संमेलनाच्या संयोजनासाठी आयोजित बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, तालुकाध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख दत्ता भोंगळे, दत्ता कड, नंदू दिवसे, सुनील धिवार, गंगाराम जाधव, शैलेश रोमण आदी उपस्थित होते. कऱ्हाकाठी होणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवात १२ मार्चला सकाळी ९.३० वाजता ग्रंथदिंडीने होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावरून साहित्य ज्योत संमेलनस्थळापर्यंत आणण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, परिसंवाद, एकपात्री नाट्य प्रयोग व कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात सहभागी होणाऱ्या इच्छुक कवी, लेखकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी केले.
संमेलनाच्या संयोजनासाठी आयोजित बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, तालुकाध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख दत्ता भोंगळे, दत्ता कड, नंदू दिवसे, सुनील धिवार, गंगाराम जाधव, शैलेश रोमण आदी उपस्थित होते. कऱ्हाकाठी होणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवात १२ मार्चला सकाळी ९.३० वाजता ग्रंथदिंडीने होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावरून साहित्य ज्योत संमेलनस्थळापर्यंत आणण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, परिसंवाद, एकपात्री नाट्य प्रयोग व कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात सहभागी होणाऱ्या इच्छुक कवी, लेखकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी केले.
संमेलनाच्या संयोजनासाठी आयोजित बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, तालुकाध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख दत्ता भोंगळे, दत्ता कड, नंदू दिवसे, सुनील धिवार, गंगाराम जाधव, शैलेश रोमण आदी उपस्थित होते. कऱ्हाकाठी होणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवात १२ मार्चला सकाळी ९.३० वाजता ग्रंथदिंडीने होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावरून साहित्य ज्योत संमेलनस्थळापर्यंत आणण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, परिसंवाद, एकपात्री नाट्य प्रयोग व कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात सहभागी होणाऱ्या इच्छुक कवी, लेखकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी केले.
संमेलनाच्या संयोजनासाठी आयोजित बैठकीला परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे, तालुकाध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख दत्ता भोंगळे, दत्ता कड, नंदू दिवसे, सुनील धिवार, गंगाराम जाधव, शैलेश रोमण आदी उपस्थित होते. कऱ्हाकाठी होणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवात १२ मार्चला सकाळी ९.३० वाजता ग्रंथदिंडीने होणार असून, छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या पुरंदर किल्ल्यावरून साहित्य ज्योत संमेलनस्थळापर्यंत आणण्यात येणार आहे.
उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, परिसंवाद, एकपात्री नाट्य प्रयोग व कविसंमेलन आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनात सहभागी होणाऱ्या इच्छुक कवी, लेखकांनी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी केले.