तालुकाध्यक्ष प्रा. अप्पाराव येरेकार अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष डॉ. वि. वा. एंगडे सरचिटणीस युवराज मोरे, केंद्रीय शिक्षक व्ही. एन. निसर्गंध, बी. ए. जंगमे, उमरी तालुकाध्यक्ष बालाजी वाघमारे, प्राचार्य राम जोंधळे, माजी प्राचार्य ए. एस. जाधव, ॲड. एम. एम. शिंगे, भीमघाट व्यवस्थापक यशवंत चित्ते, एकनाथ खेडकर, भारिपचे तालुकाध्यक्ष सुभाष तेले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले. महाथेरो बुद्धपाल म्हणाले, की माणसावर ओढावणारे दु:ख हे माणसा-माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. म्हणून नैतिकतेने व्यवहार केल्यास माणूस दु:खी होणार नाही.
आपल्या व्यवहारात सदाचाराची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून माणसाने जीवनात कुशल कर्म केल्यास तो स्वत:ही दु:खमुक्त जीवन जगतो व दुसराही दु:खी होत नाही, म्हणून अकुशल कर्म कोणते हे ओळखून ते टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षणार्थी श्रामणेर यांनी या दहा दिवस मिळवलेल्या धम्मज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचे आपल्या मनोगतात सांगितले. बी. एस. सरोदे यांनी प्रास्ताविक केले. पी. एम. तोडे यांनी सूत्रसंचालन केले. यु. एन. येडके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गणपतराव गोवंदे, बी. एन. कांबळे, आनंद गायकवाड, उत्पलचंद्र थोरात यांनी परिश्रम घेतले.
तालुकाध्यक्ष प्रा. अप्पाराव येरेकार अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष डॉ. वि. वा. एंगडे सरचिटणीस युवराज मोरे, केंद्रीय शिक्षक व्ही. एन. निसर्गंध, बी. ए. जंगमे, उमरी तालुकाध्यक्ष बालाजी वाघमारे, प्राचार्य राम जोंधळे, माजी प्राचार्य ए. एस. जाधव, ॲड. एम. एम. शिंगे, भीमघाट व्यवस्थापक यशवंत चित्ते, एकनाथ खेडकर, भारिपचे तालुकाध्यक्ष सुभाष तेले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले. महाथेरो बुद्धपाल म्हणाले, की माणसावर ओढावणारे दु:ख हे माणसा-माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. म्हणून नैतिकतेने व्यवहार केल्यास माणूस दु:खी होणार नाही.
आपल्या व्यवहारात सदाचाराची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून माणसाने जीवनात कुशल कर्म केल्यास तो स्वत:ही दु:खमुक्त जीवन जगतो व दुसराही दु:खी होत नाही, म्हणून अकुशल कर्म कोणते हे ओळखून ते टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षणार्थी श्रामणेर यांनी या दहा दिवस मिळवलेल्या धम्मज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचे आपल्या मनोगतात सांगितले. बी. एस. सरोदे यांनी प्रास्ताविक केले. पी. एम. तोडे यांनी सूत्रसंचालन केले. यु. एन. येडके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गणपतराव गोवंदे, बी. एन. कांबळे, आनंद गायकवाड, उत्पलचंद्र थोरात यांनी परिश्रम घेतले.
तालुकाध्यक्ष प्रा. अप्पाराव येरेकार अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष डॉ. वि. वा. एंगडे सरचिटणीस युवराज मोरे, केंद्रीय शिक्षक व्ही. एन. निसर्गंध, बी. ए. जंगमे, उमरी तालुकाध्यक्ष बालाजी वाघमारे, प्राचार्य राम जोंधळे, माजी प्राचार्य ए. एस. जाधव, ॲड. एम. एम. शिंगे, भीमघाट व्यवस्थापक यशवंत चित्ते, एकनाथ खेडकर, भारिपचे तालुकाध्यक्ष सुभाष तेले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले. महाथेरो बुद्धपाल म्हणाले, की माणसावर ओढावणारे दु:ख हे माणसा-माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. म्हणून नैतिकतेने व्यवहार केल्यास माणूस दु:खी होणार नाही.
आपल्या व्यवहारात सदाचाराची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून माणसाने जीवनात कुशल कर्म केल्यास तो स्वत:ही दु:खमुक्त जीवन जगतो व दुसराही दु:खी होत नाही, म्हणून अकुशल कर्म कोणते हे ओळखून ते टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षणार्थी श्रामणेर यांनी या दहा दिवस मिळवलेल्या धम्मज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचे आपल्या मनोगतात सांगितले. बी. एस. सरोदे यांनी प्रास्ताविक केले. पी. एम. तोडे यांनी सूत्रसंचालन केले. यु. एन. येडके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गणपतराव गोवंदे, बी. एन. कांबळे, आनंद गायकवाड, उत्पलचंद्र थोरात यांनी परिश्रम घेतले.
तालुकाध्यक्ष प्रा. अप्पाराव येरेकार अध्यक्षस्थानी होते. जिल्हाध्यक्ष डॉ. वि. वा. एंगडे सरचिटणीस युवराज मोरे, केंद्रीय शिक्षक व्ही. एन. निसर्गंध, बी. ए. जंगमे, उमरी तालुकाध्यक्ष बालाजी वाघमारे, प्राचार्य राम जोंधळे, माजी प्राचार्य ए. एस. जाधव, ॲड. एम. एम. शिंगे, भीमघाट व्यवस्थापक यशवंत चित्ते, एकनाथ खेडकर, भारिपचे तालुकाध्यक्ष सुभाष तेले यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पहाराने पूजन करण्यात आले. महाथेरो बुद्धपाल म्हणाले, की माणसावर ओढावणारे दु:ख हे माणसा-माणसातील अनुचित व्यवहाराचा परिणाम आहे. म्हणून नैतिकतेने व्यवहार केल्यास माणूस दु:खी होणार नाही.
आपल्या व्यवहारात सदाचाराची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून माणसाने जीवनात कुशल कर्म केल्यास तो स्वत:ही दु:खमुक्त जीवन जगतो व दुसराही दु:खी होत नाही, म्हणून अकुशल कर्म कोणते हे ओळखून ते टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रशिक्षणार्थी श्रामणेर यांनी या दहा दिवस मिळवलेल्या धम्मज्ञानाचा उपयोग समाजासाठी करण्याचे आपल्या मनोगतात सांगितले. बी. एस. सरोदे यांनी प्रास्ताविक केले. पी. एम. तोडे यांनी सूत्रसंचालन केले. यु. एन. येडके यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी गणपतराव गोवंदे, बी. एन. कांबळे, आनंद गायकवाड, उत्पलचंद्र थोरात यांनी परिश्रम घेतले.