शनिवारी औरंगाबाद येथे काथार (कंठहार) वाणी समाज सेवा संघातर्फे आयोजित पहिले भव्य राष्ट्रीय अधिवेशन व वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तुम्ही शासकीय जागेचा शोध घ्या. समाजाच्या मुलामुलींसाठी पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च करून शासकीय वसतिगृह उभारून देईन. केवळ सवलती मिळताहेत म्हणून शिकू नका, तर समाज सुधारण्यासाठीही शिका. शिक्षणाशिवाय बदल अशक्य आहे.” याचबरोबर खरी विकासाची नांदी ‘सामुदायिक विवाह ही आहे. तरुणांनी अधिकच्या खर्चाला फाटा देत यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहनही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास मंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
यादरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, राजू वैद्य, समाज सेवा संघाच्या मुंबई अध्यक्षा संध्या बाविस्कर, औरंगाबाद अध्यक्ष चंद्रकांत काथार, माजी उप महापौर संजय केणेकर यांच्यासह सेवा संघाचे जळगाव नाशिक, पुणे, मुंबई येथील पदाधिकारी उपस्थित होते.
शनिवारी औरंगाबाद येथे काथार (कंठहार) वाणी समाज सेवा संघातर्फे आयोजित पहिले भव्य राष्ट्रीय अधिवेशन व वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तुम्ही शासकीय जागेचा शोध घ्या. समाजाच्या मुलामुलींसाठी पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च करून शासकीय वसतिगृह उभारून देईन. केवळ सवलती मिळताहेत म्हणून शिकू नका, तर समाज सुधारण्यासाठीही शिका. शिक्षणाशिवाय बदल अशक्य आहे.” याचबरोबर खरी विकासाची नांदी ‘सामुदायिक विवाह ही आहे. तरुणांनी अधिकच्या खर्चाला फाटा देत यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहनही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास मंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
यादरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, राजू वैद्य, समाज सेवा संघाच्या मुंबई अध्यक्षा संध्या बाविस्कर, औरंगाबाद अध्यक्ष चंद्रकांत काथार, माजी उप महापौर संजय केणेकर यांच्यासह सेवा संघाचे जळगाव नाशिक, पुणे, मुंबई येथील पदाधिकारी उपस्थित होते.
शनिवारी औरंगाबाद येथे काथार (कंठहार) वाणी समाज सेवा संघातर्फे आयोजित पहिले भव्य राष्ट्रीय अधिवेशन व वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तुम्ही शासकीय जागेचा शोध घ्या. समाजाच्या मुलामुलींसाठी पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च करून शासकीय वसतिगृह उभारून देईन. केवळ सवलती मिळताहेत म्हणून शिकू नका, तर समाज सुधारण्यासाठीही शिका. शिक्षणाशिवाय बदल अशक्य आहे.” याचबरोबर खरी विकासाची नांदी ‘सामुदायिक विवाह ही आहे. तरुणांनी अधिकच्या खर्चाला फाटा देत यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहनही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास मंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
यादरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, राजू वैद्य, समाज सेवा संघाच्या मुंबई अध्यक्षा संध्या बाविस्कर, औरंगाबाद अध्यक्ष चंद्रकांत काथार, माजी उप महापौर संजय केणेकर यांच्यासह सेवा संघाचे जळगाव नाशिक, पुणे, मुंबई येथील पदाधिकारी उपस्थित होते.
शनिवारी औरंगाबाद येथे काथार (कंठहार) वाणी समाज सेवा संघातर्फे आयोजित पहिले भव्य राष्ट्रीय अधिवेशन व वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तुम्ही शासकीय जागेचा शोध घ्या. समाजाच्या मुलामुलींसाठी पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च करून शासकीय वसतिगृह उभारून देईन. केवळ सवलती मिळताहेत म्हणून शिकू नका, तर समाज सुधारण्यासाठीही शिका. शिक्षणाशिवाय बदल अशक्य आहे.” याचबरोबर खरी विकासाची नांदी ‘सामुदायिक विवाह ही आहे. तरुणांनी अधिकच्या खर्चाला फाटा देत यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहनही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास मंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
यादरम्यान विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, राजू वैद्य, समाज सेवा संघाच्या मुंबई अध्यक्षा संध्या बाविस्कर, औरंगाबाद अध्यक्ष चंद्रकांत काथार, माजी उप महापौर संजय केणेकर यांच्यासह सेवा संघाचे जळगाव नाशिक, पुणे, मुंबई येथील पदाधिकारी उपस्थित होते.