मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – इंडोनेशियामध्ये जर एखाद्या महिलेला पोलीसमध्ये भरती व्हायचे असेल तर ते तिच्यासाठी सोपे नसते. तिकडे पोलीसमध्ये भरती होण्यासाठी उच्च शिक्षण घेणं, लग्न न होणं आणि १७.५ ते २२ वय पाहिजे. या सर्व अटीनं शिवाय या महिलांना वर्जिनिटी टेस्ट द्यावी लागते. बलात्कारानंतर मुलींची टू फिंगर टेस्ट केली जाते. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे इथे भरती होण्याआधी महिलांना सिलेक्शन कमेटीचा आधी सिलेक्शन टीम समोर आपल्या सुंदरतेचे प्रदर्शन करावे लागते. येथील महिलांची जी कमेटी निवड करते. त्यामध्ये फक्त पुरुष असतात आणि हे पुरुष फक्त सुंदर महिलांनाच निवडतात. या देशात पोलीस फोर्सची स्थापना १९४६ मध्ये केली होती.
ही असते टु फिंगर टेस्ट
महिलेसाठी ही एक गलिच्छ टेस्ट असते. व्हजायनाच्या लवचिकतेवरून डॉक्टरांना कळते की, महिलेचा बलात्कार झालाय की नाही. यामध्ये डॉक्टर २ फिंगर व्हजायना मध्ये घालून प्रतिक्रिया देतात. की ती सेक्समध्ये सक्रिय आहे किंवा नाही. भारतात या प्रकारचे कोणतीही तपासणी होत नाही आणि इंडोनेशियामध्ये महिलांना पोलीस भरतीसाठी या प्रकारच्या तपासणीला सामोरे जावे लागते. तिथे जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत महिलांना अविवाहित राहावे लागते.