आपल्या ट्विटर अकाऊंटवरून धनंजय मुंडे यांनी सरकारला अधिकाऱ्यांच्या बदलीवरून टोला लगावला ते म्हणाले कि ,लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही. असं, अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. नेमकी काय गौडबंगाल आहे? असा आक्षेप धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही असं अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. हा नेमकी काय गौडबंगाल आहे? pic.twitter.com/eiOK55Ksr1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 11, 2019
नुकतीच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आणि मुंबई महागनगरपालिका आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची वर्णी लागली आहे. राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान आता मुख्यमंत्र्याचे विशेष सल्लागार म्हणून काम करणार आहेत.
सध्या आचारसंहिता लागू असताना राज्य सरकारने अजॉय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्वीकारत मेहतांची बदली केली आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून धनंजय मुंडे यांनी सरकारला अधिकाऱ्यांच्या बदलीवरून टोला लगावला ते म्हणाले कि ,लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही. असं, अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. नेमकी काय गौडबंगाल आहे? असा आक्षेप धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही असं अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. हा नेमकी काय गौडबंगाल आहे? pic.twitter.com/eiOK55Ksr1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 11, 2019
नुकतीच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आणि मुंबई महागनगरपालिका आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची वर्णी लागली आहे. राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान आता मुख्यमंत्र्याचे विशेष सल्लागार म्हणून काम करणार आहेत.
सध्या आचारसंहिता लागू असताना राज्य सरकारने अजॉय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्वीकारत मेहतांची बदली केली आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून धनंजय मुंडे यांनी सरकारला अधिकाऱ्यांच्या बदलीवरून टोला लगावला ते म्हणाले कि ,लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही. असं, अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. नेमकी काय गौडबंगाल आहे? असा आक्षेप धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही असं अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. हा नेमकी काय गौडबंगाल आहे? pic.twitter.com/eiOK55Ksr1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 11, 2019
नुकतीच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आणि मुंबई महागनगरपालिका आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची वर्णी लागली आहे. राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान आता मुख्यमंत्र्याचे विशेष सल्लागार म्हणून काम करणार आहेत.
सध्या आचारसंहिता लागू असताना राज्य सरकारने अजॉय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्वीकारत मेहतांची बदली केली आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरून धनंजय मुंडे यांनी सरकारला अधिकाऱ्यांच्या बदलीवरून टोला लगावला ते म्हणाले कि ,लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही. असं, अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. नेमकी काय गौडबंगाल आहे? असा आक्षेप धनंजय मुंडेंनी उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे राज्यात भीषण दुष्काळ असतानाही शेतकऱ्यांना हवी तशी मदत करता येत नाही असं अप्रत्यक्षपणे सरकारच सांगत आहे. मात्र दुसरीकडे सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावला आहे. हा नेमकी काय गौडबंगाल आहे? pic.twitter.com/eiOK55Ksr1
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) May 11, 2019
नुकतीच मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आणि मुंबई महागनगरपालिका आयुक्तपदी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची वर्णी लागली आहे. राज्याचे मुख्य सचिव युपीएस मदान आता मुख्यमंत्र्याचे विशेष सल्लागार म्हणून काम करणार आहेत.
सध्या आचारसंहिता लागू असताना राज्य सरकारने अजॉय मेहता यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे निवडणूक आयोगाने हा प्रस्ताव स्वीकारत मेहतांची बदली केली आहे.