विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे तिनही निकष पूर्ण करतो. त्यामुळेच मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यामुळेच विधेयकात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान मराठा समाजाला हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर मराठा समाजाला अरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, असे ओबीसी संघटनांनी म्हटले आहे. तसेच आरक्षणाचे संपूर्ण विधेयक समोर आल्याशिवाय सरकारवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांची फसवणूक करु नका. असेही ओबीसी संघटनेनी म्हंटले आहे.
इतकेचं नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करु. असा इशाराही त्यावेळी ओबीसी संघटनांनी दिला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विधेयक मांडताना मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही.असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. मात्र ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विश्वास नसल्याचे पहायला मिळत आहे.
विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे तिनही निकष पूर्ण करतो. त्यामुळेच मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यामुळेच विधेयकात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान मराठा समाजाला हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर मराठा समाजाला अरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, असे ओबीसी संघटनांनी म्हटले आहे. तसेच आरक्षणाचे संपूर्ण विधेयक समोर आल्याशिवाय सरकारवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांची फसवणूक करु नका. असेही ओबीसी संघटनेनी म्हंटले आहे.
इतकेचं नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करु. असा इशाराही त्यावेळी ओबीसी संघटनांनी दिला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विधेयक मांडताना मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही.असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. मात्र ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विश्वास नसल्याचे पहायला मिळत आहे.
विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे तिनही निकष पूर्ण करतो. त्यामुळेच मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यामुळेच विधेयकात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान मराठा समाजाला हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर मराठा समाजाला अरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, असे ओबीसी संघटनांनी म्हटले आहे. तसेच आरक्षणाचे संपूर्ण विधेयक समोर आल्याशिवाय सरकारवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांची फसवणूक करु नका. असेही ओबीसी संघटनेनी म्हंटले आहे.
इतकेचं नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करु. असा इशाराही त्यावेळी ओबीसी संघटनांनी दिला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विधेयक मांडताना मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही.असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. मात्र ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विश्वास नसल्याचे पहायला मिळत आहे.
विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे. मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार मराठा समाज हा मागासलेपणाचे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हे तिनही निकष पूर्ण करतो. त्यामुळेच मागास आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये मराठा समाज हा मागास असल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यामुळेच विधेयकात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
दरम्यान मराठा समाजाला हे आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याची शक्यता ओबीसी संघटनांनी व्यक्त केली आहे. याचबरोबर मराठा समाजाला अरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, असे ओबीसी संघटनांनी म्हटले आहे. तसेच आरक्षणाचे संपूर्ण विधेयक समोर आल्याशिवाय सरकारवर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांची फसवणूक करु नका. असेही ओबीसी संघटनेनी म्हंटले आहे.
इतकेचं नव्हे तर मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर त्याचा आम्ही तीव्र विरोध करु. असा इशाराही त्यावेळी ओबीसी संघटनांनी दिला आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात विधेयक मांडताना मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही.असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. मात्र ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर विश्वास नसल्याचे पहायला मिळत आहे.