धुळे : बहुजननामा ऑनलाइन – युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे चिंतन युवकांसमोर होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद केंद्राचे संचालक तथा झेड. बी. पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी वेल्हाणे येथे केले. स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती उत्सव व महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय, वेल्हाणे यांच्या सयुक्त विद्यमाने शोभायात्रा समारोप तसेच विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करतांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष बिजेसिंग रुपसिंग पवार होते. तसेच सरपंच प्रा. विद्याताई बोरसे, ग्रा. पं. सदस्य राजू पहिलवान, रणसिंग पवार, के.एम.बोरसे, मधुकर वाघ, संजय मराठे, अशोक अहिरे, नीलेश वाघ, चतूर बोरसे, भिला पहिलवान आदी उपस्थित होते. प्रा.गिरासे पुढे म्हणाले, राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, अहिंसा, समर्पण, सत्य, सेवा, त्याग, श्रद्धा, नैतिकता, श्रमप्रतिष्ठा, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, दृढनिश्चय, याबरोबरच पर्यावरण संवर्धन, आई-वडील, माता-भगिनी, गुरुजनवर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांचा आदर आदी मूल्यांचे संस्कार युवा पिढीवर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. सरपंच प्रा.विद्या बोरसे म्हणाल्या की, युवकांनी स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवून राष्ट्र तसेच समाजाच्या विकासात योगदान देण्यासाठी सदैव तयार राहिले पाहिजे.
त्यांनी महापुरुषांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जयदीप पवार यांनी केले. सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी तर आभार प्रवीण बोरसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदा मराठे, प्रदीप मोरे, प्रवीण अहिरे, अविनाश वाघ, स्वप्निल पवार, नीलेश पवार, विजय माळी, संदीप मोरकर, भिकन मराठे, ईश्वर मिस्त्री, जितेंद्र बोरसे, दादाभाऊ मराठे, विकास भोसले आदींनी परिश्रम घेतले.
धुळे : बहुजननामा ऑनलाइन – युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे चिंतन युवकांसमोर होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद केंद्राचे संचालक तथा झेड. बी. पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी वेल्हाणे येथे केले. स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती उत्सव व महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय, वेल्हाणे यांच्या सयुक्त विद्यमाने शोभायात्रा समारोप तसेच विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करतांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष बिजेसिंग रुपसिंग पवार होते. तसेच सरपंच प्रा. विद्याताई बोरसे, ग्रा. पं. सदस्य राजू पहिलवान, रणसिंग पवार, के.एम.बोरसे, मधुकर वाघ, संजय मराठे, अशोक अहिरे, नीलेश वाघ, चतूर बोरसे, भिला पहिलवान आदी उपस्थित होते. प्रा.गिरासे पुढे म्हणाले, राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, अहिंसा, समर्पण, सत्य, सेवा, त्याग, श्रद्धा, नैतिकता, श्रमप्रतिष्ठा, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, दृढनिश्चय, याबरोबरच पर्यावरण संवर्धन, आई-वडील, माता-भगिनी, गुरुजनवर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांचा आदर आदी मूल्यांचे संस्कार युवा पिढीवर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. सरपंच प्रा.विद्या बोरसे म्हणाल्या की, युवकांनी स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवून राष्ट्र तसेच समाजाच्या विकासात योगदान देण्यासाठी सदैव तयार राहिले पाहिजे.
त्यांनी महापुरुषांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जयदीप पवार यांनी केले. सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी तर आभार प्रवीण बोरसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदा मराठे, प्रदीप मोरे, प्रवीण अहिरे, अविनाश वाघ, स्वप्निल पवार, नीलेश पवार, विजय माळी, संदीप मोरकर, भिकन मराठे, ईश्वर मिस्त्री, जितेंद्र बोरसे, दादाभाऊ मराठे, विकास भोसले आदींनी परिश्रम घेतले.
