नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज परतीच्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली. आज सकाळी ११ वाजता ते नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. नाशिकमध्ये शेतकऱ्यांची भेट घेत इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. ‘ आमच्या हातच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. सरकारकडून देखील कुठलीही मदत मिळालेली नाही, ‘अश्या भावना शेतकऱ्यांनी पवारांनासमोर व्यक्त केल्या .
शरद पवार यांनी अधिकाऱ्यांना सुचवत म्हणले कि, ‘ जिरायती आणि बागायती असा दुजाभाव न करता सरकसकट सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, पवारांसोबत स्थानिक आमदारही यावेळी हजर आहेत.
Visit : Bahujannama.com
- ‘हे’ १० पदार्थ आहेत अतिशय उपयुक्त, शरीरातील निकोटीन होईल ‘फ्लश आऊट’! –
- उपवास करणे फायद्याचे, पण या लोकांनी करू नये, अन्यथा होईल नुकसान ! –
- ‘वर्कआऊट’नंतर मांसपेशीत वेदना होतात का ? ‘हे’ प्रभावी उपाय करून पहा –
- तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क ! –
- मुलींनी मुलांसारखे कपडे परिधान केल्यास होऊ शकतो गर्भधारणेवर परिणाम ? –
- संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या –