६ जानेवारीला शिवसंग्रामच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त आमखास मैदानावर राज्यव्यापी निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान ( दि. २३ ) शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान ते म्हणाले रायगड येथील अभिषेक करून २००२ मध्ये स्थापन केलेल्या शिवसंग्रामच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्ताने महामेळावा घेत आहोत. इतकेच नव्हे तर महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमचे काही सामाजिक प्रश्न सुटले आहेत. उर्वरित आगामी काळात सुटतील, अशी आशा आहे. मात्र, त्यांनी दिलेले राजकीय आश्वासन पाळलेले नाही, याचे आजही दु:ख आहे असेही ते म्हणाले.
याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. मात्र, त्यामध्ये केलेल्या शिफारशी स्विकारल्या आहेत. त्यानुसार आरक्षण मिळविण्यास समाज पात्र झाला. त्यामुळे आरक्षण नाकारणे कुठल्याही परिस्थितीत सरकारला परवडणार नाही. असेही मेटे यांनी म्हंटले.
यावेळी तान्हाजीराव शिंदे, शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे, जगन्नाथ काकडे, बाबुराव पवार, किशोर चव्हाण, सचिन मिसाळ, सलीम पटेल, लक्ष्मण नवले उपस्थित होते.
६ जानेवारीला शिवसंग्रामच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त आमखास मैदानावर राज्यव्यापी निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान ( दि. २३ ) शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान ते म्हणाले रायगड येथील अभिषेक करून २००२ मध्ये स्थापन केलेल्या शिवसंग्रामच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्ताने महामेळावा घेत आहोत. इतकेच नव्हे तर महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमचे काही सामाजिक प्रश्न सुटले आहेत. उर्वरित आगामी काळात सुटतील, अशी आशा आहे. मात्र, त्यांनी दिलेले राजकीय आश्वासन पाळलेले नाही, याचे आजही दु:ख आहे असेही ते म्हणाले.
याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. मात्र, त्यामध्ये केलेल्या शिफारशी स्विकारल्या आहेत. त्यानुसार आरक्षण मिळविण्यास समाज पात्र झाला. त्यामुळे आरक्षण नाकारणे कुठल्याही परिस्थितीत सरकारला परवडणार नाही. असेही मेटे यांनी म्हंटले.
यावेळी तान्हाजीराव शिंदे, शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे, जगन्नाथ काकडे, बाबुराव पवार, किशोर चव्हाण, सचिन मिसाळ, सलीम पटेल, लक्ष्मण नवले उपस्थित होते.
६ जानेवारीला शिवसंग्रामच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त आमखास मैदानावर राज्यव्यापी निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान ( दि. २३ ) शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान ते म्हणाले रायगड येथील अभिषेक करून २००२ मध्ये स्थापन केलेल्या शिवसंग्रामच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्ताने महामेळावा घेत आहोत. इतकेच नव्हे तर महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमचे काही सामाजिक प्रश्न सुटले आहेत. उर्वरित आगामी काळात सुटतील, अशी आशा आहे. मात्र, त्यांनी दिलेले राजकीय आश्वासन पाळलेले नाही, याचे आजही दु:ख आहे असेही ते म्हणाले.
याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. मात्र, त्यामध्ये केलेल्या शिफारशी स्विकारल्या आहेत. त्यानुसार आरक्षण मिळविण्यास समाज पात्र झाला. त्यामुळे आरक्षण नाकारणे कुठल्याही परिस्थितीत सरकारला परवडणार नाही. असेही मेटे यांनी म्हंटले.
यावेळी तान्हाजीराव शिंदे, शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे, जगन्नाथ काकडे, बाबुराव पवार, किशोर चव्हाण, सचिन मिसाळ, सलीम पटेल, लक्ष्मण नवले उपस्थित होते.
६ जानेवारीला शिवसंग्रामच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त आमखास मैदानावर राज्यव्यापी निर्धार महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान ( दि. २३ ) शुक्रवारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यादरम्यान ते म्हणाले रायगड येथील अभिषेक करून २००२ मध्ये स्थापन केलेल्या शिवसंग्रामच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्ताने महामेळावा घेत आहोत. इतकेच नव्हे तर महायुतीत सहभागी झाल्यानंतर आमचे काही सामाजिक प्रश्न सुटले आहेत. उर्वरित आगामी काळात सुटतील, अशी आशा आहे. मात्र, त्यांनी दिलेले राजकीय आश्वासन पाळलेले नाही, याचे आजही दु:ख आहे असेही ते म्हणाले.
याचबरोबर राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला अहवाल सरकारने स्वीकारलेला नाही. मात्र, त्यामध्ये केलेल्या शिफारशी स्विकारल्या आहेत. त्यानुसार आरक्षण मिळविण्यास समाज पात्र झाला. त्यामुळे आरक्षण नाकारणे कुठल्याही परिस्थितीत सरकारला परवडणार नाही. असेही मेटे यांनी म्हंटले.
यावेळी तान्हाजीराव शिंदे, शिवसंग्राम युवकचे प्रदेशाध्यक्ष उदय आहेर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे, जगन्नाथ काकडे, बाबुराव पवार, किशोर चव्हाण, सचिन मिसाळ, सलीम पटेल, लक्ष्मण नवले उपस्थित होते.