एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना खुर्शिद म्हणाले कि, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची किंवा प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची सत्ता येण्याची शक्यता कमी आहे. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचीच सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीत सामील होण्याचे आवाहन आह्मी सर्व विरोधी पक्षांना केले होते. मात्र, काही प्रादेशिक पक्षांनी तो प्रस्ताव फेटाळला. आता त्यांनी निर्णय घ्यायचाय खुर्शिद म्हणाले.
मोदी सरकारचे सत्तेतून बाहेर जाणे निश्चित आहे तसेच एनडीएमध्ये सहभागी नसलेल्या पक्षांचा कल भाजपपेक्षा कॉंग्रेसकडे अधिक आहे. महाआघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची चर्चा निकालानंतर ठरेल. वस्तुस्थिती पाहून निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना खुर्शिद म्हणाले कि, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची किंवा प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची सत्ता येण्याची शक्यता कमी आहे. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचीच सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीत सामील होण्याचे आवाहन आह्मी सर्व विरोधी पक्षांना केले होते. मात्र, काही प्रादेशिक पक्षांनी तो प्रस्ताव फेटाळला. आता त्यांनी निर्णय घ्यायचाय खुर्शिद म्हणाले.
मोदी सरकारचे सत्तेतून बाहेर जाणे निश्चित आहे तसेच एनडीएमध्ये सहभागी नसलेल्या पक्षांचा कल भाजपपेक्षा कॉंग्रेसकडे अधिक आहे. महाआघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची चर्चा निकालानंतर ठरेल. वस्तुस्थिती पाहून निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना खुर्शिद म्हणाले कि, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची किंवा प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची सत्ता येण्याची शक्यता कमी आहे. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचीच सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीत सामील होण्याचे आवाहन आह्मी सर्व विरोधी पक्षांना केले होते. मात्र, काही प्रादेशिक पक्षांनी तो प्रस्ताव फेटाळला. आता त्यांनी निर्णय घ्यायचाय खुर्शिद म्हणाले.
मोदी सरकारचे सत्तेतून बाहेर जाणे निश्चित आहे तसेच एनडीएमध्ये सहभागी नसलेल्या पक्षांचा कल भाजपपेक्षा कॉंग्रेसकडे अधिक आहे. महाआघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची चर्चा निकालानंतर ठरेल. वस्तुस्थिती पाहून निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलताना खुर्शिद म्हणाले कि, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची किंवा प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची सत्ता येण्याची शक्यता कमी आहे. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचीच सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडीत सामील होण्याचे आवाहन आह्मी सर्व विरोधी पक्षांना केले होते. मात्र, काही प्रादेशिक पक्षांनी तो प्रस्ताव फेटाळला. आता त्यांनी निर्णय घ्यायचाय खुर्शिद म्हणाले.
मोदी सरकारचे सत्तेतून बाहेर जाणे निश्चित आहे तसेच एनडीएमध्ये सहभागी नसलेल्या पक्षांचा कल भाजपपेक्षा कॉंग्रेसकडे अधिक आहे. महाआघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराची चर्चा निकालानंतर ठरेल. वस्तुस्थिती पाहून निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.