सामनाच्या संपादकीयमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे आणि मौनीाबाबा डॉ मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झालाच आहे. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून देशाची व्यवस्था नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये आणि असे मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे.”
सामनाच्या संपादकीयमधील काही मुद्दे थोडक्यात
– देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. चिंतेत भर टाकतील अशाच बातम्या समोर येताना दिसत आहेत. मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य करत भविष्यकाळातील कठिण काळाची जाणीव करून दिली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी देशाला शिस्त लावली आहे. मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, परंतु लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
– अर्थव्यवस्थेतील खाचखळग्यांबाबत मनमोहन सिंग बोलत आहेत. देशात आर्थिक मंदीमुळे जी भयंकर स्थिती उद्भवली आहे त्याचे भाकित मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वीच केलं होतं. तेव्हा मनमोहन सिंग यांची टींगल करण्यात आली. मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रातलं काही कळत नाही अस नव्या राज्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
– नोटाबंदी आणि जीएसटी सारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत आहेत असे मनमोहन सिंग सांगत आहेत. देशाचा विकास दर घसरला आहे. उत्पादन क्षेत्रातील वाढ घसरली आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. सरकारला हे भयावह वाटत नाही हे धक्कादायक आहे.
– मंदीमुळे बेरोजगारी उसळेल व लोक भूक भूक करत रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळ्या घालणार काय ?
– देशाची आर्थिक नाडी हाती ठेवून राजकीय अर्थव्यवस्था हवी तशी हाकणे हे धोकादायक आहे. उद्योग, व्यापार करणाऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवून राजकीय पक्षांना तात्पुरता फायदा होऊ शकेल, परंतु देश मात्र कोसळत आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय
सामनाच्या संपादकीयमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे आणि मौनीाबाबा डॉ मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झालाच आहे. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून देशाची व्यवस्था नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये आणि असे मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे.”
सामनाच्या संपादकीयमधील काही मुद्दे थोडक्यात
– देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. चिंतेत भर टाकतील अशाच बातम्या समोर येताना दिसत आहेत. मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य करत भविष्यकाळातील कठिण काळाची जाणीव करून दिली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी देशाला शिस्त लावली आहे. मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, परंतु लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
– अर्थव्यवस्थेतील खाचखळग्यांबाबत मनमोहन सिंग बोलत आहेत. देशात आर्थिक मंदीमुळे जी भयंकर स्थिती उद्भवली आहे त्याचे भाकित मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वीच केलं होतं. तेव्हा मनमोहन सिंग यांची टींगल करण्यात आली. मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रातलं काही कळत नाही अस नव्या राज्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
– नोटाबंदी आणि जीएसटी सारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत आहेत असे मनमोहन सिंग सांगत आहेत. देशाचा विकास दर घसरला आहे. उत्पादन क्षेत्रातील वाढ घसरली आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. सरकारला हे भयावह वाटत नाही हे धक्कादायक आहे.
– मंदीमुळे बेरोजगारी उसळेल व लोक भूक भूक करत रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळ्या घालणार काय ?
– देशाची आर्थिक नाडी हाती ठेवून राजकीय अर्थव्यवस्था हवी तशी हाकणे हे धोकादायक आहे. उद्योग, व्यापार करणाऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवून राजकीय पक्षांना तात्पुरता फायदा होऊ शकेल, परंतु देश मात्र कोसळत आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय
सामनाच्या संपादकीयमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे आणि मौनीाबाबा डॉ मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झालाच आहे. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून देशाची व्यवस्था नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये आणि असे मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे.”
सामनाच्या संपादकीयमधील काही मुद्दे थोडक्यात
– देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. चिंतेत भर टाकतील अशाच बातम्या समोर येताना दिसत आहेत. मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य करत भविष्यकाळातील कठिण काळाची जाणीव करून दिली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी देशाला शिस्त लावली आहे. मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, परंतु लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
– अर्थव्यवस्थेतील खाचखळग्यांबाबत मनमोहन सिंग बोलत आहेत. देशात आर्थिक मंदीमुळे जी भयंकर स्थिती उद्भवली आहे त्याचे भाकित मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वीच केलं होतं. तेव्हा मनमोहन सिंग यांची टींगल करण्यात आली. मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रातलं काही कळत नाही अस नव्या राज्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
– नोटाबंदी आणि जीएसटी सारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत आहेत असे मनमोहन सिंग सांगत आहेत. देशाचा विकास दर घसरला आहे. उत्पादन क्षेत्रातील वाढ घसरली आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. सरकारला हे भयावह वाटत नाही हे धक्कादायक आहे.
