भारताशी व्यापारी संबंध तोडून इम्रान खाननं केली ‘घोडचूक’, आता महागाईने पाकिस्तानी नागरिकांचे ‘कंबरडे’ मोडले
बहुजननामा ऑनलाईन - जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताशी व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने हे पाऊल उचल्याने स्वत: ...