१९ नोव्हेंबर रोजी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने माळशिरस सोलापूर येथून ४०० किलोमीटसार पायपीट करून,आरक्षणाच्या मागणीसाठी आजाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुस्लिम समाजांचे सर्वपक्षिय आमदार तसेच खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारानं समोर आरक्षणा बाबत भूमिका मांडताना मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे मुस्लिम समाजाचे म्हणणे आहे.
मुस्लिम हा धर्म नाहीये, त्यामुळे संविधानानुसार मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही, कारण या देशात जातीवर आधारित आरक्षण दिले जाते, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असे संघटनेचे म्हणणे आहे. याचबरोबर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे मुस्लीम आरक्षणाबाबत भूमिका मांडताना माननीय उच्च न्यायालयाने मुस्लिम शैक्षणिक आरक्षण कधीच मान्य केले नसते, अशा प्रकारचे शब्द वापरुन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. असेही त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर संघटनेकडून चंद्रकांत पाटील यांना आव्हान देतांना मुस्लीम धर्मियांच्या संस्थापकांचे नाव सांगा आणि १० कोटी रुपये मिळवा, असे म्हटले आहे. मात्र, आजपर्यंत त्यांच्याकडून कुठलाही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही. इस्लाम धर्माला मानणाऱ्या एकाच जातीला मुस्लीम असे संबोधण्यात येते. मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली आहे. मुस्लीम नावाचा धर्म जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नाही. चंद्रकांत पाटील यांनी आमच्या धर्माबाबत चुकीचे वक्तव्य करून इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, तरी त्यांनी इस्लाम धर्मीयांची जाहीर माफी मागावी, असे संघटनेने म्हंटले आहे.
विशेष म्हणजे विनोद तावडे हे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नसून अल्पसंख्यांक शत्रू मंत्री आहेत,असे त्यांच्या बोलण्यावरुन असे निदर्शनास येते असा आरोप मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने केला आहे.
इतकेच नव्हे तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लाम धर्म मानणाऱ्या मुस्लिम समाजाच्या तसेच उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जोडो मारो आंदोलनाच्या वेळी देण्यात आला.
यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजित पठाण, मुक्तार शेख, सलीम पटेल, शेरू भाई, मोमीन रफिक साबिर, सलीम काझी, अर्शद शेख, सादिक अन्सारी, असलम खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
१९ नोव्हेंबर रोजी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने माळशिरस सोलापूर येथून ४०० किलोमीटसार पायपीट करून,आरक्षणाच्या मागणीसाठी आजाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुस्लिम समाजांचे सर्वपक्षिय आमदार तसेच खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारानं समोर आरक्षणा बाबत भूमिका मांडताना मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे मुस्लिम समाजाचे म्हणणे आहे.
मुस्लिम हा धर्म नाहीये, त्यामुळे संविधानानुसार मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही, कारण या देशात जातीवर आधारित आरक्षण दिले जाते, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असे संघटनेचे म्हणणे आहे. याचबरोबर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे मुस्लीम आरक्षणाबाबत भूमिका मांडताना माननीय उच्च न्यायालयाने मुस्लिम शैक्षणिक आरक्षण कधीच मान्य केले नसते, अशा प्रकारचे शब्द वापरुन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. असेही त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर संघटनेकडून चंद्रकांत पाटील यांना आव्हान देतांना मुस्लीम धर्मियांच्या संस्थापकांचे नाव सांगा आणि १० कोटी रुपये मिळवा, असे म्हटले आहे. मात्र, आजपर्यंत त्यांच्याकडून कुठलाही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही. इस्लाम धर्माला मानणाऱ्या एकाच जातीला मुस्लीम असे संबोधण्यात येते. मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली आहे. मुस्लीम नावाचा धर्म जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नाही. चंद्रकांत पाटील यांनी आमच्या धर्माबाबत चुकीचे वक्तव्य करून इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, तरी त्यांनी इस्लाम धर्मीयांची जाहीर माफी मागावी, असे संघटनेने म्हंटले आहे.
विशेष म्हणजे विनोद तावडे हे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नसून अल्पसंख्यांक शत्रू मंत्री आहेत,असे त्यांच्या बोलण्यावरुन असे निदर्शनास येते असा आरोप मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने केला आहे.
इतकेच नव्हे तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लाम धर्म मानणाऱ्या मुस्लिम समाजाच्या तसेच उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जोडो मारो आंदोलनाच्या वेळी देण्यात आला.
यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजित पठाण, मुक्तार शेख, सलीम पटेल, शेरू भाई, मोमीन रफिक साबिर, सलीम काझी, अर्शद शेख, सादिक अन्सारी, असलम खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
१९ नोव्हेंबर रोजी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने माळशिरस सोलापूर येथून ४०० किलोमीटसार पायपीट करून,आरक्षणाच्या मागणीसाठी आजाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुस्लिम समाजांचे सर्वपक्षिय आमदार तसेच खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारानं समोर आरक्षणा बाबत भूमिका मांडताना मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे मुस्लिम समाजाचे म्हणणे आहे.
