या मागणीची दखल लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीत रामोशी समाजाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
शितोळे म्हणाले, गेल्या ६0 वर्षात कॉंग्रेस पक्षाने रामोशी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला. रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी एकही धोरणात्मक कार्यक्रम राबवला नाही. त्यामुळे हा समाज भाजपसोबत सध्या काम करत आहे. भाजप सरकारने आमच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सरकारी स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेवून रामोशी समाजाचा सन्मान केला आहे. आमच्या समाजाची प्रमुख मागणी प्रत्येक जिल्ह्यातील पाच तालुक्यात आश्रमशाळा सुरू करण्याची असून त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासन आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे.
या मागणीची दखल लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीत रामोशी समाजाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
शितोळे म्हणाले, गेल्या ६0 वर्षात कॉंग्रेस पक्षाने रामोशी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला. रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी एकही धोरणात्मक कार्यक्रम राबवला नाही. त्यामुळे हा समाज भाजपसोबत सध्या काम करत आहे. भाजप सरकारने आमच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सरकारी स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेवून रामोशी समाजाचा सन्मान केला आहे. आमच्या समाजाची प्रमुख मागणी प्रत्येक जिल्ह्यातील पाच तालुक्यात आश्रमशाळा सुरू करण्याची असून त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासन आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे.
या मागणीची दखल लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीत रामोशी समाजाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
शितोळे म्हणाले, गेल्या ६0 वर्षात कॉंग्रेस पक्षाने रामोशी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला. रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी एकही धोरणात्मक कार्यक्रम राबवला नाही. त्यामुळे हा समाज भाजपसोबत सध्या काम करत आहे. भाजप सरकारने आमच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सरकारी स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेवून रामोशी समाजाचा सन्मान केला आहे. आमच्या समाजाची प्रमुख मागणी प्रत्येक जिल्ह्यातील पाच तालुक्यात आश्रमशाळा सुरू करण्याची असून त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासन आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे.
या मागणीची दखल लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकारने न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीत रामोशी समाजाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
शितोळे म्हणाले, गेल्या ६0 वर्षात कॉंग्रेस पक्षाने रामोशी समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला. रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी एकही धोरणात्मक कार्यक्रम राबवला नाही. त्यामुळे हा समाज भाजपसोबत सध्या काम करत आहे. भाजप सरकारने आमच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने क्रांतीवीर उमाजी नाईक यांची जयंती सरकारी स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेवून रामोशी समाजाचा सन्मान केला आहे. आमच्या समाजाची प्रमुख मागणी प्रत्येक जिल्ह्यातील पाच तालुक्यात आश्रमशाळा सुरू करण्याची असून त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासन आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे.