दरम्यान, प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावे ही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून केली जात होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात उडी घेण्याचं टाळलं. तसेच २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही प्रियांका गांधींनी नेतृत्व करावं, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियांका गांधी यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा मुहुर्त निवडला.
दरम्यान ,आगामी लोकसभा निवडणुकीत प्रियंकाच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाने काँग्रेसला कितपत फायदा होईल हे २३ मे नंतरच समजेल.
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावे ही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून केली जात होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात उडी घेण्याचं टाळलं. तसेच २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही प्रियांका गांधींनी नेतृत्व करावं, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियांका गांधी यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा मुहुर्त निवडला.
दरम्यान ,आगामी लोकसभा निवडणुकीत प्रियंकाच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाने काँग्रेसला कितपत फायदा होईल हे २३ मे नंतरच समजेल.
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावे ही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून केली जात होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात उडी घेण्याचं टाळलं. तसेच २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही प्रियांका गांधींनी नेतृत्व करावं, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियांका गांधी यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा मुहुर्त निवडला.
दरम्यान ,आगामी लोकसभा निवडणुकीत प्रियंकाच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाने काँग्रेसला कितपत फायदा होईल हे २३ मे नंतरच समजेल.
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी राजकारणात यावे ही मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून केली जात होती. मात्र कौटुंबिक कारणामुळे प्रियांका यांनी सक्रिय राजकारणात उडी घेण्याचं टाळलं. तसेच २०१७ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही प्रियांका गांधींनी नेतृत्व करावं, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रियांका गांधी यांनी आपल्या सक्रिय राजकारणातील प्रवेशासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा मुहुर्त निवडला.
दरम्यान ,आगामी लोकसभा निवडणुकीत प्रियंकाच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाने काँग्रेसला कितपत फायदा होईल हे २३ मे नंतरच समजेल.