धुळे : बहुजननामा ऑनलाइन – युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे चिंतन युवकांसमोर होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद केंद्राचे संचालक तथा झेड. बी. पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी वेल्हाणे येथे केले. स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती उत्सव व महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय, वेल्हाणे यांच्या सयुक्त विद्यमाने शोभायात्रा समारोप तसेच विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करतांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष बिजेसिंग रुपसिंग पवार होते. तसेच सरपंच प्रा. विद्याताई बोरसे, ग्रा. पं. सदस्य राजू पहिलवान, रणसिंग पवार, के.एम.बोरसे, मधुकर वाघ, संजय मराठे, अशोक अहिरे, नीलेश वाघ, चतूर बोरसे, भिला पहिलवान आदी उपस्थित होते. प्रा.गिरासे पुढे म्हणाले, राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, अहिंसा, समर्पण, सत्य, सेवा, त्याग, श्रद्धा, नैतिकता, श्रमप्रतिष्ठा, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, दृढनिश्चय, याबरोबरच पर्यावरण संवर्धन, आई-वडील, माता-भगिनी, गुरुजनवर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांचा आदर आदी मूल्यांचे संस्कार युवा पिढीवर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. सरपंच प्रा.विद्या बोरसे म्हणाल्या की, युवकांनी स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवून राष्ट्र तसेच समाजाच्या विकासात योगदान देण्यासाठी सदैव तयार राहिले पाहिजे.
त्यांनी महापुरुषांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जयदीप पवार यांनी केले. सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी तर आभार प्रवीण बोरसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदा मराठे, प्रदीप मोरे, प्रवीण अहिरे, अविनाश वाघ, स्वप्निल पवार, नीलेश पवार, विजय माळी, संदीप मोरकर, भिकन मराठे, ईश्वर मिस्त्री, जितेंद्र बोरसे, दादाभाऊ मराठे, विकास भोसले आदींनी परिश्रम घेतले.
धुळे : बहुजननामा ऑनलाइन – युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचे चिंतन युवकांसमोर होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन स्वामी विवेकानंद केंद्राचे संचालक तथा झेड. बी. पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रवीणसिंग गिरासे यांनी वेल्हाणे येथे केले. स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद संयुक्त जयंती उत्सव व महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथी जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय, वेल्हाणे यांच्या सयुक्त विद्यमाने शोभायात्रा समारोप तसेच विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करतांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष बिजेसिंग रुपसिंग पवार होते. तसेच सरपंच प्रा. विद्याताई बोरसे, ग्रा. पं. सदस्य राजू पहिलवान, रणसिंग पवार, के.एम.बोरसे, मधुकर वाघ, संजय मराठे, अशोक अहिरे, नीलेश वाघ, चतूर बोरसे, भिला पहिलवान आदी उपस्थित होते. प्रा.गिरासे पुढे म्हणाले, राष्ट्रनिष्ठा, सर्वधर्मसमभाव, अहिंसा, समर्पण, सत्य, सेवा, त्याग, श्रद्धा, नैतिकता, श्रमप्रतिष्ठा, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, दृढनिश्चय, याबरोबरच पर्यावरण संवर्धन, आई-वडील, माता-भगिनी, गुरुजनवर्ग तसेच ज्येष्ठ नागरिकांचा आदर आदी मूल्यांचे संस्कार युवा पिढीवर होणे आवश्यक असल्याचे सांगितले. सरपंच प्रा.विद्या बोरसे म्हणाल्या की, युवकांनी स्वत:चे व्यक्तिमत्त्व घडवून राष्ट्र तसेच समाजाच्या विकासात योगदान देण्यासाठी सदैव तयार राहिले पाहिजे.
त्यांनी महापुरुषांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जयदीप पवार यांनी केले. सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी तर आभार प्रवीण बोरसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदा मराठे, प्रदीप मोरे, प्रवीण अहिरे, अविनाश वाघ, स्वप्निल पवार, नीलेश पवार, विजय माळी, संदीप मोरकर, भिकन मराठे, ईश्वर मिस्त्री, जितेंद्र बोरसे, दादाभाऊ मराठे, विकास भोसले आदींनी परिश्रम घेतले.