यावेळी आर्थिक आरक्षण रद्द करावे, अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली आंबेडकरी कार्यकर्त्यांवर सुरू असलेली पोलिसांची दडपशाही थांबवावी, गरिबी निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, सरकारी, निमसरकारी सेवेतील पदे कंत्राटी पध्दतीने न भरता पूर्ण वेळ भरावीत, आरक्षणाची मर्यादा ५० टक्केवरून ७० टक्के करून मराठा, मुस्लीम, धनगर व इतर समूहांना आरक्षणाच्या कक्षेत आणावे, मेळघाटातील अकोट गावातील आदिवासींचे योग्य पुनर्वसन व्हावे, पोलिसांची दडपशाही थांबवावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रा. विजय आठवले यांच्यासह प्रा.सुरेश मोरे, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. प्रमिला बोरकर, प्रा. डॉ. एस. एम. भोवते, डॉ. संतोष पेठे, प्रा. दिवाकर संदाशिव, ज्ञा. वा. गवई, सिद्धार्थ देवदरीकर, शशिकांत गायकवाड, शैलेद्र गवई आदींनी सहभाग घेतला होता.
यावेळी आर्थिक आरक्षण रद्द करावे, अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली आंबेडकरी कार्यकर्त्यांवर सुरू असलेली पोलिसांची दडपशाही थांबवावी, गरिबी निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, सरकारी, निमसरकारी सेवेतील पदे कंत्राटी पध्दतीने न भरता पूर्ण वेळ भरावीत, आरक्षणाची मर्यादा ५० टक्केवरून ७० टक्के करून मराठा, मुस्लीम, धनगर व इतर समूहांना आरक्षणाच्या कक्षेत आणावे, मेळघाटातील अकोट गावातील आदिवासींचे योग्य पुनर्वसन व्हावे, पोलिसांची दडपशाही थांबवावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष प्रा. विजय आठवले यांच्यासह प्रा.सुरेश मोरे, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. प्रमिला बोरकर, प्रा. डॉ. एस. एम. भोवते, डॉ. संतोष पेठे, प्रा. दिवाकर संदाशिव, ज्ञा. वा. गवई, सिद्धार्थ देवदरीकर, शशिकांत गायकवाड, शैलेद्र गवई आदींनी सहभाग घेतला होता.