सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीतर्फे काढण्यात येणारी निर्धार परिवर्तन यात्रा सोलापूरात येऊन पोहचली असतांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केंद्र आणि राज्यसकारवर निशाना साधला. दरम्यान सरकारविरुद्ध कुणी बोलले तर ‘तुमचाही भुजबळ करू!’, अशा धमक्या सरकारकडून दिल्या जातात, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला.
शंभर कोटी खर्चाचे नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि ८५० कोटी मला दिले, असा आरोप करण्यात आला. एवढे सुंदर महाराष्ट्र सदन बांधले. त्या ठेकेदाराला एक फुटकी कवडी राज्य सरकारने दिली नाही. पण जास्त बोलणाऱ्याला आत टाकण्याची भूमिका सरकारने घेतली आणि कोणी जास्त बोलले तर ‘तुमचाही भुजबळ करू!’, अशा धमक्या सरकार देत आहे, असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.
या सरकारने माझे सगळे जप्त केले. परंतु एक गोष्ट हे सरकार जप्त करू शकत नाही ती म्हणजे जनतेचे प्रेम. हा छगन भुजबळ बोलणार, बोलत राहणार, कोणीही थांबवू शकत नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी केला. तसंच, सत्तेचा माज कशाला करता, असा जाब विचारत, अनेक सिकंदर होऊन गेले. आता त्याठिकाणी समाध्या उभ्या राहिल्या आहेत. आता ‘बचे कितने दिन!’ म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीतर्फे काढण्यात येणारी निर्धार परिवर्तन यात्रा सोलापूरात येऊन पोहचली असतांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केंद्र आणि राज्यसकारवर निशाना साधला. दरम्यान सरकारविरुद्ध कुणी बोलले तर ‘तुमचाही भुजबळ करू!’, अशा धमक्या सरकारकडून दिल्या जातात, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला.
शंभर कोटी खर्चाचे नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि ८५० कोटी मला दिले, असा आरोप करण्यात आला. एवढे सुंदर महाराष्ट्र सदन बांधले. त्या ठेकेदाराला एक फुटकी कवडी राज्य सरकारने दिली नाही. पण जास्त बोलणाऱ्याला आत टाकण्याची भूमिका सरकारने घेतली आणि कोणी जास्त बोलले तर ‘तुमचाही भुजबळ करू!’, अशा धमक्या सरकार देत आहे, असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.
या सरकारने माझे सगळे जप्त केले. परंतु एक गोष्ट हे सरकार जप्त करू शकत नाही ती म्हणजे जनतेचे प्रेम. हा छगन भुजबळ बोलणार, बोलत राहणार, कोणीही थांबवू शकत नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी केला. तसंच, सत्तेचा माज कशाला करता, असा जाब विचारत, अनेक सिकंदर होऊन गेले. आता त्याठिकाणी समाध्या उभ्या राहिल्या आहेत. आता ‘बचे कितने दिन!’ म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीतर्फे काढण्यात येणारी निर्धार परिवर्तन यात्रा सोलापूरात येऊन पोहचली असतांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केंद्र आणि राज्यसकारवर निशाना साधला. दरम्यान सरकारविरुद्ध कुणी बोलले तर ‘तुमचाही भुजबळ करू!’, अशा धमक्या सरकारकडून दिल्या जातात, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला.
शंभर कोटी खर्चाचे नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि ८५० कोटी मला दिले, असा आरोप करण्यात आला. एवढे सुंदर महाराष्ट्र सदन बांधले. त्या ठेकेदाराला एक फुटकी कवडी राज्य सरकारने दिली नाही. पण जास्त बोलणाऱ्याला आत टाकण्याची भूमिका सरकारने घेतली आणि कोणी जास्त बोलले तर ‘तुमचाही भुजबळ करू!’, अशा धमक्या सरकार देत आहे, असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.
या सरकारने माझे सगळे जप्त केले. परंतु एक गोष्ट हे सरकार जप्त करू शकत नाही ती म्हणजे जनतेचे प्रेम. हा छगन भुजबळ बोलणार, बोलत राहणार, कोणीही थांबवू शकत नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी केला. तसंच, सत्तेचा माज कशाला करता, असा जाब विचारत, अनेक सिकंदर होऊन गेले. आता त्याठिकाणी समाध्या उभ्या राहिल्या आहेत. आता ‘बचे कितने दिन!’ म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादीतर्फे काढण्यात येणारी निर्धार परिवर्तन यात्रा सोलापूरात येऊन पोहचली असतांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केंद्र आणि राज्यसकारवर निशाना साधला. दरम्यान सरकारविरुद्ध कुणी बोलले तर ‘तुमचाही भुजबळ करू!’, अशा धमक्या सरकारकडून दिल्या जातात, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केला.
शंभर कोटी खर्चाचे नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि ८५० कोटी मला दिले, असा आरोप करण्यात आला. एवढे सुंदर महाराष्ट्र सदन बांधले. त्या ठेकेदाराला एक फुटकी कवडी राज्य सरकारने दिली नाही. पण जास्त बोलणाऱ्याला आत टाकण्याची भूमिका सरकारने घेतली आणि कोणी जास्त बोलले तर ‘तुमचाही भुजबळ करू!’, अशा धमक्या सरकार देत आहे, असं भुजबळ यांनी यावेळी म्हटलं.
या सरकारने माझे सगळे जप्त केले. परंतु एक गोष्ट हे सरकार जप्त करू शकत नाही ती म्हणजे जनतेचे प्रेम. हा छगन भुजबळ बोलणार, बोलत राहणार, कोणीही थांबवू शकत नाही, असा निर्धार त्यांनी यावेळी केला. तसंच, सत्तेचा माज कशाला करता, असा जाब विचारत, अनेक सिकंदर होऊन गेले. आता त्याठिकाणी समाध्या उभ्या राहिल्या आहेत. आता ‘बचे कितने दिन!’ म्हणण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.