध्यक्ष संजय कोरपे, संजय फिरोदे, प्रा.वसंत बैचे, दिलीप तोडकर, नंदू चिखले, गणेश वाळेकर, कैलास हुंडेकरी, विनय नगरकर, विनय होनराव आदी उपस्थित होते.
वीरशैव लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अनेकवेळा लोकप्रतिनिधी, शासकीय पातळीवर निवेदने, निदर्शने केली तरी आमच्या मागण्यांचा कोणत्याही प्रकारे विचार झालेला नाही. समाजाच्या काटवन खंडोबा येथे असलेली स्मशानभूमीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने बिकट अशी दुरवस्था झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. अतिक्रमण, संरक्षक भिंत, लाईटची दुरावस्था, पाणी, स्वच्छता आदी सुविधांपासून ही स्मशानभूमी वंचित आहे. रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कार करणे खूपच जिकरीचे होते, असे प्रश्न आ. जगताप यांच्यापुढे मांडण्यात आले.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप यांनी सर्व परिस्थितीची पाहणी करून म्हणाले की, स्मशानभूमीसह समाजातील इतर प्रश्न महत्त्वाचे असून, स्मशानभूमीबाबत तातडीने उपाययोजना राबविण्याबाबत उपस्थित नगरसेवक व मी स्वत: प्रयत्न करून हा प्र श्न लवकरच मार्गी लावू. तसेच समाजाला मनपाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देऊ, त्यावर समाज मंदिर बांधण्यासाठी आपण आमदार निधी देऊ,असे आश्वासन दिले.
याप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोणे, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, प्रशांत गायकवाड, प्रकाश भागानगरे, सुवेंद्र गांधी, दत्ता जाधव, संभाजी पवार, गणेश नन्नवरे, स्मशानभूमी सुधार समितीचे संतोष तोडकर, वैजिनाथ लोखंडे, अध्यक्ष संजय कोरपे, संजय फिरोदे, प्रा.वसंत बैचे, दिलीप तोडकर, नंदू चिखले, गणेश वाळेकर, कैलास हुंडेकरी, विनय नगरकर, विनय होनराव आदी उपस्थित होते.
वीरशैव लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अनेकवेळा लोकप्रतिनिधी, शासकीय पातळीवर निवेदने, निदर्शने केली तरी आमच्या मागण्यांचा कोणत्याही प्रकारे विचार झालेला नाही. समाजाच्या काटवन खंडोबा येथे असलेली स्मशानभूमीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने बिकट अशी दुरवस्था झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. अतिक्रमण, संरक्षक भिंत, लाईटची दुरावस्था, पाणी, स्वच्छता आदी सुविधांपासून ही स्मशानभूमी वंचित आहे. रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कार करणे खूपच जिकरीचे होते, असे प्रश्न आ. जगताप यांच्यापुढे मांडण्यात आले.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप यांनी सर्व परिस्थितीची पाहणी करून म्हणाले की, स्मशानभूमीसह समाजातील इतर प्रश्न महत्त्वाचे असून, स्मशानभूमीबाबत तातडीने उपाययोजना राबविण्याबाबत उपस्थित नगरसेवक व मी स्वत: प्रयत्न करून हा प्र श्न लवकरच मार्गी लावू. तसेच समाजाला मनपाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देऊ, त्यावर समाज मंदिर बांधण्यासाठी आपण आमदार निधी देऊ,असे आश्वासन दिले.
याप्रसंगी उपमहापौर मालनताई ढोणे, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेवक अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, विद्या खैरे, प्रशांत गायकवाड, प्रकाश भागानगरे, सुवेंद्र गांधी, दत्ता जाधव, संभाजी पवार, गणेश नन्नवरे, स्मशानभूमी सुधार समितीचे संतोष तोडकर, वैजिनाथ लोखंडे, अध्यक्ष संजय कोरपे, संजय फिरोदे, प्रा.वसंत बैचे, दिलीप तोडकर, नंदू चिखले, गणेश वाळेकर, कैलास हुंडेकरी, विनय नगरकर, विनय होनराव आदी उपस्थित होते.
वीरशैव लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अनेकवेळा लोकप्रतिनिधी, शासकीय पातळीवर निवेदने, निदर्शने केली तरी आमच्या मागण्यांचा कोणत्याही प्रकारे विचार झालेला नाही. समाजाच्या काटवन खंडोबा येथे असलेली स्मशानभूमीत कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने बिकट अशी दुरवस्था झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येतात. अतिक्रमण, संरक्षक भिंत, लाईटची दुरावस्था, पाणी, स्वच्छता आदी सुविधांपासून ही स्मशानभूमी वंचित आहे. रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कार करणे खूपच जिकरीचे होते, असे प्रश्न आ. जगताप यांच्यापुढे मांडण्यात आले.
याप्रसंगी आ.संग्राम जगताप यांनी सर्व परिस्थितीची पाहणी करून म्हणाले की, स्मशानभूमीसह समाजातील इतर प्रश्न महत्त्वाचे असून, स्मशानभूमीबाबत तातडीने उपाययोजना राबविण्याबाबत उपस्थित नगरसेवक व मी स्वत: प्रयत्न करून हा प्र श्न लवकरच मार्गी लावू. तसेच समाजाला मनपाच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देऊ, त्यावर समाज मंदिर बांधण्यासाठी आपण आमदार निधी देऊ,असे आश्वासन दिले.