मुस्लिम हा धर्म नाहीये, त्यामुळे संविधानानुसार मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही, कारण या देशात जातीवर आधारित आरक्षण दिले जाते, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असे संघटनेचे म्हणणे आहे. याचबरोबर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे मुस्लीम आरक्षणाबाबत भूमिका मांडताना माननीय उच्च न्यायालयाने मुस्लिम शैक्षणिक आरक्षण कधीच मान्य केले नसते, अशा प्रकारचे शब्द वापरुन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. असेही त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर संघटनेकडून चंद्रकांत पाटील यांना आव्हान देतांना मुस्लीम धर्मियांच्या संस्थापकांचे नाव सांगा आणि १० कोटी रुपये मिळवा, असे म्हटले आहे. मात्र, आजपर्यंत त्यांच्याकडून कुठलाही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही. इस्लाम धर्माला मानणाऱ्या एकाच जातीला मुस्लीम असे संबोधण्यात येते. मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली आहे. मुस्लीम नावाचा धर्म जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नाही. चंद्रकांत पाटील यांनी आमच्या धर्माबाबत चुकीचे वक्तव्य करून इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, तरी त्यांनी इस्लाम धर्मीयांची जाहीर माफी मागावी, असे संघटनेने म्हंटले आहे.
विशेष म्हणजे विनोद तावडे हे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नसून अल्पसंख्यांक शत्रू मंत्री आहेत,असे त्यांच्या बोलण्यावरुन असे निदर्शनास येते असा आरोप मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने केला आहे.
इतकेच नव्हे तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लाम धर्म मानणाऱ्या मुस्लिम समाजाच्या तसेच उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जोडो मारो आंदोलनाच्या वेळी देण्यात आला.
यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजित पठाण, मुक्तार शेख, सलीम पटेल, शेरू भाई, मोमीन रफिक साबिर, सलीम काझी, अर्शद शेख, सादिक अन्सारी, असलम खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
१९ नोव्हेंबर रोजी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने माळशिरस सोलापूर येथून ४०० किलोमीटसार पायपीट करून,आरक्षणाच्या मागणीसाठी आजाद मैदान मुंबई येथे मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मुस्लिम समाजांचे सर्वपक्षिय आमदार तसेच खासदार या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारानं समोर आरक्षणा बाबत भूमिका मांडताना मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे मुस्लिम समाजाचे म्हणणे आहे.
मुस्लिम हा धर्म नाहीये, त्यामुळे संविधानानुसार मुस्लिमांना आरक्षण देता येणार नाही, कारण या देशात जातीवर आधारित आरक्षण दिले जाते, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले असे संघटनेचे म्हणणे आहे. याचबरोबर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे मुस्लीम आरक्षणाबाबत भूमिका मांडताना माननीय उच्च न्यायालयाने मुस्लिम शैक्षणिक आरक्षण कधीच मान्य केले नसते, अशा प्रकारचे शब्द वापरुन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. असेही त्यांनी म्हंटले आहे. याचबरोबर संघटनेकडून चंद्रकांत पाटील यांना आव्हान देतांना मुस्लीम धर्मियांच्या संस्थापकांचे नाव सांगा आणि १० कोटी रुपये मिळवा, असे म्हटले आहे. मात्र, आजपर्यंत त्यांच्याकडून कुठलाही प्रकारचा खुलासा करण्यात आला नाही. इस्लाम धर्माला मानणाऱ्या एकाच जातीला मुस्लीम असे संबोधण्यात येते. मोहम्मद पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली आहे. मुस्लीम नावाचा धर्म जगाच्या पाठीवर कुठेही अस्तित्वात नाही. चंद्रकांत पाटील यांनी आमच्या धर्माबाबत चुकीचे वक्तव्य करून इस्लाम धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, तरी त्यांनी इस्लाम धर्मीयांची जाहीर माफी मागावी, असे संघटनेने म्हंटले आहे.
विशेष म्हणजे विनोद तावडे हे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नसून अल्पसंख्यांक शत्रू मंत्री आहेत,असे त्यांच्या बोलण्यावरुन असे निदर्शनास येते असा आरोप मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीने केला आहे.
इतकेच नव्हे तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इस्लाम धर्म मानणाऱ्या मुस्लिम समाजाच्या तसेच उच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. याबाबत त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जोडो मारो आंदोलनाच्या वेळी देण्यात आला.
यावेळी मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अजित पठाण, मुक्तार शेख, सलीम पटेल, शेरू भाई, मोमीन रफिक साबिर, सलीम काझी, अर्शद शेख, सादिक अन्सारी, असलम खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.