शिष्यवृत्तीमध्ये महागाईच्या निर्देशांकानुसार वाढ करावी, स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ करावे, शासकीय कार्यालयामधील अनुशेष दूर करून पदभरती करावी, सेमिस्टर परीक्षा पद्धती बंद करावी, सुशिक्षित बेरोजगारांना १० हजार रूपये भत्ता द्यावा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के वसतिगृहाची निर्मिती करावी, विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात यावी, शाळा, महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात यावे, विद्यापीठाची परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे आदींसह विविध मागण्यांकरिता रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने इर्विन चौकातून मोर्चा काढण्यात आला.
राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मागण्या पूर्ण करण्याबाबत आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये शैलेश पौणीकर, रोहीत मोहोड, मिलिंद तायडे, रूपम सोनवणे, रोशन गवई, शेषनाग गजभिये, हरीश वानखडे, अभिलाष लोखंडे, अक्षय मनवर, भाग्यश्री सहारे, प्रिया मोहोड, वैष्णवी बागडे, पायल गायकवाड, स्वाती गरूड, रूपाली मकेश्वर, वैशाली गवई, निखिल चिचखेडे, अंकुश मेश्राम, गोकुल सोळंके, राजश्री बांडाबुचे, आशा चौधरी, सुरज जाधव, मानवी थोरात, अंकुश बायस्कर, मिलिंद कडू, शुभम सिरसाट, सुमित खराते, अक्षय जवंजाळ, अमोल गेडाम, अमित इंगोले आदींसह शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.
शिष्यवृत्तीमध्ये महागाईच्या निर्देशांकानुसार वाढ करावी, स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ करावे, शासकीय कार्यालयामधील अनुशेष दूर करून पदभरती करावी, सेमिस्टर परीक्षा पद्धती बंद करावी, सुशिक्षित बेरोजगारांना १० हजार रूपये भत्ता द्यावा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के वसतिगृहाची निर्मिती करावी, विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात यावी, शाळा, महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात यावे, विद्यापीठाची परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे आदींसह विविध मागण्यांकरिता रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने इर्विन चौकातून मोर्चा काढण्यात आला.
राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मागण्या पूर्ण करण्याबाबत आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये शैलेश पौणीकर, रोहीत मोहोड, मिलिंद तायडे, रूपम सोनवणे, रोशन गवई, शेषनाग गजभिये, हरीश वानखडे, अभिलाष लोखंडे, अक्षय मनवर, भाग्यश्री सहारे, प्रिया मोहोड, वैष्णवी बागडे, पायल गायकवाड, स्वाती गरूड, रूपाली मकेश्वर, वैशाली गवई, निखिल चिचखेडे, अंकुश मेश्राम, गोकुल सोळंके, राजश्री बांडाबुचे, आशा चौधरी, सुरज जाधव, मानवी थोरात, अंकुश बायस्कर, मिलिंद कडू, शुभम सिरसाट, सुमित खराते, अक्षय जवंजाळ, अमोल गेडाम, अमित इंगोले आदींसह शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.
शिष्यवृत्तीमध्ये महागाईच्या निर्देशांकानुसार वाढ करावी, स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ करावे, शासकीय कार्यालयामधील अनुशेष दूर करून पदभरती करावी, सेमिस्टर परीक्षा पद्धती बंद करावी, सुशिक्षित बेरोजगारांना १० हजार रूपये भत्ता द्यावा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के वसतिगृहाची निर्मिती करावी, विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात यावी, शाळा, महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात यावे, विद्यापीठाची परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे आदींसह विविध मागण्यांकरिता रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने इर्विन चौकातून मोर्चा काढण्यात आला.
राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मागण्या पूर्ण करण्याबाबत आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये शैलेश पौणीकर, रोहीत मोहोड, मिलिंद तायडे, रूपम सोनवणे, रोशन गवई, शेषनाग गजभिये, हरीश वानखडे, अभिलाष लोखंडे, अक्षय मनवर, भाग्यश्री सहारे, प्रिया मोहोड, वैष्णवी बागडे, पायल गायकवाड, स्वाती गरूड, रूपाली मकेश्वर, वैशाली गवई, निखिल चिचखेडे, अंकुश मेश्राम, गोकुल सोळंके, राजश्री बांडाबुचे, आशा चौधरी, सुरज जाधव, मानवी थोरात, अंकुश बायस्कर, मिलिंद कडू, शुभम सिरसाट, सुमित खराते, अक्षय जवंजाळ, अमोल गेडाम, अमित इंगोले आदींसह शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.
शिष्यवृत्तीमध्ये महागाईच्या निर्देशांकानुसार वाढ करावी, स्पर्धा परीक्षांचे शुल्क माफ करावे, शासकीय कार्यालयामधील अनुशेष दूर करून पदभरती करावी, सेमिस्टर परीक्षा पद्धती बंद करावी, सुशिक्षित बेरोजगारांना १० हजार रूपये भत्ता द्यावा, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी १०० टक्के वसतिगृहाची निर्मिती करावी, विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात यावी, शाळा, महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात यावे, विद्यापीठाची परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे आदींसह विविध मागण्यांकरिता रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने इर्विन चौकातून मोर्चा काढण्यात आला.
राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मागण्या पूर्ण करण्याबाबत आक्रमक पवित्रा घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये शैलेश पौणीकर, रोहीत मोहोड, मिलिंद तायडे, रूपम सोनवणे, रोशन गवई, शेषनाग गजभिये, हरीश वानखडे, अभिलाष लोखंडे, अक्षय मनवर, भाग्यश्री सहारे, प्रिया मोहोड, वैष्णवी बागडे, पायल गायकवाड, स्वाती गरूड, रूपाली मकेश्वर, वैशाली गवई, निखिल चिचखेडे, अंकुश मेश्राम, गोकुल सोळंके, राजश्री बांडाबुचे, आशा चौधरी, सुरज जाधव, मानवी थोरात, अंकुश बायस्कर, मिलिंद कडू, शुभम सिरसाट, सुमित खराते, अक्षय जवंजाळ, अमोल गेडाम, अमित इंगोले आदींसह शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.