प्रा. स्वपनकुमार दत्ता हे ‘शाश्वत पर्यावरण व अन्न सुरक्षेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचा परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. आज अन्न उत्पादित करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्याच्या काळात पारंपरिक शेती मागे पडत चालली आहे. परंतु, आधुनिक शेती ही पर्यावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे.
शेती करण्यातील अनेक अडचणी आहेत त्यात शेतपिकांवरील कीड ही मोठी समस्या आहे. दरवर्षी जगातील एक तृतीयांश पीक किडीमुळे नष्ट होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी देशांमध्ये समन्वय स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच, वाढते तापमान, जमिनीचा अति वापर, रासायनिक खतांचा वापर इत्यादीमुळे मातीमधील ऑर्गनिक कार्बन दिवसेंदिवस कमी होत आहे.हा चिंतेचा विषय असून यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जमिनीतील ऑर्गनिक कार्बन घटक वाढायला हवा, असे दत्ता यांनी पुढे बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित यांनी केले. प्रा.दत्ता यांचा परिचय मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी करून दिला तर, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.
प्रा. स्वपनकुमार दत्ता हे ‘शाश्वत पर्यावरण व अन्न सुरक्षेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचा परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. आज अन्न उत्पादित करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्याच्या काळात पारंपरिक शेती मागे पडत चालली आहे. परंतु, आधुनिक शेती ही पर्यावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे.
शेती करण्यातील अनेक अडचणी आहेत त्यात शेतपिकांवरील कीड ही मोठी समस्या आहे. दरवर्षी जगातील एक तृतीयांश पीक किडीमुळे नष्ट होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी देशांमध्ये समन्वय स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच, वाढते तापमान, जमिनीचा अति वापर, रासायनिक खतांचा वापर इत्यादीमुळे मातीमधील ऑर्गनिक कार्बन दिवसेंदिवस कमी होत आहे.हा चिंतेचा विषय असून यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जमिनीतील ऑर्गनिक कार्बन घटक वाढायला हवा, असे दत्ता यांनी पुढे बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित यांनी केले. प्रा.दत्ता यांचा परिचय मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी करून दिला तर, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.
प्रा. स्वपनकुमार दत्ता हे ‘शाश्वत पर्यावरण व अन्न सुरक्षेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचा परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. आज अन्न उत्पादित करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्याच्या काळात पारंपरिक शेती मागे पडत चालली आहे. परंतु, आधुनिक शेती ही पर्यावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे.
शेती करण्यातील अनेक अडचणी आहेत त्यात शेतपिकांवरील कीड ही मोठी समस्या आहे. दरवर्षी जगातील एक तृतीयांश पीक किडीमुळे नष्ट होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी देशांमध्ये समन्वय स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच, वाढते तापमान, जमिनीचा अति वापर, रासायनिक खतांचा वापर इत्यादीमुळे मातीमधील ऑर्गनिक कार्बन दिवसेंदिवस कमी होत आहे.हा चिंतेचा विषय असून यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जमिनीतील ऑर्गनिक कार्बन घटक वाढायला हवा, असे दत्ता यांनी पुढे बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित यांनी केले. प्रा.दत्ता यांचा परिचय मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी करून दिला तर, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.
प्रा. स्वपनकुमार दत्ता हे ‘शाश्वत पर्यावरण व अन्न सुरक्षेवर विज्ञान व तंत्रज्ञानाचा परिणाम’ या विषयावर ते बोलत होते. आज अन्न उत्पादित करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सध्याच्या काळात पारंपरिक शेती मागे पडत चालली आहे. परंतु, आधुनिक शेती ही पर्यावरण प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे.
शेती करण्यातील अनेक अडचणी आहेत त्यात शेतपिकांवरील कीड ही मोठी समस्या आहे. दरवर्षी जगातील एक तृतीयांश पीक किडीमुळे नष्ट होते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी देशांमध्ये समन्वय स्थापन होणे गरजेचे आहे. तसेच, वाढते तापमान, जमिनीचा अति वापर, रासायनिक खतांचा वापर इत्यादीमुळे मातीमधील ऑर्गनिक कार्बन दिवसेंदिवस कमी होत आहे.हा चिंतेचा विषय असून यावर लक्ष देणे गरजेचे आहे. जमिनीतील ऑर्गनिक कार्बन घटक वाढायला हवा, असे दत्ता यांनी पुढे बोलताना सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. हेमंत पुरोहित यांनी केले. प्रा.दत्ता यांचा परिचय मुख्य वैज्ञानिक डॉ. जे. एस. पांडे यांनी करून दिला तर, वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.