नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन – शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे त.श. येथे महामाया बुद्ध विहाराचे फलक अनावरण व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय बौध्द महासभा व चैत्यभूमी दादरचे व्यवस्थापक परमपूज्य भंते आनंद उपस्थित होते. प्रथमत: पूज्य भंते आनंद यांच्याहस्ते महामाया बुध्द विहाराचे फलक अनावरण करून पंचशील ध्वजारोहण केले. यावेळी त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी ओंकार पाटील, माजी उपसरपंच राजाराम पाटील ,जाती-अंत संघर्ष समितीचे जिल्हा निमंत्रक कॉ. सुनिल गायकवाड, प्रशिक अध्यक्ष सिुनल शिरसाठ, दिनेश गुलाले, सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, शेतमजूर युनियनचे अध्यक्ष कैलास महिरे, जाती अंत संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीराम महिरे, साहेबराव बैसाणे, रत्नपाल साळवे, सतिलाल महिरे, राहुल कुवर, योगेश अहिरे, वसंत महीरे, अर्जुन पानपाटील, सिध्दार्थ गायकवाड, गणेश पेंढरकर, गौतम माहिरे, संतोष महीरे, नरोत्तम महिरे, छगन बागले, शोभा गायकवाड, माया महिरे, सुनंदा गायकवाड, प्रज्ञा ठाकरे, सरिता महिरे, भारती अहिरे, नेहा महिरे, सुहानी गायकवाड, संयुक्ता गायकवाड, सुक्रांती ठाकरे, रंजना इंगळे उपस्थित होते.
यावेळी भंते यांनी जागृत समाज घडविण्यासाठी बुध्द संस्कार रुजवण्यासाठी बुध्दविहार आजची गरज असल्याचे सांगितले. कॉ. सुनिल गायकवाड यांनी व्यसन व उत्तम संस्काराचे प्रशिक्षण हे विहारमधून मिळत असते व धम्माच्या विकासासाठी विहार ही जीवनावश्यक केंद्र असल्याचे सांगितले. कैलास महिरे यांनी श्रमदान व आर्थिक मदत कशी करता येईल यावर भाष्य केले. गौतम महिरे यांनी यामध्ये तरुणाईचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सुधिर ठाकरे तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले.
नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन – शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे त.श. येथे महामाया बुद्ध विहाराचे फलक अनावरण व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय बौध्द महासभा व चैत्यभूमी दादरचे व्यवस्थापक परमपूज्य भंते आनंद उपस्थित होते. प्रथमत: पूज्य भंते आनंद यांच्याहस्ते महामाया बुध्द विहाराचे फलक अनावरण करून पंचशील ध्वजारोहण केले. यावेळी त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी ओंकार पाटील, माजी उपसरपंच राजाराम पाटील ,जाती-अंत संघर्ष समितीचे जिल्हा निमंत्रक कॉ. सुनिल गायकवाड, प्रशिक अध्यक्ष सिुनल शिरसाठ, दिनेश गुलाले, सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, शेतमजूर युनियनचे अध्यक्ष कैलास महिरे, जाती अंत संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीराम महिरे, साहेबराव बैसाणे, रत्नपाल साळवे, सतिलाल महिरे, राहुल कुवर, योगेश अहिरे, वसंत महीरे, अर्जुन पानपाटील, सिध्दार्थ गायकवाड, गणेश पेंढरकर, गौतम माहिरे, संतोष महीरे, नरोत्तम महिरे, छगन बागले, शोभा गायकवाड, माया महिरे, सुनंदा गायकवाड, प्रज्ञा ठाकरे, सरिता महिरे, भारती अहिरे, नेहा महिरे, सुहानी गायकवाड, संयुक्ता गायकवाड, सुक्रांती ठाकरे, रंजना इंगळे उपस्थित होते.
यावेळी भंते यांनी जागृत समाज घडविण्यासाठी बुध्द संस्कार रुजवण्यासाठी बुध्दविहार आजची गरज असल्याचे सांगितले. कॉ. सुनिल गायकवाड यांनी व्यसन व उत्तम संस्काराचे प्रशिक्षण हे विहारमधून मिळत असते व धम्माच्या विकासासाठी विहार ही जीवनावश्यक केंद्र असल्याचे सांगितले. कैलास महिरे यांनी श्रमदान व आर्थिक मदत कशी करता येईल यावर भाष्य केले. गौतम महिरे यांनी यामध्ये तरुणाईचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सुधिर ठाकरे तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले.
नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन – शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे त.श. येथे महामाया बुद्ध विहाराचे फलक अनावरण व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय बौध्द महासभा व चैत्यभूमी दादरचे व्यवस्थापक परमपूज्य भंते आनंद उपस्थित होते. प्रथमत: पूज्य भंते आनंद यांच्याहस्ते महामाया बुध्द विहाराचे फलक अनावरण करून पंचशील ध्वजारोहण केले. यावेळी त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी ओंकार पाटील, माजी उपसरपंच राजाराम पाटील ,जाती-अंत संघर्ष समितीचे जिल्हा निमंत्रक कॉ. सुनिल गायकवाड, प्रशिक अध्यक्ष सिुनल शिरसाठ, दिनेश गुलाले, सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, शेतमजूर युनियनचे अध्यक्ष कैलास महिरे, जाती अंत संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीराम महिरे, साहेबराव बैसाणे, रत्नपाल साळवे, सतिलाल महिरे, राहुल कुवर, योगेश अहिरे, वसंत महीरे, अर्जुन पानपाटील, सिध्दार्थ गायकवाड, गणेश पेंढरकर, गौतम माहिरे, संतोष महीरे, नरोत्तम महिरे, छगन बागले, शोभा गायकवाड, माया महिरे, सुनंदा गायकवाड, प्रज्ञा ठाकरे, सरिता महिरे, भारती अहिरे, नेहा महिरे, सुहानी गायकवाड, संयुक्ता गायकवाड, सुक्रांती ठाकरे, रंजना इंगळे उपस्थित होते.
यावेळी भंते यांनी जागृत समाज घडविण्यासाठी बुध्द संस्कार रुजवण्यासाठी बुध्दविहार आजची गरज असल्याचे सांगितले. कॉ. सुनिल गायकवाड यांनी व्यसन व उत्तम संस्काराचे प्रशिक्षण हे विहारमधून मिळत असते व धम्माच्या विकासासाठी विहार ही जीवनावश्यक केंद्र असल्याचे सांगितले. कैलास महिरे यांनी श्रमदान व आर्थिक मदत कशी करता येईल यावर भाष्य केले. गौतम महिरे यांनी यामध्ये तरुणाईचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सुधिर ठाकरे तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले.
नंदुरबार : बहुजननामा ऑनलाइन – शहादा तालुक्यातील मामाचे मोहिदे त.श. येथे महामाया बुद्ध विहाराचे फलक अनावरण व पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भारतीय बौध्द महासभा व चैत्यभूमी दादरचे व्यवस्थापक परमपूज्य भंते आनंद उपस्थित होते. प्रथमत: पूज्य भंते आनंद यांच्याहस्ते महामाया बुध्द विहाराचे फलक अनावरण करून पंचशील ध्वजारोहण केले. यावेळी त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी ओंकार पाटील, माजी उपसरपंच राजाराम पाटील ,जाती-अंत संघर्ष समितीचे जिल्हा निमंत्रक कॉ. सुनिल गायकवाड, प्रशिक अध्यक्ष सिुनल शिरसाठ, दिनेश गुलाले, सक्षम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, शेतमजूर युनियनचे अध्यक्ष कैलास महिरे, जाती अंत संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीराम महिरे, साहेबराव बैसाणे, रत्नपाल साळवे, सतिलाल महिरे, राहुल कुवर, योगेश अहिरे, वसंत महीरे, अर्जुन पानपाटील, सिध्दार्थ गायकवाड, गणेश पेंढरकर, गौतम माहिरे, संतोष महीरे, नरोत्तम महिरे, छगन बागले, शोभा गायकवाड, माया महिरे, सुनंदा गायकवाड, प्रज्ञा ठाकरे, सरिता महिरे, भारती अहिरे, नेहा महिरे, सुहानी गायकवाड, संयुक्ता गायकवाड, सुक्रांती ठाकरे, रंजना इंगळे उपस्थित होते.
यावेळी भंते यांनी जागृत समाज घडविण्यासाठी बुध्द संस्कार रुजवण्यासाठी बुध्दविहार आजची गरज असल्याचे सांगितले. कॉ. सुनिल गायकवाड यांनी व्यसन व उत्तम संस्काराचे प्रशिक्षण हे विहारमधून मिळत असते व धम्माच्या विकासासाठी विहार ही जीवनावश्यक केंद्र असल्याचे सांगितले. कैलास महिरे यांनी श्रमदान व आर्थिक मदत कशी करता येईल यावर भाष्य केले. गौतम महिरे यांनी यामध्ये तरुणाईचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन सुधिर ठाकरे तर आभार संतोष गायकवाड यांनी मानले.