नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसचे नेते नवजोत सिंह सिद्धू यांनी पुन्हा ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्विट केले: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा गाठला आहे, परंतु आतापर्यंत भाजपचा कुठलाही नेता विकासाविषयी बोलत नाहीत हि खरेतर वाईट गोष्ट आहे . बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, या गोष्टीविषयी बोलले पाहिजे पण राफेल सारख्या मुद्दयांवर दुर्लक्ष केले जातेय.
सिद्धू पुढे बोलताना म्हणाले कि जनतेला खोटी स्वप्ने दाखऊ नका जमीनिवार परत आणा, योग्य समस्यांपासून विचलित होऊ देऊ नका! नवज्योतसिंग सिद्धू यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेचे एक जुन्या ट्विट वरून नरेंद्र मोदी वर निशाणा साधला आहे. मोदीने काँग्रेसला उद्देशून बोलले होते कि २०१४ ची लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यात आली आहे तरीपण कुठलाही काँग्रेस नेता विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करत नाही याची आठवण सिद्धू यांनी करून दिली .
Campaign for 2019 Elections is reaching its final stages but no BJP leader has talked about development issues. Very sad.
Stop deflecting the real issues…
Job loss
Farmer Suicides
Rafale
etc.
जनता को अंतरिक्ष में मत घुमाओ,
ज़मीन पे वापिस लाओ,
सही मुद्दों से मत भटकाओ!
Chowkidar Narendra Modi
✔
@narendramodi
Campaign for 2014 Elections is reaching its final stages but no Congress leader has talked about development issues. Very sad.