केवळ 15 मिनिटांसाठी देशातील पोलीस हटवा, मग बघू कुणामध्ये किती दम आहे ते ? अशा शब्दात हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ भाषण अकबरुद्दीन ओवेसींनी केले होते. त्यांचा हा व्हीडीआेदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवेसींच्या आव्हानाला उत्तर दिलं आहे. अरे जेव्हा 15 मिनिटांची गोष्ट करतो, मी तुला केवळ 5 मिनिटंच बोलवतो. मी माझी सुरक्षा सोडतो, तू तुझी सुरक्षा सोड. एलबी स्टेडियममध्ये ये, 5 मिनिटांची कबड्डी खेळू आणि मग पाहू. असे वक्तव्य राजासिंग यांनी केले होते. महत्त्वाचे म्हणजे यंदाही निवडणूक प्रचारांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विखारी शब्दात टीका केली. परंतु त्यांच्यावरील आेवेसींनी केलेल्या या टीकेला राजासिंग यांनी उत्तर दिले. भाजप नेते आणि श्रीराम सेनेचे अध्यक्ष टी राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवेसीला एलबी स्टेडियममध्ये ये, आपण कबड्डी खेळू असे म्हटले. महत्वाचे म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही व्यासपीठावर उपस्थित होते.
तेलंगणात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यास हैद्राबादचे नाव भाग्यनगर करणार असे वक्तव्य करत हैद्राबादचे नाव बदलण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. रविवारी हैद्राबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगी बोलत होते. तेलंगणामध्ये निवडणुकांतील या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसते आहे. फक्त हैद्राबादचे नावच नाही बदलणार तर हैद्राबादमधील दहशतवादी कनेक्शनचाही बंदोबस्त करू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावर ओवेसी बंधूंनीही योगींच्या टिकेला उत्तर दिले.
केवळ 15 मिनिटांसाठी देशातील पोलीस हटवा, मग बघू कुणामध्ये किती दम आहे ते ? अशा शब्दात हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ भाषण अकबरुद्दीन ओवेसींनी केले होते. त्यांचा हा व्हीडीआेदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवेसींच्या आव्हानाला उत्तर दिलं आहे. अरे जेव्हा 15 मिनिटांची गोष्ट करतो, मी तुला केवळ 5 मिनिटंच बोलवतो. मी माझी सुरक्षा सोडतो, तू तुझी सुरक्षा सोड. एलबी स्टेडियममध्ये ये, 5 मिनिटांची कबड्डी खेळू आणि मग पाहू. असे वक्तव्य राजासिंग यांनी केले होते. महत्त्वाचे म्हणजे यंदाही निवडणूक प्रचारांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विखारी शब्दात टीका केली. परंतु त्यांच्यावरील आेवेसींनी केलेल्या या टीकेला राजासिंग यांनी उत्तर दिले. भाजप नेते आणि श्रीराम सेनेचे अध्यक्ष टी राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवेसीला एलबी स्टेडियममध्ये ये, आपण कबड्डी खेळू असे म्हटले. महत्वाचे म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही व्यासपीठावर उपस्थित होते.
तेलंगणात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यास हैद्राबादचे नाव भाग्यनगर करणार असे वक्तव्य करत हैद्राबादचे नाव बदलण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. रविवारी हैद्राबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगी बोलत होते. तेलंगणामध्ये निवडणुकांतील या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसते आहे. फक्त हैद्राबादचे नावच नाही बदलणार तर हैद्राबादमधील दहशतवादी कनेक्शनचाही बंदोबस्त करू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावर ओवेसी बंधूंनीही योगींच्या टिकेला उत्तर दिले.
केवळ 15 मिनिटांसाठी देशातील पोलीस हटवा, मग बघू कुणामध्ये किती दम आहे ते ? अशा शब्दात हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ भाषण अकबरुद्दीन ओवेसींनी केले होते. त्यांचा हा व्हीडीआेदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवेसींच्या आव्हानाला उत्तर दिलं आहे. अरे जेव्हा 15 मिनिटांची गोष्ट करतो, मी तुला केवळ 5 मिनिटंच बोलवतो. मी माझी सुरक्षा सोडतो, तू तुझी सुरक्षा सोड. एलबी स्टेडियममध्ये ये, 5 मिनिटांची कबड्डी खेळू आणि मग पाहू. असे वक्तव्य राजासिंग यांनी केले होते. महत्त्वाचे म्हणजे यंदाही निवडणूक प्रचारांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विखारी शब्दात टीका केली. परंतु त्यांच्यावरील आेवेसींनी केलेल्या या टीकेला राजासिंग यांनी उत्तर दिले. भाजप नेते आणि श्रीराम सेनेचे अध्यक्ष टी राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवेसीला एलबी स्टेडियममध्ये ये, आपण कबड्डी खेळू असे म्हटले. महत्वाचे म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही व्यासपीठावर उपस्थित होते.
तेलंगणात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यास हैद्राबादचे नाव भाग्यनगर करणार असे वक्तव्य करत हैद्राबादचे नाव बदलण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. रविवारी हैद्राबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगी बोलत होते. तेलंगणामध्ये निवडणुकांतील या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसते आहे. फक्त हैद्राबादचे नावच नाही बदलणार तर हैद्राबादमधील दहशतवादी कनेक्शनचाही बंदोबस्त करू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावर ओवेसी बंधूंनीही योगींच्या टिकेला उत्तर दिले.
केवळ 15 मिनिटांसाठी देशातील पोलीस हटवा, मग बघू कुणामध्ये किती दम आहे ते ? अशा शब्दात हिंदू आणि मुस्लीम समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ भाषण अकबरुद्दीन ओवेसींनी केले होते. त्यांचा हा व्हीडीआेदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवेसींच्या आव्हानाला उत्तर दिलं आहे. अरे जेव्हा 15 मिनिटांची गोष्ट करतो, मी तुला केवळ 5 मिनिटंच बोलवतो. मी माझी सुरक्षा सोडतो, तू तुझी सुरक्षा सोड. एलबी स्टेडियममध्ये ये, 5 मिनिटांची कबड्डी खेळू आणि मग पाहू. असे वक्तव्य राजासिंग यांनी केले होते. महत्त्वाचे म्हणजे यंदाही निवडणूक प्रचारांवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विखारी शब्दात टीका केली. परंतु त्यांच्यावरील आेवेसींनी केलेल्या या टीकेला राजासिंग यांनी उत्तर दिले. भाजप नेते आणि श्रीराम सेनेचे अध्यक्ष टी राजासिंग यांनी अकबरुद्दीन ओवेसीला एलबी स्टेडियममध्ये ये, आपण कबड्डी खेळू असे म्हटले. महत्वाचे म्हणजे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही व्यासपीठावर उपस्थित होते.
तेलंगणात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यास हैद्राबादचे नाव भाग्यनगर करणार असे वक्तव्य करत हैद्राबादचे नाव बदलण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. रविवारी हैद्राबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी योगी बोलत होते. तेलंगणामध्ये निवडणुकांतील या आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे दिसते आहे. फक्त हैद्राबादचे नावच नाही बदलणार तर हैद्राबादमधील दहशतवादी कनेक्शनचाही बंदोबस्त करू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावर ओवेसी बंधूंनीही योगींच्या टिकेला उत्तर दिले.