Rajasthan Education Min, GS Dotasara: People like Veer Savarkar who didn't have any contribution to independence movement were glorified in books, when our govt came to power, committee was formed that analysed things&now whatever is in books, it's based on solid evidence. pic.twitter.com/aOSuruzx9I
— ANI (@ANI) May 13, 2019
राजस्थान सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेले गोविंद सिंह डोटासरा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, वीर सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात कोणतेच योगदान नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यावर आधीच्या सरकारने केलेल्या या गोष्टींचे विश्लेषण करण्यासाठी समिती गठित केली होती. आता जे पाठ्यपुस्तकात आहे ते ठोस पुराव्यांवर आधारित आहे.’
राजस्थान मधील आधीच्या भाजप सरकारने मुघल शासकांचा उल्लेख सामूहिक हत्यारे आणि हिंदू राजांच्या अनेक लढाईत हरणारे असा केला होता. दहावीच्या सामाजिकशास्त्राच्या पुस्तकात ‘महाराणा प्रतापांनी अकबराला १५७६ मध्ये हल्दीघाटीच्या युद्धात हरवले’ असा उल्लेख करण्यात आला.
Rajasthan Education Min, GS Dotasara: People like Veer Savarkar who didn't have any contribution to independence movement were glorified in books, when our govt came to power, committee was formed that analysed things&now whatever is in books, it's based on solid evidence. pic.twitter.com/aOSuruzx9I
— ANI (@ANI) May 13, 2019
राजस्थान सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेले गोविंद सिंह डोटासरा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, वीर सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात कोणतेच योगदान नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यावर आधीच्या सरकारने केलेल्या या गोष्टींचे विश्लेषण करण्यासाठी समिती गठित केली होती. आता जे पाठ्यपुस्तकात आहे ते ठोस पुराव्यांवर आधारित आहे.’
राजस्थान मधील आधीच्या भाजप सरकारने मुघल शासकांचा उल्लेख सामूहिक हत्यारे आणि हिंदू राजांच्या अनेक लढाईत हरणारे असा केला होता. दहावीच्या सामाजिकशास्त्राच्या पुस्तकात ‘महाराणा प्रतापांनी अकबराला १५७६ मध्ये हल्दीघाटीच्या युद्धात हरवले’ असा उल्लेख करण्यात आला.
Rajasthan Education Min, GS Dotasara: People like Veer Savarkar who didn't have any contribution to independence movement were glorified in books, when our govt came to power, committee was formed that analysed things&now whatever is in books, it's based on solid evidence. pic.twitter.com/aOSuruzx9I
— ANI (@ANI) May 13, 2019
राजस्थान सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेले गोविंद सिंह डोटासरा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, वीर सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात कोणतेच योगदान नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यावर आधीच्या सरकारने केलेल्या या गोष्टींचे विश्लेषण करण्यासाठी समिती गठित केली होती. आता जे पाठ्यपुस्तकात आहे ते ठोस पुराव्यांवर आधारित आहे.’
राजस्थान मधील आधीच्या भाजप सरकारने मुघल शासकांचा उल्लेख सामूहिक हत्यारे आणि हिंदू राजांच्या अनेक लढाईत हरणारे असा केला होता. दहावीच्या सामाजिकशास्त्राच्या पुस्तकात ‘महाराणा प्रतापांनी अकबराला १५७६ मध्ये हल्दीघाटीच्या युद्धात हरवले’ असा उल्लेख करण्यात आला.
Rajasthan Education Min, GS Dotasara: People like Veer Savarkar who didn't have any contribution to independence movement were glorified in books, when our govt came to power, committee was formed that analysed things&now whatever is in books, it's based on solid evidence. pic.twitter.com/aOSuruzx9I
— ANI (@ANI) May 13, 2019
राजस्थान सरकारमध्ये शिक्षणमंत्री असलेले गोविंद सिंह डोटासरा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, वीर सावरकरांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आंदोलनात कोणतेच योगदान नाही. आमचे सरकार सत्तेत आल्यावर आधीच्या सरकारने केलेल्या या गोष्टींचे विश्लेषण करण्यासाठी समिती गठित केली होती. आता जे पाठ्यपुस्तकात आहे ते ठोस पुराव्यांवर आधारित आहे.’
राजस्थान मधील आधीच्या भाजप सरकारने मुघल शासकांचा उल्लेख सामूहिक हत्यारे आणि हिंदू राजांच्या अनेक लढाईत हरणारे असा केला होता. दहावीच्या सामाजिकशास्त्राच्या पुस्तकात ‘महाराणा प्रतापांनी अकबराला १५७६ मध्ये हल्दीघाटीच्या युद्धात हरवले’ असा उल्लेख करण्यात आला.