कारीवडे- हरिजनवाडी येथे स्लॅब ड्रेन बांधणीसाठी ३५ लाख रुपये, तर कोलगाव- हरिजनवाडी येथे स्लॅब ड्रेन बांधण्यासाठी ३५ लाख रुपये जिल्हा नियोजन मंडळातून तरतूद केली आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते. आपणास लोकांनी भरभरून प्रेम दिले, त्या प्रेमाची उतराई म्हणून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी विकासासाठी आणला. आपण चांदा ते बांदा योजनेतून ग्रामीण कृषी पर्यटन, कृषीसोबतच कुक्कुटपालन, गोपालन, मेंढीपालन अशा विविध प्रकल्पांना निधी मिळवून दिला आहे. त्या निधीचा लाभ घेऊन सर्वांनीच आर्थिक दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले.
मी राज्याचा अर्थ व नियोजन राज्यमंत्री असून जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तो दुसऱ्या कुणी दिलेला नाही. सातोळी बावळाट पूल मंजूर केला असून कारिवडे ते सावंतवाडी रस्ता देखील मंजूर करण्यात आला आहे, असे केसरकर म्हणाले. या भागातून भाजीपाला उत्पन्न घेणाऱ्या महिला सावंतवाडी भाजीपाला घेऊन येतात. त्यांच्यासाठी तीन बंधारे मंजूर केले आहेत. तसेच कृषी क्रांती घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच बी बियाणेदेखील वाटप करण्यात येणार आहेत. सांगेलीत काथ्या उद्योग उभारण्यात येईल. कुक्कुटपालन आणि अंडी देणारी कोंबडी हे प्रकल्पदेखील लाभार्थींना मिळणार आहेत. शेळीमेंढी पालन गोपालनदेखील करता येईल. ग्रामीण कृषी पर्यटनाचा लाभ घेता येईल. गावात आणि घराघरात आर्थिक समृद्धी आणणाऱ्या प्रकल्पाचा लाभ प्रत्येकाने घेऊया, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.
कोलगाव येथील हरिजनवाडी भूमिपूजन करताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपण राक्षसाचा वध करून लक्ष्मीची पाऊले घरोघरी आणू, असे निवडणुकीत जाहीर केले होते. आता समृद्धीच्या रुपाने लक्ष्मीचे पावले घरोघरी आणण्यासाठी आपण योजना आणल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा परिष तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, लाडू जाधव, अपर्णा कोठावळे तसेच मान्यवर उपस्थित होते. कोलगाव व कारिवडे ग्रामस्थ दोन्ही ठिकाणी उपस्थित होते.
कारीवडे- हरिजनवाडी येथे स्लॅब ड्रेन बांधणीसाठी ३५ लाख रुपये, तर कोलगाव- हरिजनवाडी येथे स्लॅब ड्रेन बांधण्यासाठी ३५ लाख रुपये जिल्हा नियोजन मंडळातून तरतूद केली आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते. आपणास लोकांनी भरभरून प्रेम दिले, त्या प्रेमाची उतराई म्हणून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी विकासासाठी आणला. आपण चांदा ते बांदा योजनेतून ग्रामीण कृषी पर्यटन, कृषीसोबतच कुक्कुटपालन, गोपालन, मेंढीपालन अशा विविध प्रकल्पांना निधी मिळवून दिला आहे. त्या निधीचा लाभ घेऊन सर्वांनीच आर्थिक दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले.
मी राज्याचा अर्थ व नियोजन राज्यमंत्री असून जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तो दुसऱ्या कुणी दिलेला नाही. सातोळी बावळाट पूल मंजूर केला असून कारिवडे ते सावंतवाडी रस्ता देखील मंजूर करण्यात आला आहे, असे केसरकर म्हणाले. या भागातून भाजीपाला उत्पन्न घेणाऱ्या महिला सावंतवाडी भाजीपाला घेऊन येतात. त्यांच्यासाठी तीन बंधारे मंजूर केले आहेत. तसेच कृषी क्रांती घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच बी बियाणेदेखील वाटप करण्यात येणार आहेत. सांगेलीत काथ्या उद्योग उभारण्यात येईल. कुक्कुटपालन आणि अंडी देणारी कोंबडी हे प्रकल्पदेखील लाभार्थींना मिळणार आहेत. शेळीमेंढी पालन गोपालनदेखील करता येईल. ग्रामीण कृषी पर्यटनाचा लाभ घेता येईल. गावात आणि घराघरात आर्थिक समृद्धी आणणाऱ्या प्रकल्पाचा लाभ प्रत्येकाने घेऊया, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.
कोलगाव येथील हरिजनवाडी भूमिपूजन करताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपण राक्षसाचा वध करून लक्ष्मीची पाऊले घरोघरी आणू, असे निवडणुकीत जाहीर केले होते. आता समृद्धीच्या रुपाने लक्ष्मीचे पावले घरोघरी आणण्यासाठी आपण योजना आणल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा परिष तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, लाडू जाधव, अपर्णा कोठावळे तसेच मान्यवर उपस्थित होते. कोलगाव व कारिवडे ग्रामस्थ दोन्ही ठिकाणी उपस्थित होते.
