येथील जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समिती, माहेश्वरी सभा आणि श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट, पाळधी यांच्यावतीने सहाव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आज रविवार दि.१० फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर मणियार ग्राऊँड येथे करण्यात आले होते. यात सात नवविवाहीत जोडप्यांचे विवाह झाले. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, आ.राजूमामा भोळे,माजी महापौर नितीन लढ्ढा,राष्ट्रीय संयुक्त मंत्री सतीश चरखा,प्रदेश संघटन मंत्री ब्रीजगोपाल तोष्णीवाल,देवकीनंद झंवर,श्रीकांत मणियार, ओमप्रकाश जाजू,शाम कोगटा आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना श्याम जाजू म्हणाले की, माहेश्वरी समाज दातृत्वाकरिता परिचित आहेच; आज सामूहिक विवाह सोहळ्यात अक्षता ऐवजी फुलांच्या अक्षता टाकून अन्नाच्या कणांची नासाडी वाचविण्याचे महत्त्वाचे कार्य समाजाने केलेले आहे, कारण अन्न हे राष्ट्रीय संपत्तीचं द्योतक आहे.
ते पुढे म्हणाले, समाजाने राष्ट्र निर्माणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहेच; मग ते खेळाचे क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, व्यापारी क्षेत्र असो, उद्योगाचे क्षेत्र असो की समाजकारण, राजकारण आदी क्षेत्र असो; प्रत्येक ठिकाणी समाजाने एक वेगळाच ठसा उमटविलेला आहे. सगळ्यांनी मिळून ही संघटन शक्ती, समाज आणि राष्ट्र निर्माण यामध्ये वठविणे उचित ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सामूहिक विवाह सोहळ्यात सुमारे ५००० पेक्षा अधिक समाज बांधवांचे आशीर्वाद मिळालेत. त्यांनी नवदाम्पत्यांना सुखी वैवाहिक जीवना करिता शुभेच्छा दिल्यात.
निमंत्रण पत्रिका न छापता व्हॉटसॲप वर सर्वांना निमंत्रण देण्यात आले; त्यामुळे वेळेची बचत व कागदाची बचत पर्यायाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी जळगाव जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समिती, जळगाव जिल्हा माहेश्वरी सभा व श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते व सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले.
येथील जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समिती, माहेश्वरी सभा आणि श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट, पाळधी यांच्यावतीने सहाव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आज रविवार दि.१० फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर मणियार ग्राऊँड येथे करण्यात आले होते. यात सात नवविवाहीत जोडप्यांचे विवाह झाले. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, आ.राजूमामा भोळे,माजी महापौर नितीन लढ्ढा,राष्ट्रीय संयुक्त मंत्री सतीश चरखा,प्रदेश संघटन मंत्री ब्रीजगोपाल तोष्णीवाल,देवकीनंद झंवर,श्रीकांत मणियार, ओमप्रकाश जाजू,शाम कोगटा आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना श्याम जाजू म्हणाले की, माहेश्वरी समाज दातृत्वाकरिता परिचित आहेच; आज सामूहिक विवाह सोहळ्यात अक्षता ऐवजी फुलांच्या अक्षता टाकून अन्नाच्या कणांची नासाडी वाचविण्याचे महत्त्वाचे कार्य समाजाने केलेले आहे, कारण अन्न हे राष्ट्रीय संपत्तीचं द्योतक आहे.
ते पुढे म्हणाले, समाजाने राष्ट्र निर्माणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहेच; मग ते खेळाचे क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, व्यापारी क्षेत्र असो, उद्योगाचे क्षेत्र असो की समाजकारण, राजकारण आदी क्षेत्र असो; प्रत्येक ठिकाणी समाजाने एक वेगळाच ठसा उमटविलेला आहे. सगळ्यांनी मिळून ही संघटन शक्ती, समाज आणि राष्ट्र निर्माण यामध्ये वठविणे उचित ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सामूहिक विवाह सोहळ्यात सुमारे ५००० पेक्षा अधिक समाज बांधवांचे आशीर्वाद मिळालेत. त्यांनी नवदाम्पत्यांना सुखी वैवाहिक जीवना करिता शुभेच्छा दिल्यात.
निमंत्रण पत्रिका न छापता व्हॉटसॲप वर सर्वांना निमंत्रण देण्यात आले; त्यामुळे वेळेची बचत व कागदाची बचत पर्यायाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी जळगाव जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समिती, जळगाव जिल्हा माहेश्वरी सभा व श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते व सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले.
