नवी दिल्ली : वृत्त संस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर एका महिन्यानंतरही पाकिस्तानला हा निर्णय पचत नाहीये. हा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मंचावरही तोंडावर पडला आहे. यानंतर आता पंतप्रधान इम्रान खान यांनी एलओसीवरील पाकिस्तानी सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला आणि काश्मीर ही पाकिस्तानची दुखती नस असल्याचं म्हटलं आहे.
शुक्रवारी एलओसीचा दौरा केल्यानंतर इम्रान खान म्हणाले की, “काश्मीर पाकिस्तानची दुखती नस आहे. याचा विशेष दर्जा काढून घेण्याचा भारताच निर्णय देशाची सुरक्षा आणि अखंडतेला आव्हान देतो.”
पाकिस्तानच्या रक्षा आणि शहीद दिवस च्या निमित्ताने इम्रान खान म्हणाले की, “त्यांच्या सरकारने जागतिक राजधानी आणि संयुक्त राष्ट्र संघात सक्रिय मुत्सद्दी अभियान सुरू केले आहे जेणेकरून वैश्विक समुदायाला काश्मीरबद्दल सांगता यावे. ज्याचा विशेष दर्जा 5 ऑगस्ट रोजी काढून घेण्यात आला.”
इम्रान खान म्हणाले की, “भारताच्या आण्विक साठ्यांच्या सुरक्षिततेवर गांभीर्याने विचार करण्याचे आवाहनही मी आंतरराष्ट्रीय समुदायाला केले आहे. हा तो मुद्दा आहे जो फक्त दक्षिण आशियाच नाही तर पू्र्ण जगावर परिणाम करतो.”
- विषयक वृत्त आरोग्य
दात काढल्याने नजर कमी होते का? अशाच काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या
- जीवघेणा आहे ‘किडनीचा कँसर’, शरीरातील ‘हे’ ५ बदल देतात याचे संकेत
- लिंबूच्या रसामध्ये मिसळून लावा ‘हा’ पदार्थ, मानेचा काळपटपणा होईल दूर
- अत्यंत धोकादायक आहे ‘ब्रेन फ्रॉग’, या औषधींसह ‘डिप्रेशन’ असू शकते कारण
- ‘या’ कारणामुळं रिलीजच्या आधीच आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल’ वादात
- अनेक रोगांपासून बचाव करते शेवंतीचे फूल, जाणून घ्या खास उपाय
- सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे पोहणे, दूर होतात हे ७ आजार
- सकाळी गरम पाणी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच प्या, अन्यथा होतील हे ५ ‘साईड इफेक्ट’
- हा ‘डाएट प्लॅन’ बाहेर काढेल शरीरातील सर्व घाण, वजन होईल कमी
- फ्रेश आणि सुंदर दिसण्यासाठी खा ‘हे’ ४ ‘ब्युटी फूड्स’, वाढतो चेहऱ्याचा ‘ग्लो’
- हार्ट अटॅक’पासून वाचवू शकतात ‘हे’ ७ मसाले! कोलेस्टेरॉल राहते नियंत्रणात
- अचानक सोडू नका ‘जिम’, आहे धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ ५ दुष्परिणाम
- तुम्ही ‘डिप्रेशन’मध्ये आहात का? सहज ओळखू शकता याचे १० संकेत