धुळे : बहुजननामा ऑनलाइन – मराठा-आदिवासींमध्ये जातीय व्देष निर्माण करणाऱ्या खा.हीना गावित यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कष्टकरी मराठा समाजाची अत्यंत दैयनीय अवस्था झालेली आहे. आर्थिक विषमतेमुळे मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महत्वाचा मुद्दा आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुद्यावरुन गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात मराठा समाजाने आंदोलन उभारले होते. त्या कालावधीत अत्यंत सनदशीर मार्गाने व शांततेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनादरम्यान गैरसमजूतीतून काही उत्साही आंदोलनकांकडून खा. हीना गावित यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेनंतर आंदोलकांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यांची माफीदेखील मागितली होती. मात्र, खा.हीना गावित यांनी या प्रकरणाला जातीय रंग दिला. तसेच २२ आंदोलकांवर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. ३०७ सारखे गंभीर कलम लावत आंदोलकांचे आयुष्य बरबाद करण्याचा डाव खेळला.
या तरुणांना पुढे जामीन मिळाला. मात्र, आजही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तरुणांना न्यायालयात चकरा माराव्या लागत आहेत. या यातना मराठा समाज विसरलेला नाही. खा.गावित यांना भाजपाने तिकीट दिले तर मराठा क्रांती मोर्चा नंदुरबार जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवाराविरुध्द प्रचार करेल. यामुळे खा.गावित यांना भाजपाने उमेदवारी देण्यासंदर्भात पुनर्विचार करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, निंबा मराठे, संजीव गवळे, मोहन मराठे, विलास मगर, प्रभाकर पाटील, पवन मराठे, वीरेंद्र मोरे, किशोर पाटील, संजय पाटील, प्रशांत जाधव, बापू धुमाळ, प्रशांत नवले, राजेंद्र दरोदे, अरुण पवार, यशवर्धन कदमबांडे आदींनी केली आहे.
धुळे : बहुजननामा ऑनलाइन – मराठा-आदिवासींमध्ये जातीय व्देष निर्माण करणाऱ्या खा.हीना गावित यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कष्टकरी मराठा समाजाची अत्यंत दैयनीय अवस्था झालेली आहे. आर्थिक विषमतेमुळे मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महत्वाचा मुद्दा आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुद्यावरुन गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात मराठा समाजाने आंदोलन उभारले होते. त्या कालावधीत अत्यंत सनदशीर मार्गाने व शांततेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनादरम्यान गैरसमजूतीतून काही उत्साही आंदोलनकांकडून खा. हीना गावित यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेनंतर आंदोलकांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यांची माफीदेखील मागितली होती. मात्र, खा.हीना गावित यांनी या प्रकरणाला जातीय रंग दिला. तसेच २२ आंदोलकांवर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. ३०७ सारखे गंभीर कलम लावत आंदोलकांचे आयुष्य बरबाद करण्याचा डाव खेळला.
या तरुणांना पुढे जामीन मिळाला. मात्र, आजही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तरुणांना न्यायालयात चकरा माराव्या लागत आहेत. या यातना मराठा समाज विसरलेला नाही. खा.गावित यांना भाजपाने तिकीट दिले तर मराठा क्रांती मोर्चा नंदुरबार जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवाराविरुध्द प्रचार करेल. यामुळे खा.गावित यांना भाजपाने उमेदवारी देण्यासंदर्भात पुनर्विचार करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, निंबा मराठे, संजीव गवळे, मोहन मराठे, विलास मगर, प्रभाकर पाटील, पवन मराठे, वीरेंद्र मोरे, किशोर पाटील, संजय पाटील, प्रशांत जाधव, बापू धुमाळ, प्रशांत नवले, राजेंद्र दरोदे, अरुण पवार, यशवर्धन कदमबांडे आदींनी केली आहे.
धुळे : बहुजननामा ऑनलाइन – मराठा-आदिवासींमध्ये जातीय व्देष निर्माण करणाऱ्या खा.हीना गावित यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कष्टकरी मराठा समाजाची अत्यंत दैयनीय अवस्था झालेली आहे. आर्थिक विषमतेमुळे मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महत्वाचा मुद्दा आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुद्यावरुन गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात मराठा समाजाने आंदोलन उभारले होते. त्या कालावधीत अत्यंत सनदशीर मार्गाने व शांततेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनादरम्यान गैरसमजूतीतून काही उत्साही आंदोलनकांकडून खा. हीना गावित यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेनंतर आंदोलकांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यांची माफीदेखील मागितली होती. मात्र, खा.हीना गावित यांनी या प्रकरणाला जातीय रंग दिला. तसेच २२ आंदोलकांवर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. ३०७ सारखे गंभीर कलम लावत आंदोलकांचे आयुष्य बरबाद करण्याचा डाव खेळला.
या तरुणांना पुढे जामीन मिळाला. मात्र, आजही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तरुणांना न्यायालयात चकरा माराव्या लागत आहेत. या यातना मराठा समाज विसरलेला नाही. खा.गावित यांना भाजपाने तिकीट दिले तर मराठा क्रांती मोर्चा नंदुरबार जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवाराविरुध्द प्रचार करेल. यामुळे खा.गावित यांना भाजपाने उमेदवारी देण्यासंदर्भात पुनर्विचार करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, निंबा मराठे, संजीव गवळे, मोहन मराठे, विलास मगर, प्रभाकर पाटील, पवन मराठे, वीरेंद्र मोरे, किशोर पाटील, संजय पाटील, प्रशांत जाधव, बापू धुमाळ, प्रशांत नवले, राजेंद्र दरोदे, अरुण पवार, यशवर्धन कदमबांडे आदींनी केली आहे.
धुळे : बहुजननामा ऑनलाइन – मराठा-आदिवासींमध्ये जातीय व्देष निर्माण करणाऱ्या खा.हीना गावित यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात कष्टकरी मराठा समाजाची अत्यंत दैयनीय अवस्था झालेली आहे. आर्थिक विषमतेमुळे मराठा समाजातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महत्वाचा मुद्दा आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मुद्यावरुन गेल्या ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात मराठा समाजाने आंदोलन उभारले होते. त्या कालावधीत अत्यंत सनदशीर मार्गाने व शांततेने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते. आंदोलनादरम्यान गैरसमजूतीतून काही उत्साही आंदोलनकांकडून खा. हीना गावित यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेनंतर आंदोलकांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली. त्यांची माफीदेखील मागितली होती. मात्र, खा.हीना गावित यांनी या प्रकरणाला जातीय रंग दिला. तसेच २२ आंदोलकांवर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. ३०७ सारखे गंभीर कलम लावत आंदोलकांचे आयुष्य बरबाद करण्याचा डाव खेळला.
या तरुणांना पुढे जामीन मिळाला. मात्र, आजही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तरुणांना न्यायालयात चकरा माराव्या लागत आहेत. या यातना मराठा समाज विसरलेला नाही. खा.गावित यांना भाजपाने तिकीट दिले तर मराठा क्रांती मोर्चा नंदुरबार जिल्ह्यात भाजपाच्या उमेदवाराविरुध्द प्रचार करेल. यामुळे खा.गावित यांना भाजपाने उमेदवारी देण्यासंदर्भात पुनर्विचार करावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, निंबा मराठे, संजीव गवळे, मोहन मराठे, विलास मगर, प्रभाकर पाटील, पवन मराठे, वीरेंद्र मोरे, किशोर पाटील, संजय पाटील, प्रशांत जाधव, बापू धुमाळ, प्रशांत नवले, राजेंद्र दरोदे, अरुण पवार, यशवर्धन कदमबांडे आदींनी केली आहे.