तर प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, डॉ. मनोहर तुपकर, प्रा.किशोर बुटले, सरपंच सौ. विमलबाई शिंदे, देविदास अग्रवाल, भाऊसाहेब नेटके, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, दीपक शिंदे, सुधीर जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, जयकुमार अडकीने, गणेश जाधव, शिवशंकर थोटे, विशाल शिंदे, अजय केशवे यांची उपस्थिती होती. जिजाऊ वंदना घेण्यात आली. मान्यवरांना वैचारिक पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.
खेडेकर म्हणाले की, पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसे केल्यास ग्रामीण भागातील मुलेही विविध क्षेत्रात नाव करतील, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. आजचे पालक सुशिक्षित आहेत. त्यामुळेच मुलंही अधिक जागरूक झाली आहेत. कोणाला काय व्हायचंय हे मुलं लहानपणीच ठरवत आहेत. ही परिवर्तनाची नांदी आहे. हीच परिवर्तनाची ज्योत सतत तेवत ठेवण्याची जबाबदारी पालकांवर आहे. गावातील काही सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षकांनी पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तके व इतर साधने उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातही अधिकारी निर्माण होतील, असा विश्वास पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला. प्रा. लक्ष्मीकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
मंगेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. अवधूत जाधव यांनी आभार मानले. प्रा.किशोर बुटले, भाऊसाहेब नेटके यांनी समयोचित मत प्रदार्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जाधव, अमोल शिंदे, सुनील वानखेडे, सुनील पाटील, सदानंद हुडेकर, धनराज शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तर प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, डॉ. मनोहर तुपकर, प्रा.किशोर बुटले, सरपंच सौ. विमलबाई शिंदे, देविदास अग्रवाल, भाऊसाहेब नेटके, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, दीपक शिंदे, सुधीर जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, जयकुमार अडकीने, गणेश जाधव, शिवशंकर थोटे, विशाल शिंदे, अजय केशवे यांची उपस्थिती होती. जिजाऊ वंदना घेण्यात आली. मान्यवरांना वैचारिक पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.
खेडेकर म्हणाले की, पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसे केल्यास ग्रामीण भागातील मुलेही विविध क्षेत्रात नाव करतील, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. आजचे पालक सुशिक्षित आहेत. त्यामुळेच मुलंही अधिक जागरूक झाली आहेत. कोणाला काय व्हायचंय हे मुलं लहानपणीच ठरवत आहेत. ही परिवर्तनाची नांदी आहे. हीच परिवर्तनाची ज्योत सतत तेवत ठेवण्याची जबाबदारी पालकांवर आहे. गावातील काही सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षकांनी पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तके व इतर साधने उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातही अधिकारी निर्माण होतील, असा विश्वास पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला. प्रा. लक्ष्मीकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
मंगेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. अवधूत जाधव यांनी आभार मानले. प्रा.किशोर बुटले, भाऊसाहेब नेटके यांनी समयोचित मत प्रदार्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जाधव, अमोल शिंदे, सुनील वानखेडे, सुनील पाटील, सदानंद हुडेकर, धनराज शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तर प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, डॉ. मनोहर तुपकर, प्रा.किशोर बुटले, सरपंच सौ. विमलबाई शिंदे, देविदास अग्रवाल, भाऊसाहेब नेटके, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, दीपक शिंदे, सुधीर जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, जयकुमार अडकीने, गणेश जाधव, शिवशंकर थोटे, विशाल शिंदे, अजय केशवे यांची उपस्थिती होती. जिजाऊ वंदना घेण्यात आली. मान्यवरांना वैचारिक पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.
खेडेकर म्हणाले की, पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसे केल्यास ग्रामीण भागातील मुलेही विविध क्षेत्रात नाव करतील, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. आजचे पालक सुशिक्षित आहेत. त्यामुळेच मुलंही अधिक जागरूक झाली आहेत. कोणाला काय व्हायचंय हे मुलं लहानपणीच ठरवत आहेत. ही परिवर्तनाची नांदी आहे. हीच परिवर्तनाची ज्योत सतत तेवत ठेवण्याची जबाबदारी पालकांवर आहे. गावातील काही सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षकांनी पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तके व इतर साधने उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातही अधिकारी निर्माण होतील, असा विश्वास पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला. प्रा. लक्ष्मीकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
मंगेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. अवधूत जाधव यांनी आभार मानले. प्रा.किशोर बुटले, भाऊसाहेब नेटके यांनी समयोचित मत प्रदार्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जाधव, अमोल शिंदे, सुनील वानखेडे, सुनील पाटील, सदानंद हुडेकर, धनराज शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
तर प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, डॉ. मनोहर तुपकर, प्रा.किशोर बुटले, सरपंच सौ. विमलबाई शिंदे, देविदास अग्रवाल, भाऊसाहेब नेटके, ज्ञानेश्वर कऱ्हाळे, तालुकाध्यक्ष दिगंबर जगताप, दीपक शिंदे, सुधीर जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, जयकुमार अडकीने, गणेश जाधव, शिवशंकर थोटे, विशाल शिंदे, अजय केशवे यांची उपस्थिती होती. जिजाऊ वंदना घेण्यात आली. मान्यवरांना वैचारिक पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला.
खेडेकर म्हणाले की, पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. तसे केल्यास ग्रामीण भागातील मुलेही विविध क्षेत्रात नाव करतील, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. आजचे पालक सुशिक्षित आहेत. त्यामुळेच मुलंही अधिक जागरूक झाली आहेत. कोणाला काय व्हायचंय हे मुलं लहानपणीच ठरवत आहेत. ही परिवर्तनाची नांदी आहे. हीच परिवर्तनाची ज्योत सतत तेवत ठेवण्याची जबाबदारी पालकांवर आहे. गावातील काही सेवानिवृत्त शिक्षक व कार्यरत शिक्षकांनी पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी पुस्तके व इतर साधने उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातही अधिकारी निर्माण होतील, असा विश्वास पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केला. प्रा. लक्ष्मीकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
मंगेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. अवधूत जाधव यांनी आभार मानले. प्रा.किशोर बुटले, भाऊसाहेब नेटके यांनी समयोचित मत प्रदार्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल जाधव, अमोल शिंदे, सुनील वानखेडे, सुनील पाटील, सदानंद हुडेकर, धनराज शिंदे यांच्यासह संभाजी ब्रिगेड व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.