– मंदीमुळे बेरोजगारी उसळेल व लोक भूक भूक करत रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळ्या घालणार काय ?
– देशाची आर्थिक नाडी हाती ठेवून राजकीय अर्थव्यवस्था हवी तशी हाकणे हे धोकादायक आहे. उद्योग, व्यापार करणाऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवून राजकीय पक्षांना तात्पुरता फायदा होऊ शकेल, परंतु देश मात्र कोसळत आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय
सामनाच्या संपादकीयमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की, “आर्थिक मंदीवर भक्तांनी कितीही उलटे सुलटे सांगितले तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे आणि मौनीाबाबा डॉ मनमोहन सिंग यांनी सौम्य शब्दात सांगितलेल्या सत्याचा स्फोट झालाच आहे. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अर्थव्यवस्थेचा संबंध पक्षनिधी, निवडणुका जिंकणे, घोडाबाजार वगैरेपुरताच उरला आहे. त्यातून देशाची व्यवस्था नष्ट होत आहे. आर्थिक मंदीचे राजकारण करू नये आणि असे मनमोहन सिंग या शहाण्या माणसाने केले आहे. त्यांचा सल्ला गांभीर्याने घेण्यातच राष्ट्राचे हित आहे.”
सामनाच्या संपादकीयमधील काही मुद्दे थोडक्यात
– देशाच्या अर्थव्यवस्थेचे विघ्न काही दूर होताना दिसत नाही. चिंतेत भर टाकतील अशाच बातम्या समोर येताना दिसत आहेत. मनमोहन सिंग यांनी मंदीसंदर्भात भाष्य करत भविष्यकाळातील कठिण काळाची जाणीव करून दिली आहे. अर्थव्यवस्था घसरली आहे व भविष्यात कोसळणार आहे असे जेव्हा मनमोहन सिंग सांगतात तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागतो.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी देशाला शिस्त लावली आहे. मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, परंतु लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
– अर्थव्यवस्थेतील खाचखळग्यांबाबत मनमोहन सिंग बोलत आहेत. देशात आर्थिक मंदीमुळे जी भयंकर स्थिती उद्भवली आहे त्याचे भाकित मनमोहन सिंग यांनी चार वर्षांपूर्वीच केलं होतं. तेव्हा मनमोहन सिंग यांची टींगल करण्यात आली. मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्रातलं काही कळत नाही अस नव्या राज्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
– नोटाबंदी आणि जीएसटी सारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत आहेत असे मनमोहन सिंग सांगत आहेत. देशाचा विकास दर घसरला आहे. उत्पादन क्षेत्रातील वाढ घसरली आहे. लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. सरकारला हे भयावह वाटत नाही हे धक्कादायक आहे.
– मंदीमुळे बेरोजगारी उसळेल व लोक भूक भूक करत रस्त्यावर येतील तेव्हा त्यांनाही गोळ्या घालणार काय ?
– देशाची आर्थिक नाडी हाती ठेवून राजकीय अर्थव्यवस्था हवी तशी हाकणे हे धोकादायक आहे. उद्योग, व्यापार करणाऱ्यांच्या मानेवर सुरी ठेवून राजकीय पक्षांना तात्पुरता फायदा होऊ शकेल, परंतु देश मात्र कोसळत आहे.
- आरोग्यविषयक वृत्त –
पाणी किती प्यावे, याबाबतचे समज आणि गैरसमज, काय सांगते आयुर्वेद - टॉनिक प्रमाणे काम करते ‘काजूची पावडर’ ,रोज खाल्ल्याने दूर होतात १० अडचणी
- सुंदर त्वचेसाठी मेकअपपेक्षाही अधिक गरजेचा आहे ‘संतुलित आहार’
- ‘या’ बीया दूधातून घ्या ; थकवा, कमजोरी दूर करा, उर्जा प्राप्त करा, जाणून घ्या
- दूर होईल ‘श्वेत प्रदर’ची समस्या, करा ‘या’ ६ पैकी कोणताही १ उपाय, जाणून घ्या
- पुरुषांनी का प्यावे ‘खारीकचे दूध’, ‘ही’ आहेत ९ कारणे, जाणून घ्या
- नोकरदार महिलांनी पाळावे व्यायामाचे ‘हे’ नियम, होतील हे फायदे
- गर्भवती महिलांसह ‘या’ ८ लोकांना डास अधिक चावतात, ‘ही’ आहेत कारणे
- ‘हे’ आहे प्रियंका, अनुष्का, करिना, ऐश्वर्या आणि सोनाक्षीच्या सौंदर्याचे गुपित !
- ‘एसी’ मुळे होऊ शकतात ‘हे’ १० आजार, असा करा बचाव, जाणून घ्या उपाय