येथील जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समिती, माहेश्वरी सभा आणि श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट, पाळधी यांच्यावतीने सहाव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आज रविवार दि.१० फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर मणियार ग्राऊँड येथे करण्यात आले होते. यात सात नवविवाहीत जोडप्यांचे विवाह झाले. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, आ.राजूमामा भोळे,माजी महापौर नितीन लढ्ढा,राष्ट्रीय संयुक्त मंत्री सतीश चरखा,प्रदेश संघटन मंत्री ब्रीजगोपाल तोष्णीवाल,देवकीनंद झंवर,श्रीकांत मणियार, ओमप्रकाश जाजू,शाम कोगटा आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना श्याम जाजू म्हणाले की, माहेश्वरी समाज दातृत्वाकरिता परिचित आहेच; आज सामूहिक विवाह सोहळ्यात अक्षता ऐवजी फुलांच्या अक्षता टाकून अन्नाच्या कणांची नासाडी वाचविण्याचे महत्त्वाचे कार्य समाजाने केलेले आहे, कारण अन्न हे राष्ट्रीय संपत्तीचं द्योतक आहे.
ते पुढे म्हणाले, समाजाने राष्ट्र निर्माणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहेच; मग ते खेळाचे क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, व्यापारी क्षेत्र असो, उद्योगाचे क्षेत्र असो की समाजकारण, राजकारण आदी क्षेत्र असो; प्रत्येक ठिकाणी समाजाने एक वेगळाच ठसा उमटविलेला आहे. सगळ्यांनी मिळून ही संघटन शक्ती, समाज आणि राष्ट्र निर्माण यामध्ये वठविणे उचित ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सामूहिक विवाह सोहळ्यात सुमारे ५००० पेक्षा अधिक समाज बांधवांचे आशीर्वाद मिळालेत. त्यांनी नवदाम्पत्यांना सुखी वैवाहिक जीवना करिता शुभेच्छा दिल्यात.
निमंत्रण पत्रिका न छापता व्हॉटसॲप वर सर्वांना निमंत्रण देण्यात आले; त्यामुळे वेळेची बचत व कागदाची बचत पर्यायाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी जळगाव जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समिती, जळगाव जिल्हा माहेश्वरी सभा व श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते व सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले.
येथील जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समिती, माहेश्वरी सभा आणि श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्ट, पाळधी यांच्यावतीने सहाव्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन आज रविवार दि.१० फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर मणियार ग्राऊँड येथे करण्यात आले होते. यात सात नवविवाहीत जोडप्यांचे विवाह झाले. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, आ.राजूमामा भोळे,माजी महापौर नितीन लढ्ढा,राष्ट्रीय संयुक्त मंत्री सतीश चरखा,प्रदेश संघटन मंत्री ब्रीजगोपाल तोष्णीवाल,देवकीनंद झंवर,श्रीकांत मणियार, ओमप्रकाश जाजू,शाम कोगटा आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना श्याम जाजू म्हणाले की, माहेश्वरी समाज दातृत्वाकरिता परिचित आहेच; आज सामूहिक विवाह सोहळ्यात अक्षता ऐवजी फुलांच्या अक्षता टाकून अन्नाच्या कणांची नासाडी वाचविण्याचे महत्त्वाचे कार्य समाजाने केलेले आहे, कारण अन्न हे राष्ट्रीय संपत्तीचं द्योतक आहे.
ते पुढे म्हणाले, समाजाने राष्ट्र निर्माणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावलेली आहेच; मग ते खेळाचे क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, व्यापारी क्षेत्र असो, उद्योगाचे क्षेत्र असो की समाजकारण, राजकारण आदी क्षेत्र असो; प्रत्येक ठिकाणी समाजाने एक वेगळाच ठसा उमटविलेला आहे. सगळ्यांनी मिळून ही संघटन शक्ती, समाज आणि राष्ट्र निर्माण यामध्ये वठविणे उचित ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. सामूहिक विवाह सोहळ्यात सुमारे ५००० पेक्षा अधिक समाज बांधवांचे आशीर्वाद मिळालेत. त्यांनी नवदाम्पत्यांना सुखी वैवाहिक जीवना करिता शुभेच्छा दिल्यात.
निमंत्रण पत्रिका न छापता व्हॉटसॲप वर सर्वांना निमंत्रण देण्यात आले; त्यामुळे वेळेची बचत व कागदाची बचत पर्यायाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम यशस्वितेसाठी जळगाव जिल्हा माहेश्वरी विवाह सहयोग समिती, जळगाव जिल्हा माहेश्वरी सभा व श्री साई सेवा समिती चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते व सर्व समाज बांधवानी परिश्रम घेतले.