औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत, “निवडणुकांसाठी आम्ही कोणतीही मर्जीची जागा मागितलेली नाही. उलट ज्याठिकाणी काँग्रेस 3 वेळा हरले आहे आणि ज्या जागांवर त्यांच्या उमेदवार नाही अशा जागा आम्हाला देण्याच्या मागणी आम्ही केली आहे.” असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर, आघाडी संदर्भात स्पष्टीकरण देता देता सत्ताधारी पक्षावरही निशाणा साधला. ‘हे सरकार परत येणार नाही. कोणत्या तरी कारणाने देशात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे’ असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, हिंदू मुसलमान यांच्यात तेढ निर्माण होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी शांती मार्च काढणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी केली.
इतकेच नव्हे तर, “शिवसेना ही भाजपची प्रेयसी आहे. त्यामुळे प्रेयसीला कसे ही वागण्याचा अधिकार असून प्रेयसीच भांडण कधी चांगले तर कधी बिघडलेले असते. पण, त्यामुळॆ संबंध तुटत नाही. मात्र, युती झाली तर आम्हाला सर्वाधिक फायदा होणारे असून प्रेयसीने आतापर्यंत केलेल्या वक्तव्यांवर प्रियकराला त्याची उत्तर द्यावी लागतील आणि हे भाजपला अडचणीचे ठरेल” अशी टीकाही त्यांनी केली.
याचबरोबर सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडतांना त्यांनी रामदास आठवलेंवरही निशाणा साधला, बाबासाहेबांनी वंचितांसाठी काम केले आहे. मात्र, काही जणांनी त्यांचा विचारांना हरताळ फासला आहे. वंचित बहुजन आघाडीत जातीय नेत्यांना कोणतीही जागा नसल्याचे म्हणत त्यांनी रामदास आठवले यांच्यावर नाव न घेता टीका केली.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत, “निवडणुकांसाठी आम्ही कोणतीही मर्जीची जागा मागितलेली नाही. उलट ज्याठिकाणी काँग्रेस 3 वेळा हरले आहे आणि ज्या जागांवर त्यांच्या उमेदवार नाही अशा जागा आम्हाला देण्याच्या मागणी आम्ही केली आहे.” असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर, आघाडी संदर्भात स्पष्टीकरण देता देता सत्ताधारी पक्षावरही निशाणा साधला. ‘हे सरकार परत येणार नाही. कोणत्या तरी कारणाने देशात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे’ असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, हिंदू मुसलमान यांच्यात तेढ निर्माण होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी शांती मार्च काढणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी केली.
इतकेच नव्हे तर, “शिवसेना ही भाजपची प्रेयसी आहे. त्यामुळे प्रेयसीला कसे ही वागण्याचा अधिकार असून प्रेयसीच भांडण कधी चांगले तर कधी बिघडलेले असते. पण, त्यामुळॆ संबंध तुटत नाही. मात्र, युती झाली तर आम्हाला सर्वाधिक फायदा होणारे असून प्रेयसीने आतापर्यंत केलेल्या वक्तव्यांवर प्रियकराला त्याची उत्तर द्यावी लागतील आणि हे भाजपला अडचणीचे ठरेल” अशी टीकाही त्यांनी केली.
याचबरोबर सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडतांना त्यांनी रामदास आठवलेंवरही निशाणा साधला, बाबासाहेबांनी वंचितांसाठी काम केले आहे. मात्र, काही जणांनी त्यांचा विचारांना हरताळ फासला आहे. वंचित बहुजन आघाडीत जातीय नेत्यांना कोणतीही जागा नसल्याचे म्हणत त्यांनी रामदास आठवले यांच्यावर नाव न घेता टीका केली.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत, “निवडणुकांसाठी आम्ही कोणतीही मर्जीची जागा मागितलेली नाही. उलट ज्याठिकाणी काँग्रेस 3 वेळा हरले आहे आणि ज्या जागांवर त्यांच्या उमेदवार नाही अशा जागा आम्हाला देण्याच्या मागणी आम्ही केली आहे.” असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर, आघाडी संदर्भात स्पष्टीकरण देता देता सत्ताधारी पक्षावरही निशाणा साधला. ‘हे सरकार परत येणार नाही. कोणत्या तरी कारणाने देशात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे’ असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, हिंदू मुसलमान यांच्यात तेढ निर्माण होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी शांती मार्च काढणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी केली.
इतकेच नव्हे तर, “शिवसेना ही भाजपची प्रेयसी आहे. त्यामुळे प्रेयसीला कसे ही वागण्याचा अधिकार असून प्रेयसीच भांडण कधी चांगले तर कधी बिघडलेले असते. पण, त्यामुळॆ संबंध तुटत नाही. मात्र, युती झाली तर आम्हाला सर्वाधिक फायदा होणारे असून प्रेयसीने आतापर्यंत केलेल्या वक्तव्यांवर प्रियकराला त्याची उत्तर द्यावी लागतील आणि हे भाजपला अडचणीचे ठरेल” अशी टीकाही त्यांनी केली.
याचबरोबर सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडतांना त्यांनी रामदास आठवलेंवरही निशाणा साधला, बाबासाहेबांनी वंचितांसाठी काम केले आहे. मात्र, काही जणांनी त्यांचा विचारांना हरताळ फासला आहे. वंचित बहुजन आघाडीत जातीय नेत्यांना कोणतीही जागा नसल्याचे म्हणत त्यांनी रामदास आठवले यांच्यावर नाव न घेता टीका केली.
औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत, “निवडणुकांसाठी आम्ही कोणतीही मर्जीची जागा मागितलेली नाही. उलट ज्याठिकाणी काँग्रेस 3 वेळा हरले आहे आणि ज्या जागांवर त्यांच्या उमेदवार नाही अशा जागा आम्हाला देण्याच्या मागणी आम्ही केली आहे.” असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. इतकेच नव्हे तर, आघाडी संदर्भात स्पष्टीकरण देता देता सत्ताधारी पक्षावरही निशाणा साधला. ‘हे सरकार परत येणार नाही. कोणत्या तरी कारणाने देशात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे’ असेही त्यांनी म्हंटले. इतकेच नव्हे तर, हिंदू मुसलमान यांच्यात तेढ निर्माण होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी शांती मार्च काढणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी केली.
इतकेच नव्हे तर, “शिवसेना ही भाजपची प्रेयसी आहे. त्यामुळे प्रेयसीला कसे ही वागण्याचा अधिकार असून प्रेयसीच भांडण कधी चांगले तर कधी बिघडलेले असते. पण, त्यामुळॆ संबंध तुटत नाही. मात्र, युती झाली तर आम्हाला सर्वाधिक फायदा होणारे असून प्रेयसीने आतापर्यंत केलेल्या वक्तव्यांवर प्रियकराला त्याची उत्तर द्यावी लागतील आणि हे भाजपला अडचणीचे ठरेल” अशी टीकाही त्यांनी केली.
याचबरोबर सत्ताधारी पक्षांवर टीकास्त्र सोडतांना त्यांनी रामदास आठवलेंवरही निशाणा साधला, बाबासाहेबांनी वंचितांसाठी काम केले आहे. मात्र, काही जणांनी त्यांचा विचारांना हरताळ फासला आहे. वंचित बहुजन आघाडीत जातीय नेत्यांना कोणतीही जागा नसल्याचे म्हणत त्यांनी रामदास आठवले यांच्यावर नाव न घेता टीका केली.