यात महात्मा फुले पतसंस्थेच्या विरोधात रविंद्र जवाहरलाल संचेती यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या पतसंस्थेने ४३ ठेवीदारांच्या ठेवी ६९ लाख ८८ हजार ३४५ रुपयांच्या ठेवी परत केल्या नाहीत. या संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळांनी अपहार केला असा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप भुजबळ यांना ६ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक केली होती.
दरम्यान पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय शेटे यांच्यासह २२ संचालकांनी अटकपूर्व जामीनासाठी बार्शी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी अटकेतील अध्यक्ष भुजबळ यांचा सशर्त जामीन मंजूर केला. तर, अन्य अटकपूर्व अर्ज नामंजूर केले. त्यानंतर पोलिसांनी उपाध्यक्ष दत्तात्रय शेटे, संचालक सुजीत रासकर, प्रविण शहाणे, दिलीप क्षीरसागर या चौघांना अटक करुन ४ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले होते. त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन.ए.खान हे करत आहेत. दरम्यान अन्य सर्व संचालक अज्ञातवसात गेले आहेत.
यात महात्मा फुले पतसंस्थेच्या विरोधात रविंद्र जवाहरलाल संचेती यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या पतसंस्थेने ४३ ठेवीदारांच्या ठेवी ६९ लाख ८८ हजार ३४५ रुपयांच्या ठेवी परत केल्या नाहीत. या संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळांनी अपहार केला असा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप भुजबळ यांना ६ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक केली होती.
दरम्यान पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय शेटे यांच्यासह २२ संचालकांनी अटकपूर्व जामीनासाठी बार्शी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी अटकेतील अध्यक्ष भुजबळ यांचा सशर्त जामीन मंजूर केला. तर, अन्य अटकपूर्व अर्ज नामंजूर केले. त्यानंतर पोलिसांनी उपाध्यक्ष दत्तात्रय शेटे, संचालक सुजीत रासकर, प्रविण शहाणे, दिलीप क्षीरसागर या चौघांना अटक करुन ४ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले होते. त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन.ए.खान हे करत आहेत. दरम्यान अन्य सर्व संचालक अज्ञातवसात गेले आहेत.
यात महात्मा फुले पतसंस्थेच्या विरोधात रविंद्र जवाहरलाल संचेती यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या पतसंस्थेने ४३ ठेवीदारांच्या ठेवी ६९ लाख ८८ हजार ३४५ रुपयांच्या ठेवी परत केल्या नाहीत. या संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळांनी अपहार केला असा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप भुजबळ यांना ६ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक केली होती.
दरम्यान पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय शेटे यांच्यासह २२ संचालकांनी अटकपूर्व जामीनासाठी बार्शी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी अटकेतील अध्यक्ष भुजबळ यांचा सशर्त जामीन मंजूर केला. तर, अन्य अटकपूर्व अर्ज नामंजूर केले. त्यानंतर पोलिसांनी उपाध्यक्ष दत्तात्रय शेटे, संचालक सुजीत रासकर, प्रविण शहाणे, दिलीप क्षीरसागर या चौघांना अटक करुन ४ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले होते. त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन.ए.खान हे करत आहेत. दरम्यान अन्य सर्व संचालक अज्ञातवसात गेले आहेत.
यात महात्मा फुले पतसंस्थेच्या विरोधात रविंद्र जवाहरलाल संचेती यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, या पतसंस्थेने ४३ ठेवीदारांच्या ठेवी ६९ लाख ८८ हजार ३४५ रुपयांच्या ठेवी परत केल्या नाहीत. या संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळांनी अपहार केला असा त्यांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप भुजबळ यांना ६ ऑक्टोबर २०१८ रोजी अटक केली होती.
दरम्यान पतसंस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय शेटे यांच्यासह २२ संचालकांनी अटकपूर्व जामीनासाठी बार्शी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी अटकेतील अध्यक्ष भुजबळ यांचा सशर्त जामीन मंजूर केला. तर, अन्य अटकपूर्व अर्ज नामंजूर केले. त्यानंतर पोलिसांनी उपाध्यक्ष दत्तात्रय शेटे, संचालक सुजीत रासकर, प्रविण शहाणे, दिलीप क्षीरसागर या चौघांना अटक करुन ४ फेब्रुवारीला न्यायालयात हजर केले होते. त्यांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन.ए.खान हे करत आहेत. दरम्यान अन्य सर्व संचालक अज्ञातवसात गेले आहेत.