कारीवडे- हरिजनवाडी येथे स्लॅब ड्रेन बांधणीसाठी ३५ लाख रुपये, तर कोलगाव- हरिजनवाडी येथे स्लॅब ड्रेन बांधण्यासाठी ३५ लाख रुपये जिल्हा नियोजन मंडळातून तरतूद केली आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते. आपणास लोकांनी भरभरून प्रेम दिले, त्या प्रेमाची उतराई म्हणून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी विकासासाठी आणला. आपण चांदा ते बांदा योजनेतून ग्रामीण कृषी पर्यटन, कृषीसोबतच कुक्कुटपालन, गोपालन, मेंढीपालन अशा विविध प्रकल्पांना निधी मिळवून दिला आहे. त्या निधीचा लाभ घेऊन सर्वांनीच आर्थिक दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले.
मी राज्याचा अर्थ व नियोजन राज्यमंत्री असून जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तो दुसऱ्या कुणी दिलेला नाही. सातोळी बावळाट पूल मंजूर केला असून कारिवडे ते सावंतवाडी रस्ता देखील मंजूर करण्यात आला आहे, असे केसरकर म्हणाले. या भागातून भाजीपाला उत्पन्न घेणाऱ्या महिला सावंतवाडी भाजीपाला घेऊन येतात. त्यांच्यासाठी तीन बंधारे मंजूर केले आहेत. तसेच कृषी क्रांती घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच बी बियाणेदेखील वाटप करण्यात येणार आहेत. सांगेलीत काथ्या उद्योग उभारण्यात येईल. कुक्कुटपालन आणि अंडी देणारी कोंबडी हे प्रकल्पदेखील लाभार्थींना मिळणार आहेत. शेळीमेंढी पालन गोपालनदेखील करता येईल. ग्रामीण कृषी पर्यटनाचा लाभ घेता येईल. गावात आणि घराघरात आर्थिक समृद्धी आणणाऱ्या प्रकल्पाचा लाभ प्रत्येकाने घेऊया, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.
कोलगाव येथील हरिजनवाडी भूमिपूजन करताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपण राक्षसाचा वध करून लक्ष्मीची पाऊले घरोघरी आणू, असे निवडणुकीत जाहीर केले होते. आता समृद्धीच्या रुपाने लक्ष्मीचे पावले घरोघरी आणण्यासाठी आपण योजना आणल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा परिष तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, लाडू जाधव, अपर्णा कोठावळे तसेच मान्यवर उपस्थित होते. कोलगाव व कारिवडे ग्रामस्थ दोन्ही ठिकाणी उपस्थित होते.
कारीवडे- हरिजनवाडी येथे स्लॅब ड्रेन बांधणीसाठी ३५ लाख रुपये, तर कोलगाव- हरिजनवाडी येथे स्लॅब ड्रेन बांधण्यासाठी ३५ लाख रुपये जिल्हा नियोजन मंडळातून तरतूद केली आहे. त्याचे भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी बोलत होते. आपणास लोकांनी भरभरून प्रेम दिले, त्या प्रेमाची उतराई म्हणून आपण कोट्यवधी रुपयांचा निधी विकासासाठी आणला. आपण चांदा ते बांदा योजनेतून ग्रामीण कृषी पर्यटन, कृषीसोबतच कुक्कुटपालन, गोपालन, मेंढीपालन अशा विविध प्रकल्पांना निधी मिळवून दिला आहे. त्या निधीचा लाभ घेऊन सर्वांनीच आर्थिक दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले.
मी राज्याचा अर्थ व नियोजन राज्यमंत्री असून जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. जिल्हा नियोजन मंडळाचा अध्यक्ष असल्याने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तो दुसऱ्या कुणी दिलेला नाही. सातोळी बावळाट पूल मंजूर केला असून कारिवडे ते सावंतवाडी रस्ता देखील मंजूर करण्यात आला आहे, असे केसरकर म्हणाले. या भागातून भाजीपाला उत्पन्न घेणाऱ्या महिला सावंतवाडी भाजीपाला घेऊन येतात. त्यांच्यासाठी तीन बंधारे मंजूर केले आहेत. तसेच कृषी क्रांती घडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासोबतच बी बियाणेदेखील वाटप करण्यात येणार आहेत. सांगेलीत काथ्या उद्योग उभारण्यात येईल. कुक्कुटपालन आणि अंडी देणारी कोंबडी हे प्रकल्पदेखील लाभार्थींना मिळणार आहेत. शेळीमेंढी पालन गोपालनदेखील करता येईल. ग्रामीण कृषी पर्यटनाचा लाभ घेता येईल. गावात आणि घराघरात आर्थिक समृद्धी आणणाऱ्या प्रकल्पाचा लाभ प्रत्येकाने घेऊया, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी केले.
कोलगाव येथील हरिजनवाडी भूमिपूजन करताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपण राक्षसाचा वध करून लक्ष्मीची पाऊले घरोघरी आणू, असे निवडणुकीत जाहीर केले होते. आता समृद्धीच्या रुपाने लक्ष्मीचे पावले घरोघरी आणण्यासाठी आपण योजना आणल्या आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी केले. यावेळी जिल्हा परिष तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, चंद्रकांत कासार, जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, लाडू जाधव, अपर्णा कोठावळे तसेच मान्यवर उपस्थित होते. कोलगाव व कारिवडे ग्रामस्थ दोन्ही ठिकाणी उपस्थित होते.