मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे. या आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षण आणि हक्कावर गदा येणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध नाही. मात्र, त्यांना जे १६ टक्के आरक्षण दिले आहे त्यास विरोध आहे. वास्तविक लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला आठ टक्के आरक्षण अपेक्षित होते. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे आ. राठोड यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी दिलेले मराठा आरक्षण म्हणजे उच्चस्तरीय भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस प्रकाश कुमावत, ममता पुणेकर, श्रावण देवरे आदी उपस्थित होते.
राज्यात ५२ टक्के ओबीसींना आरक्षण आहे. मात्र, या आरक्षणाचा फायदा मूठभर जातींनाच झाला. ओबीसी समाजातील अनेक जातींना राजकीय, शैक्षणिक, नोकरी आदी क्षेत्रांमध्ये लाभ मिळाला नाही. अनुसूचित जाती-जमातीप्रमाणे सवलती देण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या सोमवारी (दि.२५) वंचित ओबीसी-व्हीजेएनटीचा आझाद मैदान येथून महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आ. राठोड यांनी दिली. मोर्चाचे नेतृत्व माजी आ. प्रकाश शेंडगे करणार आहेत. ओबीसी समाजातील वंचित घटकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे. या आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षण आणि हक्कावर गदा येणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध नाही. मात्र, त्यांना जे १६ टक्के आरक्षण दिले आहे त्यास विरोध आहे. वास्तविक लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला आठ टक्के आरक्षण अपेक्षित होते. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे आ. राठोड यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी दिलेले मराठा आरक्षण म्हणजे उच्चस्तरीय भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस प्रकाश कुमावत, ममता पुणेकर, श्रावण देवरे आदी उपस्थित होते.
राज्यात ५२ टक्के ओबीसींना आरक्षण आहे. मात्र, या आरक्षणाचा फायदा मूठभर जातींनाच झाला. ओबीसी समाजातील अनेक जातींना राजकीय, शैक्षणिक, नोकरी आदी क्षेत्रांमध्ये लाभ मिळाला नाही. अनुसूचित जाती-जमातीप्रमाणे सवलती देण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या सोमवारी (दि.२५) वंचित ओबीसी-व्हीजेएनटीचा आझाद मैदान येथून महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आ. राठोड यांनी दिली. मोर्चाचे नेतृत्व माजी आ. प्रकाश शेंडगे करणार आहेत. ओबीसी समाजातील वंचित घटकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे. या आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षण आणि हक्कावर गदा येणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध नाही. मात्र, त्यांना जे १६ टक्के आरक्षण दिले आहे त्यास विरोध आहे. वास्तविक लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला आठ टक्के आरक्षण अपेक्षित होते. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे आ. राठोड यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी दिलेले मराठा आरक्षण म्हणजे उच्चस्तरीय भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस प्रकाश कुमावत, ममता पुणेकर, श्रावण देवरे आदी उपस्थित होते.
राज्यात ५२ टक्के ओबीसींना आरक्षण आहे. मात्र, या आरक्षणाचा फायदा मूठभर जातींनाच झाला. ओबीसी समाजातील अनेक जातींना राजकीय, शैक्षणिक, नोकरी आदी क्षेत्रांमध्ये लाभ मिळाला नाही. अनुसूचित जाती-जमातीप्रमाणे सवलती देण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या सोमवारी (दि.२५) वंचित ओबीसी-व्हीजेएनटीचा आझाद मैदान येथून महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आ. राठोड यांनी दिली. मोर्चाचे नेतृत्व माजी आ. प्रकाश शेंडगे करणार आहेत. ओबीसी समाजातील वंचित घटकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य मागासवर्ग आयोगाने केली आहे. या आरक्षणामुळे ओबीसींच्या आरक्षण आणि हक्कावर गदा येणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणास विरोध नाही. मात्र, त्यांना जे १६ टक्के आरक्षण दिले आहे त्यास विरोध आहे. वास्तविक लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला आठ टक्के आरक्षण अपेक्षित होते. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे आ. राठोड यांनी सांगितले. सत्ताधाऱ्यांनी दिलेले मराठा आरक्षण म्हणजे उच्चस्तरीय भ्रष्टाचार आहे. या भ्रष्टाचारात मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांचा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस प्रकाश कुमावत, ममता पुणेकर, श्रावण देवरे आदी उपस्थित होते.
राज्यात ५२ टक्के ओबीसींना आरक्षण आहे. मात्र, या आरक्षणाचा फायदा मूठभर जातींनाच झाला. ओबीसी समाजातील अनेक जातींना राजकीय, शैक्षणिक, नोकरी आदी क्षेत्रांमध्ये लाभ मिळाला नाही. अनुसूचित जाती-जमातीप्रमाणे सवलती देण्याच्या प्रमुख मागणीसाठी येत्या सोमवारी (दि.२५) वंचित ओबीसी-व्हीजेएनटीचा आझाद मैदान येथून महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आ. राठोड यांनी दिली. मोर्चाचे नेतृत्व माजी आ. प्रकाश शेंडगे करणार आहेत. ओबीसी समाजातील वंचित घटकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.