प्रत्येक भारतीयांनी संविधान वाचले पाहिजे. त्याशिवाय आपले न्याय हक्क काय आहेत हे समजणार नाही. सध्या देशात बौद्धिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच न्याय हक्कवर बंधने घातली जात आहेत. असे विचार त्यांनी मांडले. तसेच युवा उद्योजक बाळासाहेब गायकवाड यांनी आपण सजग नागरिक असले पाहिजे. आपले हक्क काय आहेत ते कसे मिळतील त्याचे उत्तर भारतीय सुविधात आहे.
भारतीय संविधानाची काळजी पूर्वक अंमलबजावणी झाली तर देशांची चांगली प्रगती होईल. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास महाराज, संत विरशैव हरळ्या. या महामानवाच्या जयंती निमित्त त्रैलोक्य बौद्ध महासंघ दापोडी तसेच प्रबोधन प्रतीष्ठान यांच्या वतीने पत्रकार, तसेच सामाजिक व राजकीय मान्यवारांना भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक बाळासाहेब गायकवाड प्रबोधन प्रतीष्ठान. मुख्य संयोजक प्रा. गोरख ब्राह्म्ने. गोपाळ मोरे. जालिंदर थोरात. भाऊसाहेब मुगुटमल. बबलू इंगळे. शिवाजी शिंदे. धम्मचारी ज्ञानदूत आदी मान्यवर उपस्तित होते.
प्रत्येक भारतीयांनी संविधान वाचले पाहिजे. त्याशिवाय आपले न्याय हक्क काय आहेत हे समजणार नाही. सध्या देशात बौद्धिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच न्याय हक्कवर बंधने घातली जात आहेत. असे विचार त्यांनी मांडले. तसेच युवा उद्योजक बाळासाहेब गायकवाड यांनी आपण सजग नागरिक असले पाहिजे. आपले हक्क काय आहेत ते कसे मिळतील त्याचे उत्तर भारतीय सुविधात आहे.
भारतीय संविधानाची काळजी पूर्वक अंमलबजावणी झाली तर देशांची चांगली प्रगती होईल. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास महाराज, संत विरशैव हरळ्या. या महामानवाच्या जयंती निमित्त त्रैलोक्य बौद्ध महासंघ दापोडी तसेच प्रबोधन प्रतीष्ठान यांच्या वतीने पत्रकार, तसेच सामाजिक व राजकीय मान्यवारांना भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक बाळासाहेब गायकवाड प्रबोधन प्रतीष्ठान. मुख्य संयोजक प्रा. गोरख ब्राह्म्ने. गोपाळ मोरे. जालिंदर थोरात. भाऊसाहेब मुगुटमल. बबलू इंगळे. शिवाजी शिंदे. धम्मचारी ज्ञानदूत आदी मान्यवर उपस्तित होते.
प्रत्येक भारतीयांनी संविधान वाचले पाहिजे. त्याशिवाय आपले न्याय हक्क काय आहेत हे समजणार नाही. सध्या देशात बौद्धिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच न्याय हक्कवर बंधने घातली जात आहेत. असे विचार त्यांनी मांडले. तसेच युवा उद्योजक बाळासाहेब गायकवाड यांनी आपण सजग नागरिक असले पाहिजे. आपले हक्क काय आहेत ते कसे मिळतील त्याचे उत्तर भारतीय सुविधात आहे.
भारतीय संविधानाची काळजी पूर्वक अंमलबजावणी झाली तर देशांची चांगली प्रगती होईल. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास महाराज, संत विरशैव हरळ्या. या महामानवाच्या जयंती निमित्त त्रैलोक्य बौद्ध महासंघ दापोडी तसेच प्रबोधन प्रतीष्ठान यांच्या वतीने पत्रकार, तसेच सामाजिक व राजकीय मान्यवारांना भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक बाळासाहेब गायकवाड प्रबोधन प्रतीष्ठान. मुख्य संयोजक प्रा. गोरख ब्राह्म्ने. गोपाळ मोरे. जालिंदर थोरात. भाऊसाहेब मुगुटमल. बबलू इंगळे. शिवाजी शिंदे. धम्मचारी ज्ञानदूत आदी मान्यवर उपस्तित होते.
प्रत्येक भारतीयांनी संविधान वाचले पाहिजे. त्याशिवाय आपले न्याय हक्क काय आहेत हे समजणार नाही. सध्या देशात बौद्धिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच न्याय हक्कवर बंधने घातली जात आहेत. असे विचार त्यांनी मांडले. तसेच युवा उद्योजक बाळासाहेब गायकवाड यांनी आपण सजग नागरिक असले पाहिजे. आपले हक्क काय आहेत ते कसे मिळतील त्याचे उत्तर भारतीय सुविधात आहे.
भारतीय संविधानाची काळजी पूर्वक अंमलबजावणी झाली तर देशांची चांगली प्रगती होईल. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, संत रविदास महाराज, संत विरशैव हरळ्या. या महामानवाच्या जयंती निमित्त त्रैलोक्य बौद्ध महासंघ दापोडी तसेच प्रबोधन प्रतीष्ठान यांच्या वतीने पत्रकार, तसेच सामाजिक व राजकीय मान्यवारांना भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक बाळासाहेब गायकवाड प्रबोधन प्रतीष्ठान. मुख्य संयोजक प्रा. गोरख ब्राह्म्ने. गोपाळ मोरे. जालिंदर थोरात. भाऊसाहेब मुगुटमल. बबलू इंगळे. शिवाजी शिंदे. धम्मचारी ज्ञानदूत आदी मान्यवर उपस्तित होते.