दक्षिणाम्नाय शारदपीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरु शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी भारत विजयी यात्रे निमित्त बीड शहरात वास्तव्यास होते. तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे उपदेश करतांना स्वामीजी म्हणाले की, मानवाचे शरीर हे उसा सारखे आहे.
साखरेची मधुर चव आपल्या पर्यत पोहचण्यासाठी उसाला चारख्यातून जावं लागतं, रस काढावा लागतो त्यासाठी त्याला अनंत कष्ट भोगावे लागतात तेव्हा आपल्यला साखरेची मधुर चव चाखायला मिळते. त्याच प्रमाणे आवल्या शरीराला देखील फक्त सुख उपभोगण्याची सवय लावू नका.शरीराला देखील कष्ट देऊन धर्मकार्य,पुण्यकर्म करण्याचे अनुष्ठान करण्यासाठी आपली शक्ती आणि सामर्थ असले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
दक्षिणाम्नाय शारदपीठ श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) जगद्गुरु शंकराचार्य श्रीविधुशेखर भारती स्वामीजी भारत विजयी यात्रे निमित्त बीड शहरात वास्तव्यास होते. तीन दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे उपदेश करतांना स्वामीजी म्हणाले की, मानवाचे शरीर हे उसा सारखे आहे.
साखरेची मधुर चव आपल्या पर्यत पोहचण्यासाठी उसाला चारख्यातून जावं लागतं, रस काढावा लागतो त्यासाठी त्याला अनंत कष्ट भोगावे लागतात तेव्हा आपल्यला साखरेची मधुर चव चाखायला मिळते. त्याच प्रमाणे आवल्या शरीराला देखील फक्त सुख उपभोगण्याची सवय लावू नका.शरीराला देखील कष्ट देऊन धर्मकार्य,पुण्यकर्म करण्याचे अनुष्ठान करण्यासाठी आपली शक्ती आणि सामर्थ असले पाहिजे असे त्यांनी सांगितले.