रायपूर : वृत्तसंस्था – देशात निवडणूक सुरु असताना राजकीय नेतेमंडळींकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. मोदींच्या या वक्तव्याबद्दल विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे “मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना उपचाराची गरज आहे” अशी टीका केली आहे.
रायपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते माजी पंतप्रधान ‘राजीव गांधीबाबतचं मोदींनी केलेलं विधान निंदनीय आहे, त्यांनी देशाची माफी मागायला हवी. राजीव गांधींनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी बलिदान दिलं. मोदींनी सांगितलं होतं की ते केवळ ३ ते ४ तास झोप घेतात. ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांचं मानसिक संतुलन लवकर बिघडतं, त्यांना उपचाराची गरज आहे’. अशा शब्दात बघेल यांनी मोदींचा समाचार घेतला आहे.
रायपूर : वृत्तसंस्था – देशात निवडणूक सुरु असताना राजकीय नेतेमंडळींकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. मोदींच्या या वक्तव्याबद्दल विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे “मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना उपचाराची गरज आहे” अशी टीका केली आहे.
रायपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते माजी पंतप्रधान ‘राजीव गांधीबाबतचं मोदींनी केलेलं विधान निंदनीय आहे, त्यांनी देशाची माफी मागायला हवी. राजीव गांधींनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी बलिदान दिलं. मोदींनी सांगितलं होतं की ते केवळ ३ ते ४ तास झोप घेतात. ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांचं मानसिक संतुलन लवकर बिघडतं, त्यांना उपचाराची गरज आहे’. अशा शब्दात बघेल यांनी मोदींचा समाचार घेतला आहे.
रायपूर : वृत्तसंस्था – देशात निवडणूक सुरु असताना राजकीय नेतेमंडळींकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. मोदींच्या या वक्तव्याबद्दल विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे “मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना उपचाराची गरज आहे” अशी टीका केली आहे.
रायपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते माजी पंतप्रधान ‘राजीव गांधीबाबतचं मोदींनी केलेलं विधान निंदनीय आहे, त्यांनी देशाची माफी मागायला हवी. राजीव गांधींनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी बलिदान दिलं. मोदींनी सांगितलं होतं की ते केवळ ३ ते ४ तास झोप घेतात. ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांचं मानसिक संतुलन लवकर बिघडतं, त्यांना उपचाराची गरज आहे’. अशा शब्दात बघेल यांनी मोदींचा समाचार घेतला आहे.
रायपूर : वृत्तसंस्था – देशात निवडणूक सुरु असताना राजकीय नेतेमंडळींकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहेत. मोदींच्या या वक्तव्याबद्दल विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे “मोदींचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना उपचाराची गरज आहे” अशी टीका केली आहे.
रायपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते माजी पंतप्रधान ‘राजीव गांधीबाबतचं मोदींनी केलेलं विधान निंदनीय आहे, त्यांनी देशाची माफी मागायला हवी. राजीव गांधींनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी बलिदान दिलं. मोदींनी सांगितलं होतं की ते केवळ ३ ते ४ तास झोप घेतात. ज्यांची झोप पूर्ण होत नाही त्यांचं मानसिक संतुलन लवकर बिघडतं, त्यांना उपचाराची गरज आहे’. अशा शब्दात बघेल यांनी मोदींचा समाचार घेतला आहे.