नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – जगात आणि देशात वाढत असलेला हिंसाचार थांबविण्याची ताकद फक्त तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आणि शांतीच्या मार्गात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विमल थोरात यांनी केले. बौद्धांचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा सांगणारा बुद्ध महोत्सवाचे दीक्षाभूमीवर आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक किरवाडकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुटे, धम्मचारी ऋतायुष, डॉ. तलवारे, विना अर्जून, शैलेश नरवाडे, डीसीपी नीलेश भरणे, त्रिलोक हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. थोरात म्हणाल्या की, बाबासाहेबांनी ज्या भूमीवरून लाखो बांधवांना बुद्धांचा मार्ग दाखविला त्या भूमीवर हा महोत्सव होणे ही फार आनंदाची गोष्ट आहे. आज दलित समाजाची जी प्रगती झाली ती बुद्ध धम्मामुळे झाली आहे. मात्र, आजही अनेक लोक मागास आहेत. यासाठी सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचेही त्या म्हणाल्या. बुद्धांचे तत्त्वज्ञान हे जगाने मान्य केले आहे. यानेच आपली प्रगती होणार आहे. म्हणून बुद्धांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी केले.
रेतीअभावी घरकुल योजना रखडल्या, रिपाइंतर्फे नायब तहसिलदारांना निवेदन
नीलेश भरणे यांनी बुद्ध धम्म हा प्रेरणा देणारा असून सर्वांनी त्याचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. विलास गजघाटे यांनी बुद्धांच्या अहिंसा तत्त्वाची आज जगाला गरज आहे. देशात सुरू असलेल्या अराजक स्थितीत बुद्धांचा मार्गच सर्वांना तारणारा असल्याचेही ते म्हणाले. हा बुद्धांची सत्य, अहिंसा आणि शांतीची शिकवण देणारा महोत्सव असल्याचे मत किरवाडकर यांनी व्यक्त केले. शैलेश नरवाने म्हणाले, यांनी बहुजन समाजातील कलाकारांना व्यासपीठ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बुद्ध महोत्सव करीत आहे. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही समायोचित मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्रिया निल यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन धम्मचारी नागकेतू यांनी केले.
नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – जगात आणि देशात वाढत असलेला हिंसाचार थांबविण्याची ताकद फक्त तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आणि शांतीच्या मार्गात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विमल थोरात यांनी केले. बौद्धांचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा सांगणारा बुद्ध महोत्सवाचे दीक्षाभूमीवर आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक किरवाडकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुटे, धम्मचारी ऋतायुष, डॉ. तलवारे, विना अर्जून, शैलेश नरवाडे, डीसीपी नीलेश भरणे, त्रिलोक हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. थोरात म्हणाल्या की, बाबासाहेबांनी ज्या भूमीवरून लाखो बांधवांना बुद्धांचा मार्ग दाखविला त्या भूमीवर हा महोत्सव होणे ही फार आनंदाची गोष्ट आहे. आज दलित समाजाची जी प्रगती झाली ती बुद्ध धम्मामुळे झाली आहे. मात्र, आजही अनेक लोक मागास आहेत. यासाठी सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचेही त्या म्हणाल्या. बुद्धांचे तत्त्वज्ञान हे जगाने मान्य केले आहे. यानेच आपली प्रगती होणार आहे. म्हणून बुद्धांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी केले.
रेतीअभावी घरकुल योजना रखडल्या, रिपाइंतर्फे नायब तहसिलदारांना निवेदन
नीलेश भरणे यांनी बुद्ध धम्म हा प्रेरणा देणारा असून सर्वांनी त्याचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. विलास गजघाटे यांनी बुद्धांच्या अहिंसा तत्त्वाची आज जगाला गरज आहे. देशात सुरू असलेल्या अराजक स्थितीत बुद्धांचा मार्गच सर्वांना तारणारा असल्याचेही ते म्हणाले. हा बुद्धांची सत्य, अहिंसा आणि शांतीची शिकवण देणारा महोत्सव असल्याचे मत किरवाडकर यांनी व्यक्त केले. शैलेश नरवाने म्हणाले, यांनी बहुजन समाजातील कलाकारांना व्यासपीठ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बुद्ध महोत्सव करीत आहे. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही समायोचित मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्रिया निल यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन धम्मचारी नागकेतू यांनी केले.
नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – जगात आणि देशात वाढत असलेला हिंसाचार थांबविण्याची ताकद फक्त तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आणि शांतीच्या मार्गात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विमल थोरात यांनी केले. बौद्धांचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा सांगणारा बुद्ध महोत्सवाचे दीक्षाभूमीवर आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक किरवाडकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुटे, धम्मचारी ऋतायुष, डॉ. तलवारे, विना अर्जून, शैलेश नरवाडे, डीसीपी नीलेश भरणे, त्रिलोक हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. थोरात म्हणाल्या की, बाबासाहेबांनी ज्या भूमीवरून लाखो बांधवांना बुद्धांचा मार्ग दाखविला त्या भूमीवर हा महोत्सव होणे ही फार आनंदाची गोष्ट आहे. आज दलित समाजाची जी प्रगती झाली ती बुद्ध धम्मामुळे झाली आहे. मात्र, आजही अनेक लोक मागास आहेत. यासाठी सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचेही त्या म्हणाल्या. बुद्धांचे तत्त्वज्ञान हे जगाने मान्य केले आहे. यानेच आपली प्रगती होणार आहे. म्हणून बुद्धांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी केले.
रेतीअभावी घरकुल योजना रखडल्या, रिपाइंतर्फे नायब तहसिलदारांना निवेदन
नीलेश भरणे यांनी बुद्ध धम्म हा प्रेरणा देणारा असून सर्वांनी त्याचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. विलास गजघाटे यांनी बुद्धांच्या अहिंसा तत्त्वाची आज जगाला गरज आहे. देशात सुरू असलेल्या अराजक स्थितीत बुद्धांचा मार्गच सर्वांना तारणारा असल्याचेही ते म्हणाले. हा बुद्धांची सत्य, अहिंसा आणि शांतीची शिकवण देणारा महोत्सव असल्याचे मत किरवाडकर यांनी व्यक्त केले. शैलेश नरवाने म्हणाले, यांनी बहुजन समाजातील कलाकारांना व्यासपीठ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बुद्ध महोत्सव करीत आहे. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही समायोचित मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्रिया निल यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन धम्मचारी नागकेतू यांनी केले.
नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – जगात आणि देशात वाढत असलेला हिंसाचार थांबविण्याची ताकद फक्त तथागत भगवान बुद्धांनी दिलेल्या सत्य, अहिंसा आणि शांतीच्या मार्गात आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विमल थोरात यांनी केले. बौद्धांचा सांस्कृतिक व धार्मिक वारसा सांगणारा बुद्ध महोत्सवाचे दीक्षाभूमीवर आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक किरवाडकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, डॉ. सुटे, धम्मचारी ऋतायुष, डॉ. तलवारे, विना अर्जून, शैलेश नरवाडे, डीसीपी नीलेश भरणे, त्रिलोक हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. थोरात म्हणाल्या की, बाबासाहेबांनी ज्या भूमीवरून लाखो बांधवांना बुद्धांचा मार्ग दाखविला त्या भूमीवर हा महोत्सव होणे ही फार आनंदाची गोष्ट आहे. आज दलित समाजाची जी प्रगती झाली ती बुद्ध धम्मामुळे झाली आहे. मात्र, आजही अनेक लोक मागास आहेत. यासाठी सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचेही त्या म्हणाल्या. बुद्धांचे तत्त्वज्ञान हे जगाने मान्य केले आहे. यानेच आपली प्रगती होणार आहे. म्हणून बुद्धांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी केले.
रेतीअभावी घरकुल योजना रखडल्या, रिपाइंतर्फे नायब तहसिलदारांना निवेदन
नीलेश भरणे यांनी बुद्ध धम्म हा प्रेरणा देणारा असून सर्वांनी त्याचा स्वीकार करावा, असे आवाहन केले. विलास गजघाटे यांनी बुद्धांच्या अहिंसा तत्त्वाची आज जगाला गरज आहे. देशात सुरू असलेल्या अराजक स्थितीत बुद्धांचा मार्गच सर्वांना तारणारा असल्याचेही ते म्हणाले. हा बुद्धांची सत्य, अहिंसा आणि शांतीची शिकवण देणारा महोत्सव असल्याचे मत किरवाडकर यांनी व्यक्त केले. शैलेश नरवाने म्हणाले, यांनी बहुजन समाजातील कलाकारांना व्यासपीठ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बुद्ध महोत्सव करीत आहे. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही समायोचित मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्रिया निल यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन धम्मचारी नागकेतू यांनी केले.