यावेळी विविध धर्म, पंथांतील संत परंपरा जोपासणाऱ्या, त्यांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या संतांचा नागरी सत्कार करण्यात आला. यात वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, भदन्त नागसेन थेरो, मुखी संत निरंकारी मंडळाचे डी. जी. दळवी, जामा मशिदीचे मोईनुद्दीन फारुकी, फादर लेसली रॉड्रिग्स, शीख धर्मगुरू खडकसिंगजी, संत अरिहंत ऋषी, ऊर्जा गुरू, स्वामी रामेश्वरानंद सरस्वती, आनंद चैतन्य महाराज, श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाचे संचालक संतोष मुनी शास्त्री कपाटे आदींचा संविधानाची प्रत, वीणा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोकाटे यांनी व्याख्यानात चक्रधर स्वामी ते संत तुकारामांच्या अभंग-रचनांचा दाखला देत संतांच्या सामाजिक कार्याची महती सांगितली. हिंदवी स्वराज्याची पार्श्वभूमी तपासायची असेल तर प्राचिन, मध्ययुगीन संतांच्या चळवळीत सापडेल. त्यांच्या मानवता व समतेच्या विचारांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, असे मत रानडे यांनी यावेळी मांडले.
यावेळी विविध धर्म, पंथांतील संत परंपरा जोपासणाऱ्या, त्यांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या संतांचा नागरी सत्कार करण्यात आला. यात वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, भदन्त नागसेन थेरो, मुखी संत निरंकारी मंडळाचे डी. जी. दळवी, जामा मशिदीचे मोईनुद्दीन फारुकी, फादर लेसली रॉड्रिग्स, शीख धर्मगुरू खडकसिंगजी, संत अरिहंत ऋषी, ऊर्जा गुरू, स्वामी रामेश्वरानंद सरस्वती, आनंद चैतन्य महाराज, श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाचे संचालक संतोष मुनी शास्त्री कपाटे आदींचा संविधानाची प्रत, वीणा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोकाटे यांनी व्याख्यानात चक्रधर स्वामी ते संत तुकारामांच्या अभंग-रचनांचा दाखला देत संतांच्या सामाजिक कार्याची महती सांगितली. हिंदवी स्वराज्याची पार्श्वभूमी तपासायची असेल तर प्राचिन, मध्ययुगीन संतांच्या चळवळीत सापडेल. त्यांच्या मानवता व समतेच्या विचारांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, असे मत रानडे यांनी यावेळी मांडले.
यावेळी विविध धर्म, पंथांतील संत परंपरा जोपासणाऱ्या, त्यांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या संतांचा नागरी सत्कार करण्यात आला. यात वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, भदन्त नागसेन थेरो, मुखी संत निरंकारी मंडळाचे डी. जी. दळवी, जामा मशिदीचे मोईनुद्दीन फारुकी, फादर लेसली रॉड्रिग्स, शीख धर्मगुरू खडकसिंगजी, संत अरिहंत ऋषी, ऊर्जा गुरू, स्वामी रामेश्वरानंद सरस्वती, आनंद चैतन्य महाराज, श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाचे संचालक संतोष मुनी शास्त्री कपाटे आदींचा संविधानाची प्रत, वीणा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोकाटे यांनी व्याख्यानात चक्रधर स्वामी ते संत तुकारामांच्या अभंग-रचनांचा दाखला देत संतांच्या सामाजिक कार्याची महती सांगितली. हिंदवी स्वराज्याची पार्श्वभूमी तपासायची असेल तर प्राचिन, मध्ययुगीन संतांच्या चळवळीत सापडेल. त्यांच्या मानवता व समतेच्या विचारांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, असे मत रानडे यांनी यावेळी मांडले.
यावेळी विविध धर्म, पंथांतील संत परंपरा जोपासणाऱ्या, त्यांचे विचार सामान्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या संतांचा नागरी सत्कार करण्यात आला. यात वेरूळ येथील महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, भदन्त नागसेन थेरो, मुखी संत निरंकारी मंडळाचे डी. जी. दळवी, जामा मशिदीचे मोईनुद्दीन फारुकी, फादर लेसली रॉड्रिग्स, शीख धर्मगुरू खडकसिंगजी, संत अरिहंत ऋषी, ऊर्जा गुरू, स्वामी रामेश्वरानंद सरस्वती, आनंद चैतन्य महाराज, श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाचे संचालक संतोष मुनी शास्त्री कपाटे आदींचा संविधानाची प्रत, वीणा आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कोकाटे यांनी व्याख्यानात चक्रधर स्वामी ते संत तुकारामांच्या अभंग-रचनांचा दाखला देत संतांच्या सामाजिक कार्याची महती सांगितली. हिंदवी स्वराज्याची पार्श्वभूमी तपासायची असेल तर प्राचिन, मध्ययुगीन संतांच्या चळवळीत सापडेल. त्यांच्या मानवता व समतेच्या विचारांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, असे मत रानडे यांनी यावेळी मांडले.